कोलकाता
Articles on Various issues related to common man. जनमतांचा प्रहार जनवार्ता न्युज राष्ट्रीय,सामाजिक,राजकीय,आरोग्य,भारताचा इतीहास,देश आणी विदेशातील घडामोडी जनते समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI
एम आय एम खोकरगाव अध्यक्षपदी फिरोज पठाण
खोकरगाव - श्रीरामपूर - अहमदनगर
खोकरगाव येथे एम आय एम चे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख होते. ज्या पद्धतीने एम आय एम पूर्ण जिल्ह्यात विस्तार होत आहे त्याचप्रमाणे श्रीरामपूर तालुक्यात ही एमआयएम सोबत लोक जुडत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांना मानणारेंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रात पक्ष बांधणी चा काम चालू आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार होत आहे. लवकरच श्रीरामपूर तालुक्यात निवडणुका होणार असून प्रत्येक निवडणुकांत एम आय एम पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी खोकरगाव अध्यक्षपदी फिरोज पठाण यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीचे पत्र एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष तोसिफ मनियार यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर तालुुका अध्यक्ष शकील शेख यांच्याा हस्ते देण्यात आले.
खोकरगाव उपाध्यक्षपदी नदीम भाई, कार्याध्यक्ष शरीफ सय्यद, सचिव समीर पठाण, सहसचिव ताज मोहम्मद शेख, संघटक बने खान पठाण, सल्लागार जावेद पठाण, सहज सल्लागार अमीन सय्यद यांची नियुक्ती करण्यात आहे.
यावेळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख, श्रीरामपूर शहर अध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष अमोल रुपटके, शहारुख मंसूरी, किरण बोधक, दाऊद पिंजारी, विशाल गोरख मोरे, चनदिव डोळस, फिरोज पठाण फिरोज सय्यद मोबिन शेख, मोईस शेेख, युसुफ शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...
मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation....
अन्यथा शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा - आसिफ सुलतान Ahmednagar...
एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...
एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...
अन्यथा शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा - आसिफ सुलतान Ahmednagar
मुकुंदनगरच्या प्रभाग 3 मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी
नगरसेवक आसिफ सुलतान यांचे सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरी समस्यांबाबत नगरसेवक आसिफ सुलतान यांनी सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन दिले. प्रभाग 3 मध्ये 35 ते 40 हजार लोकसंख्या असून, येथे पाणीपुरवठा, घनकचरा, ड्रेनेजलाईन व गटार, इलेक्ट्रिकल, बांधकाम आदी प्रलंबीत प्रश्नामुळे नागरी सुविधेचा बोजवारा उडाला असून, सदर प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग 3 मध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे. या भागात एक दिवसाआड पाणी सोडले जाते, तर काही ठिकाणी सदर भागात अनियमित दोन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. वितरण व्यवस्थेतील दोष व कर्मचार्यांची कमतरता या कारणांनी पाणीपुरवठा नागरिकांना सुरळीत होत नाही. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. फेज टू चे पाईपलाइनचे काम 90 टक्के पुर्ण झाले आहे. उर्वरीत काम पुर्ण करुन नागरिकांना फेज टू च्या लाईन मधून नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा व्हावा. या भागात पाणीपुरवठा करणार्या टाकीची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून त्यामधून पाण्याचे वाटप करण्यात यावे.
स्वच्छता कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने सदर प्रभाता पुरेशी स्वच्छता होत नाही. परिणामी या भागात अस्वच्छता पसरुन कचर्याचे ढीग साचत आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, स्वच्छतेसाठी कर्मचार्यांची संख्या वाढवावी, नागरिकांना कचरा डबे महापालिकेतर्फे पुरविण्यात यावे व साचलेला कचरा उचलण्यासाठी लहान कचरा गाड्या उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागात अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबून घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेजलाईनचे फुटलेले पाईप दुरुस्त करुन त्याची दुरुस्ती व्हावी. तसेच पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधकार पसरला आहे. रात्री लहान मोठे अपघात घडत आहे. तर शहरात चोर्याचे प्रमाण वाढत असताना पथदिवे दुरुस्त करण्यात यावे. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्याची देखील तातडीने दुरुस्ती व्हावी, उद्यान विकासासाठी सुचवलेल्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, मुकुंदनगरसाठी शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून त्याचे काम सुरु करावे, सदर प्रश्न सोडविण्यासाठी चार दिवसात आढावा बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास येत्या पंधरा दिवसात शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक आसिफ सुलतान यांनी दिला आहे.
वाचा -
लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...
एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...
एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...
मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...
मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation
मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय ? - डॉ परवेज अशरफी
गेल्या १० वर्षा पासून अहमदनगर येथील फेज २ चे काम रखडले आहे. जेव्हा विचारणा केली तर ६ महिन्यात पूर्ण होईल अशे उत्तर देण्यात येतात परंतु १० वर्षानंतर ही फेज २ चालू न झाल्याने या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. जवळ जवळ पूर्ण शहरात फेज २ ची पाईप लाईन पूर्ण झालेली असून ती चालू का करत नाही हा प्रशन सामान्य जनतेला पडत आहे.
महानगर पालिके समोर मुकुंदनगर भाग आहे जो महापालिके हद्दीत असून सुद्दा महापालिकेचे सुविधा पासून वंचित आहे. पिण्याचे पाण्याचा प्रश्न असो, की गटारीचा असो, किंवा रस्त्याचा. कोणताही महानगर पालिकेचा काम दिलेल्या वेळात एक ही ठेकेदारांनी केलेला दिसून आले नाही. पाऊसच्या महिन्यात मुकुंदनगर वासीयांच्या घरात पाऊसाचा आणी गटारीचा पाणी शिरतो. तक्रार केली तर पालिके कडे मानस उपलब्द नसतात, असले तर एक किंवा दोन माणसावर सर्व काम सोडून दिलेले असते जे अशक्य नाही.
मुकुंदनगर भागात १५ वर्षा पूर्वी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचा फायदा आज तागायत सामान्य नागरिकांना झाले नाही. लोक प्रतिनिधी बदलले, आमदार , खासदार बदलले परंतु एकानेही मुकुंदनगर भागातील पाण्याची टाकी चालू करून मुकुंदनगर वासियांना सुरळीत पाणी पुरवटा होईल असे काम केलेले दिसत नाही.
लोक प्रतिनिधींना भरगोस मतांनी निवडून दिले परंतु आज पण मुकुंदनगर मुलभूत गर्जे पासून वंचित आहे. अशे गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले. पालिका अहमदनगर मध्ये पाण्याचे टाकी उभारत असेल तर चांगली बाब आहे परंतु ज्या पाण्याचे टाक्या १० -१५ वर्षा पासून उभारून उपयोगात आणले नाही त्याचे काय ? असा प्रश्न डॉ अशरफी यांनी केला
एम आय एम तर्फे महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुढे लिहिले आहे की जसे पालिका हद्दीतल नागरिक पालिकेचा कर भरतात तसेच मुकुंदनगर भागात राहणारे नागरिक भरतात. पण सोय आणी सवलत हे मुकुंदनगर भागात तुलनेने कमी असल्याचे दिसते. याचे कारण मुकुंदनगर भाग हा मुस्लीम बहुल असल्यामुळे हि वागणूक दिली जात असावी. महानगर पालिका आयुकत्ताना निवेदन देऊन अहमदनगर शहरची प्रगती साठी शहरासोबत मुकुंदनगर भागाचा विकास गरजेचे असल्याचे सांगितले.
निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उप अध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, फिरोज शेख, मास शहर अध्यक्ष अमीर खान , आरिफ सय्यद, समीर बेग, सलमान खान आदी. सह्या आहेत.
एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...
बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer...
अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको....
एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar
सिरस गवात एम आय एम दाखील
सिरसगाव - श्रीरामपूर - अहमदनगर
सिरस गावात एमआयएमची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख होते. सीरसगाव मध्य एम आय एम ची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी व पदाधिकारी नेमण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीरामपूर एमआयएम तालुकाध्यक्ष शकील शेख यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की एम आय एम पक्ष हा कोणत्या एका विशिष्ट जातीचे नसून सर्वधर्म व सर्व जातीचा आहे. नुकतेच हैदराबाद येथे झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षातर्फे दोन हिंदू उमेदवार निवडून आलेत. सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्ष जनता पर्याय शोधत आहे. एम आय एम हाय उत्कृष्ट राजकीय पर्याय असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे सर्व धर्म व जातीचे लोकांना बरोबर घेऊन चलत है. महाराष्ट्र मध्ये औरंगाबाद चे खासदार व प्रदेशाध्यक्ष जलील साहेब व कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांचे नेतृत्वाखाली असंख्यलोक पक्षाची जुळत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी व त्यांचे सहकारी पूर्ण जिल्हा बांधणी करत आहे. श्रीरामपूर तालुक्यात ही पक्ष बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. एम आय एम पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधान आला मानणारा पक्ष आहे. आणि पूर्ण देशांमध्ये पक्ष बळकट करून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. यावेळी सीरजगाव अध्यक्षपदी बरकत पठाण यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मेहबूब सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाला एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख, शहराध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष रुपटक्के अमोल, वसीम पठान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल रुपटक्के यांनी तर आभार युनूस शेख यांनी मानले. नवनिर्वाचित सिरसगाव अध्यक्ष बरकत पठान यांनी सर्वांचे आभार मानणे व पक्ष बळकट करण्याची ग्वाही दिली.
लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...
शेवगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा - SHEVGAON...
एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...
लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad
अपने पसंद के व्यक्ति से शादी करना मूलभूत अधिकार.
लव जिहाद पर उच्च न्यायालयाने दिया ये निर्णय
देश मे लव जिहाद पर कायदा बनाने के लिए भाजप के प्रयास चल रहे है इस बीच कर्नाटक उच्च न्यायालय लव जिहाद पर एक महत्वपूर्ण निर्णय दिया है. अपनी इच्छा से किसी भी व्यक्ति के साथ शादी करने का अधिकार एक समजदार व्यक्ती को है. यह अधिकार भारतीय संविधानने उस व्यक्ति को दिया है.
इस्से पहले भी अलाहाबाद हायकोर्ट मे ऐसेही मामले मे मूलभूत अधिकार का हवाला देते हूए ये निर्णय दिया था. अलाहाबाद हायकोर्ट ने एक निकाल में ये कहा था कि एक समजदार नागरिक को अपने पसंद के व्यक्ति से शादी करने का अधिकार. है.
बँगलोर का रहने वाला साजिद खान के याचिका पर कर्नाटक उच्च न्यायालय ने ये फैसला सूनाया. संविधान ने दिये हुये दोनो व्यक्ती को अपने संबंध बनाने के अधिकार पर कोई अतिक्रमण नही कर सकता. इसमे धर्म या जाती का कोई संबंध नही.
न्यायमूर्ती एस सुजाता और सचिन शंकर मंगदम के खंडपीठ मे दो सॉफ्टवेअर प्रोफेशनल की याचिका पर सुनवाई हो रही थी. जिसमे वाहिद खान नाम के एक व्यक्तीने रम्या नाम के लडकी से शादी की थी. दोनो भी सॉफ्टवेअर प्रोफेशनल है. राम्या को फिल्हाल महिला संरक्षण समिती के निगराणी मे रखा गया है. बंगलोर के वाजीद खान ने उच्च न्यायालय मे हबियस कॉर्पस याचिका दाखल कर अपने सहकारी और पत्नी रम्या को न्यायालय में हाजीर करने की और उसे आजाद करने की मांग की है.
न्यायालय के आदेश पर राम्या को न्यायालय मे हाजीर किया गया राम्या के माता पिता और वाजिद खान के माता कोभी न्यायालयाने उपस्थित रहने का आदेश दिया गया था.
राम्याने बताया कि फिल्हाल वो एक एनजीओ के साथ है. वाजीद के साथ के संबंध को उसके माता पिता का विरोध है. जबके वाजिद खान की माता का कहना है उसे कोई दिक्कत नही. वाजिद खान की माता राम्या को अपनी बहु स्वीकार कर रही है.
कर्नाटक उच्च न्यायालय ने निर्णय देते हुए कहा राम्या एक शिक्षित लडकी है उसे अपने जीवन का फैसला लेने का पूरा अधिकार है और अगर वो किसी व्यक्ति को पसंद कर उससे शादी करती है तो उसका यह मूलभूत अधिकार है. इस मूलभूत अधिकार बर किसी को अतिक्रमण करने का अधिकार नही है. इसमे जात धर्म का कोई संबंध नही.
यह भी पढे
Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....
क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer..
अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...
अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION....
महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED....
डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद ....
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL
वृत्तपत्रांचा ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर – खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राची केंद्रीय मंत्रालयाने घेतली दखल
पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे केंद्र सरकारचे सुचना जारी
औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिनांक १४ जुलै २०२० रोजी कोव्हिड च्या काळात पत्रकारांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबत आणि सर्व मीडिया हाऊसना विविध लाभ देणेबाबत तसेच कोणत्याही पत्रकाराला नोकरीवरुन न काढण्याचे शासनाने सर्व मिडिया हाऊसला आदेशित करावे त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार केला होता.
त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेवुन सर्व मिडिया हाऊसला पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे सुचना देण्यात आले असुन तसेच मे, २०२० मध्ये ब्रॉडकास्टिंग क्षेत्राच्या समस्यांबद्दल चर्चा करुन मुद्रण माध्यमांचा ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळविली आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात पुढे नमुद केले की, यापूर्वी दिनांक २२ एप्रिल, २०२० रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सुचना जारी केली होती. तसेच केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २० मार्च २०२० रोजी परिपत्रकाव्दारे मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला कळविले होते की, त्यांनी त्यांच्या पत्रकारांना आणि कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी न करता त्यांना योग्य ते सहकार्य करावे.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिनांक २९ मार्च २०२० रोजी सर्व खाजगी प्रसारमाध्यमांना सुध्दा परिपत्रक जारी करण्यात आल्याचे नमुद केले. परिपत्रकामध्ये विविध टिव्ही मालिकांत काम करणाऱ्या टिव्ही कलाकारासह सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रलंबित मोबदला, पगार लवकरात लवकर देण्याचे सुचना खाजगी प्रसारमाध्यमांना देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच शासकीय जाहिरात दराच्या वाढीसंदर्भात, जानेवारी २०१९ मध्ये प्रिंट / इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या शासकीय जाहिरातींचे दर सुधारित करण्यात आले असुन तेच सुधारित दर तीन वर्षांसाठी वैध असल्याचे पत्रात केंद्रीय मंत्री यांनी नमुद केले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांचे पत्र व भारतीय वृत्तपत्र सोसायटी (आयएनएस) कडून दिलेल्या निवेदनात वृत्तपत्रांना ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सदरील मागणीची सुध्दा दखल घेवुन ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्याच्या दृष्टिने योग्य त्या निर्णयासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
वाचा -
अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH ...
क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...
मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...
Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....
अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH
सामान्य पत्रकार ने दिखाया पत्रकारिता किसे कहते है.
हैदराबाद -
हैदराबाद निकाया चुनाव मे भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओ ने प्रचार सभा और रोड शो किए. सभी नेताओ के निशाने पर एम आय एम अध्यक्ष तथा सांसद खासदार असदुद्दिन ओवेसी रहे. भाजपा के एक नेताने कहा की हैदराबाद के पुराने शहर मे रोहिंग्या बसते है तो किसीने एम आय एम अध्यक्ष की तुलना जिन्हा से करदाली. मामला यहां रुखा नही बल्की उत्तर प्रदेश के मुख्य मंत्री योगी आदित्य नाथ ने तो यहां तक कय दिया की भाजप की सत्ता आतेही सबसे पहेले हैदराबाद का नाम बदलकर भाग्यनगर रखने वाले है. भाजप के वरिष्ठ नेता और केंद्र गृह मंत्री अमीत शाह ने पत्रकारोसे बात करते हुए कहा की अगर ओवेसी इजाजत लिखित मी दे तो हम रोहिंग्या पर कारवाही करेंगे. इसी दौरान एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने एक न्युज चेनल से बात करते हुये कहा की देश का पहेला गृह मंत्री है जो एक सांसद से इजाजत मांग रहा है.
भाजपा के रोड शो दौरान एक पत्रकार ने गृह मंत्री अमित शाह से कुछ सवाल पुछ लिए उस पत्रकारने निर्भीड और बिना डरे अमीत शाह से सवाल किया की
जब हैदराबाद मे बाड आई तब आप और आपके पार्टी के नेता कहा थे?
केंद्रने कर्नाटक और केरल को मदत किया लेकीन तेलंगाना को मदत क्यो नही किया?
क्या आप हैदराबाद मे जातीय तेढ निर्माण करणे केलीए इस तऱ्ह प्रचार कर रहे है ?
क्या हैदराबाद का नाम बदलने वाले है ?
और पत्रकार ने ये भी कहा की आप पर के सी आर जो टी आर एस पार्टी के अध्यक्ष है उन्होने ये आरोप लगाया है की हैदराबाद का माहोल खराब करने के लिए भाजप गलत इल्जामात लगा रही है.
इससे सवालो के जवाब बिना दिये अमीत शाह वाहसे पत्रकार को जानेके लिए कहते नजर आए. जब कूछ काम नही आया तब अमित शाह ने शाम को पत्रकार परिषद लेकर पुरा डाटा पेश करेंगे ऐसा बोल वाहसे निकल गये.
जिस तऱ्ह एक सामान्य पत्रकारने बगैर डरे भाजप नेता तथा केंद्र गृह मंत्री अमीत शाह को सवाल किए उससे ये बात साबित होती है की अगर सचाई से पत्रकारीता करे और निर्भीड सवाल जवाब किए तो जो सही है वो उत्तर देने सक्षम रहेंगा वरना दर किनारा कर वहा से निकाल जायेंगा. जैसा ये मामले मे हुआ.
हैदराबाद चुनाव ओवेसी बनाम भाजप ऐसा देखने मिल रहा है. जबकी चुनावी मैदान मे कॉंग्रेस ने १५० उमिदवार मैदान मे उतारे है. इसके पहले के हैदराबाद निकाया चुनाव मे कॉंग्रेस को सिर्फ दो और भाजप को चार सीट परही जीत मिली थी. अब देखना ये है की हैदराबाद की जनता हैदराबाद को हैदराबाद रहेने देना चाहती है या भाग्यनगर बनान चाहती है. चुनाव के नतीजे ४ डिसेंबर को आने है.
पढिये -
अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...
ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती- Asaduddin Owaesi....
एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका लढविणार - डॉ गफ्फार कादरी AIMIM MAHARASHTRA ...
मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER
स्वतंत्रता सेनानी - मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू
मुज़फ्फर अहमद की पैदाइश 5 अगस्त सन् 1889 को ईस्ट बंगाल (मौजूदा बांग्लादेश) के सनद्वीप गांव (नोवाखाली) में हुई थी। आप एक गरीब घराने में पैदा हुए।
कम उम्र में ही घर की ज़िम्मेदारी के साथ ही आप पढ़ाई भी करते रहे। पढ़ाई में आपकी लगन और मेहनत देखकर टीचर भी कहते थे कि काका एक दिन स्कूल का नाम ज़रूर रोशन करेगा।
आपकी कोशिशों ने आपको पहले लेखक-वक्ता और बाद में नेता बना दिया।
आपने पहली बार सन् 1906 में बंगाल-बंटवारे से आंदोलन में क़दम रखा। उस वक्त आप इन्टर में पढ़ा करते थे। तब से ब्रिटिश हुकूमत के ख़िलाफ़ लिखना और जलसों में बोलना आपका एक आम शौक हो गया।
सन् 1916 से आप बंगाल के रिवूलूशनरी ग्रुप के साथ रहने लगे थे। सन् 1919 में रोलेक्ट एक्ट के ख़िलाफ़ आपने आंदोलन में हिस्सा लिया, गिरफ्तार भी हुए, लेकिन कम उम्र को देखते हुए वार्निंग देकर छोड़ दिये गये।
बंगाल रिव्युलूशनरी ग्रुप के मुजाहेदीन के साथ रशिया से हिजरत कर बंगाल आये कम्युनिस्ट ग्रुप के साथ आपके ताल्लुक़ात इतने बढे़ कि आप खुद भी कम्युनिस्ट ख्यालों के हो गये। बंगाल में कम्युनिस्ट आंदोलन की बुनियाद रखनेवाले काका बाबू ही थे। ब्रिटिश हुकूमत हिन्दुस्तान में किसी भी तरह कम्युनिस्ट मूवमेंट को शुरू होने से रोकना चाहती थी।
इसी वजह से मुज़फ्फर अहमद को पेशावर कांस्प्रेसी केस में फंसाकर बुरी तरह टार्चर किया गया।
आपने हिम्मत से इसका मुक़ाबला किया और जब जेल से छूटकर आये तो अपनी क़लम से अंग्रेज़ी हुकूमत की पुरज़ोर मुख़ालिफ़त की।
कलम की इसी धार ने आपको सन् 1924 में फिर जेल पहुंचा दिया, जहां से सन् 1925 में रिहा हुए।
सन् 1925 से 1927 तक आप इण्डियन नेशनल कांग्रेस के भी कई ओहदों पर रहे। आप बंगाल कांग्रेस कमेटी के सूबाई सेक्रेटरी भी रहे।
सन् 1939 में जब दूसरी जंगे-अज़ीम शुरू हुई तो आपने इस जंग के खिलाफ आंदोलन चलाया और अंग्रेज़ी हुकूमत ने गिरफ़्तार कर जेल में डाल दिया।
सन् 1941 में जेल से आपकी रिहाई हुई। सन् 1942 मंे जब कांग्रेस ने अंग्रेज़ो भारत छोड़ो आंदोलन शुरू किया, तब कम्युनिस्ट पार्टी ने इसमें शामिल होने से मनाकर दिया।
फिर भी काका बाबू कांग्रेस के इस आंदोलन में शामिल हुए और फिर जेल गये।
ब्रिटिश हुकूमत से लड़ते हुए जंगे-आज़ादी के इस सपूत ने कुल सात या आठ साल जेल में बिताया, कई बार पुलिस की मार और टार्चर भी सहा।
काका बाबू सिर्फ एक राइटर, स्वतंत्रता-संग्राम-सेनानी या कम्युनिस्ट लीडर की वजह से मशहूर नहीं थे बल्कि उन्हें आम आदमी के मददगार और उसके साथ हर दुःख में खड़े रहनेवाले इंसान के तौर पर भी लोग याद करते थे।
उन्होंने आखिरी सांस 18 दिसम्बर सन् 1973 को कलकत्ता में ली।
इतनी जंगे लड़नेवाले मुजाहिद को मुल्क आज़ाद होने के बाद भी किसी ने नहीं पूछा।
आप आख़िरी वक़्त तक लिखने-पढ़ने की आमदनी से ही अपनी ज़िन्दगी बसर करते रहे।
संदर्भ : लहू बोलता भी है
लेखक- सय्यद शहनवाज अहमद कादरी,
संकलन - अताउल्ला पठाण सर , महाराष्ट्र
वाचा -
दिपावली और बहादूर शाह जफर.....
क्या है ई वी एम का राझ? Is EVM can be hacked ..
शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान - MAULANA AZAD...
मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार - MUHAMMAD BAQIR...
शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ....
विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan....
धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, अमर शहिद टीपू सुलतान (रह.) - HAZRAT TIPU SULTAN R.
धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, अमर शहिद टीपू सुलतान (रह.)
देश -
ह. टीपू सूलतान र. हा अत्यंत धार्मिक व्रुत्तीचा होता. याच बरोबर तो पूर्वग्रह दोषापासून दूर आणि अत्यंत सहिष्णू व्रुत्तीचा होता. हि गोष्ट सर्व न्यायनिष्ठ इतिहासकारांनी मान्य केलेली आहे. पूर्वग्रह दोष बाळगणाऱ्या इतिहासकारांनी याबाबतची सुलतान टीपूची बदनामी करण्याचा खूप आटापिटा केलेला आहे. भारतातील हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडावी व आपली सत्ता कायम टिकवावी अशी इंग्रजांची कुटील नीती होती ही गोष्ट तर जगप्रसिद्ध आहे. म्हैसूरच्या कणाकणात अमर शहिद टीपू सुलतानच्या धार्मिक सहिष्णुतेचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. हल्ली तर प्रवास करणे इतके सोपे झाले आहे की ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे तो प्रत्येक मनुष्य म्हैसुरात जाऊन टीपू सुलतानच्या धार्मिक सहिष्णुतेचे आपल्या डोळ्यांनी दर्शन घेऊ शकतो.
म्हैसूर राज्यात प्रवेश करताच सर्वप्रथम ज्या इमारती आपल्या अस्तित्वाची चोहिकडे ठळकपणे जाणीव करुन देतात त्या म्हणजे हिंदूची प्राचीन मठ व मंदिरे या होत. यापैकी काही तर हजार वर्षाच्याही पूर्वी बांधलेली आहेत. टीपू सुलतान जर द्वेष बाळगणारा असता तर सदरहू मंदिरे नामशेष करणे त्याला सहज शक्य होते परंतु याच्या अगदी उलट या मंदिरांना त्याने जहांगिऱ्या व इनाम दिलेले आहेत. यासंबंधीची शाही फर्माने व सनदा अद्यापही सदरहू मंदिरात उपलब्ध आहेत. सत्य शोधणाऱ्यांसाठी त्या लाभदायी ठरु शकतात.
श्रीरंगापट्टनम टीपू सुलतानच्या राजधानीचे शहर पुष्कळांनी पाहिले असेलच. प्रतिवर्षी दूरदूरहून हजारोंच्या संख्येत लोक ते पाहण्यासाठी येतच असतात. श्रीरंगपट्टनम रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडताक्षणीच दोन भव्य मंदिरांवर पर्यटकांची द्रुष्टी खिळून राहते. या मंदिराच्या अगदी जवळच टीपू सुलतानचा राजमहल होता. त्यांच्या महालाच्या पाठीमागे अगदी लागून दुसरे एक भव्य मंदिर आहे. बंगलोरात देखील टीपूच्या महालाला लागून एक लहान मंदिर अद्यापही उभे आहे तसेच म्हैसूर प्रदेशातील श्रीनगरी, वेल्लूर, नजनगड, अल्सुर, बंगलुर इ. ठिकाणी अशीच कित्येक शतकांपूर्वी बांधलेली मंदिरे अद्यापही डौलाने उभी आहेत. या मंदिरातही टीपूने 'वतने' व 'इनाम' दिलेले आहेत. या मंदिरातील स्वामी व आचारींबद्दल त्याच्या मनात नितांत आदर होता. याबाबत बोलके पुरावे व प्रमाण आजही म्हैसूर राज्यातील पुरातन विभागात सुरक्षित आहेत.
म्हैसुरच्या पुरातन विभागाच्या अहवालाबाबत इ. स. १९१६ यात लिहिले आहे. श्रीनगरीच्या मठात नवाब हैदर अलीचे तीन पुत्र व टीपू सुलतानची तीस पत्रे व फर्मान मिळवली आहेत. सदरहून पत्र व फर्मानात हिजरी सणाबरोबरच स्वत: सुलतानने निर्माण केलेला मौलदी सनदी लिहिलेला आहे. इतर पत्रांच्याविरुध्द ज्यांच्यात सुलतानचे नाव प्रथम लिहिले जात असे. सुलतान श्रीनगरी मठाच्या शंकराचार्याचे नाव व मायने प्रथम लिहिले आहेत. स्वतः च्या नावाबरोबर त्याने कोणताच किताब व मायना लिहिलेला नाही. या पत्रापैकी बहुतेक पत्र म्हैसूरच्या तिसऱ्या युध्दातील घटनांवर प्रखरपणे प्रकाश टाकतात. काही पत्रे श्रीनगरी मठातील शंकराचार्यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात लिहिलेली आहेत.
म्हैसुरच्या तिसऱ्या युद्धात इंग्रज निजाम व पेशवे तिन्हींनी टीपूवर हल्ला चढविला होता. पेशवाई सैन्य भाऊंच्या तैनातीत होते. सदरहून सैन्याने इतर सर्व प्रदेशात लूटमार आणि विनाश तर पसरविलाच परंतु श्रीनगरीसारखे स्थळही त्यांच्या हातून वाचू शकले नाही. शंकराचार्यांनी टीपू सुलतानला लिहिले की पेशवाई सैन्याने श्रीनगरातील मठ लुटून उध्दवस्त केला आहे. शारदा देवतेची मूर्ती देखील आपल्या जागेतून उखडून फेकून टाकली आहे. मठातील हत्ती व घोडे इत्यादी सर्व मराठी सैन्याने लुटून नेले आहे.
याचे उत्तर टीपू सुलतानने मोहरब्बानी ३० इ. स.१७९१ ला खालीलप्रमाणे दिले आहे. आमच्या मुलुखावर हल्ला चढवून जे आमच्या रयतेला छळीत आहेत त्या शत्रुंना आम्ही शिक्षा करीत आहोत. आपण सार त्याग केलेले विभूती आहात म्हणून शत्रूंचा नाश व्हावा यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे आपले व मंदिरातील इतर ब्राम्हणांचे कर्तव्य आहे. जेणेकरुन देश सुरक्षित व रयत सुखी आणि आनंदित रहावी.
दुसऱ्या एका पत्रात स्वामीजींनी सुलतानला लिहिले होते की त्यांना अन्य एका ठिकाणी मुक्काम हलविणे भाग पडले आहे. तसेच पेशव्यांच्या सैन्यांनी मंदिरात शिरुन ब्राम्हणांना ठार व जखमी केले आहे. शिवाय मंदिरातील सर्व मालमत्ता लुटून नेली आहे. म्हणूनच सरकारच्या मदतीशिवाय शारदादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणे शक्य नाही यांच्या उत्तरात सुलतानने लिहिले पवित्र स्थळांचे अनादर करताना देखील जे लोक नाहीत या कलियुगात क्वचितच आपली कडू फळे मिळतील. लोक वाईट क्रुत्य हसत हसत करतात परंतु त्यांची कडू फळे रडत रडत चाखतील. शंकराचार्यांशी द्रोह म्हणजेच स्वतःचे वंश निर्मूलन करणे होय.
या पत्रासह टीपू सुलतानने एक आज्ञापत्रही नगरप्रमुखाच्या नावाने पाठविले होते. त्यात त्या प्रमुखाला हुकूम दिलेला होता की दोनशे राहती अशरफी रोख व दोनशे राहती किंमतीचे खाद्यान तुरंत स्वामीजींच्या सेवेत पाठविले जावेत. सदरहून पत्रात सुलतानने स्वामीजींना लिहिले होते.
'इनामी गावामधून वस्तूंची गरज असेल ती घेण्याचा आपणास अधिकार आहे. पाठविलेली रक्कम आणि अन्नपदार्थातून शारदादेवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ब्राम्हणांना भोजन दिले जावे व आमच्या शत्रूंच्या विनाशासाठी प्रार्थना केली जावी.
आणखीन एक सुलतानचे पत्र 'आपण पाठविलेला प्रसाद आणि शाली मिळाल्या आहेत. आपल्या उपयोगासाठी एक शालजोडी व देवीच्या मूर्तीसाठी वस्त्रे पाठविली जात आहेत.
जाकरी महिन्यात सुलतानने आणखी एक पत्र लिहिले आहे. त्यात स्वामीजींना कळविले आहे की 'त्यांच्या खास स्वामीसाठी एक हत्ती पाठविला जात आहे. याच पत्रात टीपूने आपल्या अधिकाऱ्यांच्या नावे जे आज्ञापत्र लिहिले होते त्याची नक्कलही जोडलेली होती. त्या आज्ञापत्रात बजावले गेले होते की स्वामीजींच्या शिष्यांवर बाहेर येण्या जाण्या संबंधी कोणतेही बंधन घातले जाऊ नये.'
हैदरी महिन्यातील एका नोंदीवरुन कळते कि स्वामीजींनी मठातील दोन विशिष्ट पूजाविधी पार पाडण्यासाठी सुलतानकडे आर्थिक सहाय्य मागितले होते. सदरहून पूजा ४८ दिवसांपर्यंत दररोज होणार होती. सुलतानने त्या विधीला मदत करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार त्याने नगर प्रमुखाला आज्ञा जारी केली की श्रीनगरी पाहून व्यवस्था परिपूर्ण करण्यात स्वामीजींशी सहकार्य करावे. हैदरी महिन्यात स्वामीजींना देखील टीपू सुलतानने एक पत्र लिहिले की 'आपल्या इच्छेनुसार पूजेच्या काळात दररोज सहस्त्र ब्राह्मण भोजनासाठी व रोख रक्कम देण्यासाठी नगर प्रमुखाला हुकूम दिलेला आहे.'
दीनी महिन्यातील चार नोंदी आजही मंदिरात मौजूद आहेत. त्यापैकी पहिल्या नोंदीत नगरप्रमुख महमंद रजाखानला आदेश मिळाला आहे की पूजेच्या काळात विशिष्ट व्यवस्था ठेवावी जेणेकरुन खोडसाळ लोकांकडून मठाच्या कामकाजात बाधा येऊ नये. आणखीन एका नोंदीत टीपूने कळविले आहे की शारदा देवतेच्या मूर्तीसाठी एक पालखी व स्वामीजींच्या वापरासाठी दुसरी एक पालखी चोबदार फकीर महमंद समवेत पाठविली जात आहे.
तर जाकिरी महिन्यातील एका नोंदीत लिहिले आहे की लबाडी टोळीच्या हल्ल्यापासून मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी पायदलातील सैनिकांना मंदिराच्या रक्षणासाठी नियुक्त केले आहे. लंबाडी जंगलात राहणारी एक हिंदूजात आहे जिला 'सगाली' असेही म्हटले जाते. याच मंदिरात आणखीन एक नोंद आहे त्यात नगर जिल्हाप्रमुख सय्यद महंमद याला टीपूने लिहिले आहे 'स्वामीजी समुद्र स्नानासाठी जाणार आहेत त्यांना प्रवासात सर्व गरजेच्या वस्तू पुरविल्या जाव्यात.' टीपू सुलतानची धार्मिक सहिष्णुता दाखविणारे असे कितीतरी पुरावे आजही जिवंत आहेत. रब्बानी महिन्यातील एका नोंदीवरुन हे जास्तच स्पष्ट होते. रब्बानी महिन्यात सुलतानाने स्वामीजींना कळविले आहे की त्यांच्या उपयोगासाठी दोन चांदीच्या चिनूर पाठविलेल्या आहेत असे वाटते की स्वामीजींनी सुलतानला विनंती करताना अशी इच्छा दर्शवली होती की ते स्वत: पर्रशुराम भाऊकडे जाऊन पेशवाई सैन्याने मठातील सर्व लुटून नेलेली मालमत्ता परत करण्याची त्यांना विनंती करतील. याच्या उत्तरात टीपूने स्वामीजींना रहदारीचा परवाना देताना सर्व अधिकाऱ्यांना लिहिले आहे की स्वामीजींना प्रवासातील सर्व प्रकारच्या सवलती व गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध करुन दिल्या जाव्यात. याच पत्रात टीपूने स्वामीजींच्या उपयोगासाठी शाली, हत्ती, नौबत, नगारा आणि झेंडा पाठविल्याचा उल्लेख केला आहे. या सर्व वस्तू त्याने स्वामीजींना आपल्याकडून भेट म्हणून दिल्या होत्या.
अशाच एका अहवालावर नजर टाकली असता हे स्पष्ट होते की स्वामीजी पुण्याला पोहोचले व पर्रशुराम भाऊच्या त्यांनी गाठी भेटी घेतल्या. परंतु त्यांना यश मिळाले नाही म्हणून त्यांना तेथे जास्त काळ रहावे लागले. यामुळेही टीपू सुलतानने त्यांना एक पत्र लिहिले हे पत्र 'रजी' महिन्यातील असून प्लेट क्र. ७०, ३ यात आज ही सुरक्षित आहे त्यात तो लिहितो
'आपण जगत गुरु आहात. जगाच्या कल्याणासाठी आपण नेहमी उपासमग्न असता. ज्या देशात आपल्यासारख्या पवित्र विभूतीचे अस्तित्व असेल त्या देशात ईश्वरक्रुपा वास करते. चांगली वर्षा व उत्तम पिके येतात. एका परक्या देशात इतका दिर्घकाळ थांबण्याची आपणास गरज काय ? आपले काम लवकर आटोपून स्वदेशात परत यावे.
अशाच प्रकारच्या रब्बानी महिन्यातील एका पत्रात सुलतान टीपूने स्वामीजींना कळविले आहे. 'आपल्या आदेशानुसार धर्मशाळेत ब्राम्हणांना भोजन दिले जात आहे. आपल्या सुखपतेसंबंधी वेळोवेळी कळवीत रहावे.
इ. स. १७९८ मध्ये स्वामीजींनी कळविले आहे की ते पुण्याहून परत येणार आहेत त्याच्या उत्तरात टीपूने आपल्या अधिकाऱ्यांना आदेश जारी केला आहे "वाटेत स्वामीजींना गरजेच्या वस्तू पुरविल्या जाव्यात व त्यांचा मान व प्रतिष्ठेचा आदर केला जावा."
या आणखीन एका पत्रात सुलतानने स्वामीजींना विनंती केली आहे की राजधानीत येऊन दर्शन देण्याची क्रुपा करावी. आतापर्यंत जे काही लिहिले गेले आहे ते श्रीनगरीच्या मठाशी संबंधित आहे. सदरहू मंदिर संपूर्ण दक्षिण भारत आणि म्हैसुरात अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते. येथील स्वामी बव्हंशी राजांचे धार्मिक नेते समजले जातात. हिंदूंचे वैभवशाली राज्य विजय नगर येथील राज्यांचे धार्मिक नेते याच मठातील ब्राह्मण स्वामी होते. टीपू सुलतान सदरहू मंदिर व त्यातील स्वामींशी कशा प्रकारे वागला आहे याचे बोलके पुरावे वर उल्लेखित सर्व ऐतिहासिक नोंदी व अहवाल सादर करीत आहोत. हे पुरावे अद्यापही मंदिरात सुरक्षित आहेत त्याचप्रमाणे टीपूच्या राज्यातील इतर सर्व मंदिरात देखील अशाच प्रकारचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.
याशिवाय टिपू सुलतानची धार्मिक सहिष्णुता आणि त्याच्या उदारतेचे उदाहरण यापेक्षा मोठे अन्य कोणते असू शकते की सरकारी नोकरीत त्याने मुसलमानांबरोबरच हिंदूंनादेखील मोठमोठे हुद्दे दिले होते. पुर्निया ज्याचे नाव मीर सादीक प्रमाणेच लहान लहान मुलांच्याही तोंडात आहे त्याच्या राज्याचा दिवान होता. श्रीरंगपट्टनम आणि बंगलूर येथील किल्ल्यांना राज्यात अनन्यसाधारण महत्त्व होते. या किल्ल्याचे प्रमुख किशनराव व शताबराय होते. पोस्ट विभागाचा प्रमुख अजयश्याम होता. याशिवाय टीपूच्या राज्यातील सैन्य व शासकीय यादी पडताळली गेली तर कळविण्यात येईल की हिंदू अधिकाऱ्यांची संख्याही मुसलमान अधिकाऱ्यांच्या संख्येपेक्षा काही कमी नव्हती. ग्राम व खेड्यांचे शानभोग सर्वचे सर्व ब्राह्मण होते तसेच पाटील एक तर ब्राह्मण किंवा इतर हिंदू जातीचेच असत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपले व्रुत्तपत्र 'यंग इंडिया' यात टीपू सुलतानला वाहिलेल्या आदरांजलीत लिहिले आहे. 'टिपू सुलतान स्वावलंबी सत्ताधीश होता. परंतु आपले जमाखर्च अरबी भाषेत ठेवण्यास हिंदू सावकारांना भाग पाडावे असे विचार त्याच्या मनात कधी आले नाहीत. याउलट त्याने आपल्या राष्ट्रीय भाषेत शंकराचार्यांच्या पत्रांची उत्तरे देताना त्यांच्याकडे तोस्पयेची विनंती आणि आपल्या देशाचे भले व सर्व जगाच्या कल्याणासाठी प्रार्थनेची इच्छा केली होती. कारण पुण्यशीलांच्या पायगुणामुळे पाऊस पडतो व पिके उत्तम येतात. हे पत्र सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगे आहे. टिपूने हिंदू मंदिरासाठी अत्यंत उदारतेने जायदादी धर्मदाय केल्या आहेत. खुद्द टिपूच्या महालाभोवती श्री व्यंकट रामण्णा श्रीनिवास आणि श्रीरंगनाथाच्या मंदिराचे अस्तित्व सुलतानच्या उदारव्रुत्ती आणि धार्मिक सहिष्णुतेचे पुरावे आहेत. यावरुन हे सिध्द होते की शहिद टिपू सुलतान यापेक्षा श्रेष्ठ राष्ट्रीय हुतात्मा कुणी दुसरा सापडणे नाही. अल्लाहची उपासना करताना हिंदूंच्या पूजेतील घंटा निनादामुळे तो कधी त्रासला जात नव्हता. टीपूचे हे दिव्य वचन आम्हीदेखील स्मरणात ठेवले पाहिजे.
'दोन दिवस सिंहाप्रमाणे जगणे हे कुत्र्यांच्या दोनशे वर्षाच्या जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. 'हे अल्लाह' युध्दाचे हे ढग ज्यांच्यातून आमच्या शिरावर रक्त ठिबकत असावे. मानहानी व निर्लज्जतेने जगण्यापेक्षा मरण पत्करणे शतपट बेहत्तर आहे.'
अमर शहीद शेरे हिंद टिपू सुलतान (रह.) यांचा हा आम्हास संदेश .
मुजफ्फरभाई सय्यद
कार्याध्यक्ष
अ. भा. साहित्य कलामंच
९९६०३२५०५७
वाचा -
मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - MUSLIM RESERVATION...
मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी 1st barrister...
एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड - AIMIM Ahmednagar
एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड
राहुरी - अहमदनगर
एम आय एम राहुरीची बैठक मानोरी येथे घेण्यात आली. यावेळी मानोरी गाव विद्यार्थी अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी आणि विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शाहनवाज तांबोळी यांच्या आदेशाने व राहुरी तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजीत करण्यात आली होती.
मानोरी गाव विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड करण्यात आली व नियुक्तीचे पत्र देण्यात आले. विद्यार्थी तालुका अध्यक्ष सहील शेख यांनी सांगितले की एम आय एम पक्ष ज्या प्रकारे पूर्ण जिल्ह्यात विस्तार होत आहे त्या प्रमाणे राहुरी तालुक्यात ही विस्तार होत आहे. राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावात एम आय एम ची शाखा असेल अशी गवाही साहिल शेख यांनी दिली.एम आय एम तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांनी सांगितले की एम आय एम अता ह्य्देराबाडचा पक्ष नसून महाराष्ट्र बरोबर बिहार मध्येही पक्षाचे आमदार निवडून आले. सामान्य जनता सद्या परियाय शोधात आहे. ज्या प्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अद्याक्षांना युवा पिढी मानत आहे त्यामुळे पूर्ण देशात पक्ष बळकट होणार आहे. महाराष्ट्राची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्यावर सोपवली आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांना देण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातही सामान्य जनता प्रस्तापितांना परियाय शोधात असल्याने एम आय एम हा परीयाय योग्यच असेही नवीद बागवान म्हाणाले. राहुरी तालुकात लवकरच गावागावात एम आय एम ची शाख दिलसे अशी गव्हाही बागवान यांनी दिली.
मानोरी गाव नवनिर्वाचित विद्यार्थी अध्यक्ष सोहेल शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणी मानोरी गावात पक्ष बळकट करणार असल्याची हामी दिली.
यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष नवीद बागवान, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष साहिल भाई शेख पटेल,तालुका उपाध्यक्ष मुद्दसर पटेल, तालुका सचीव अतीक भाई बागवान,अतीक बागवान, अख्तर मणियार, साहील शेख आदी कार्यकर्ते उपस्तीती होते.
वाचा -
एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM
एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM .
एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी ...
एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM AHMEDNAGAR
एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख
राहुरी - अहमदनगरएम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM Ahmednagar
अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ तर उपाध्यक्ष पदी ऋषिकेश भोसले
एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization
एम आय एम और ध्रुवीकरण
बुद्धिजीवी और खुद को पोलिटिकल एनालिस्ट मानने वाले लगातार ये कहते रहते हैं के 2014 में मोदी उदय हो रहा था उसी वक्त हैदराबाद से निकल एम आय एम पार्टी और पार्टी अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी ने भी अपनी राजनीती और पार्टी का प्रसार शुरू कीया. होसकता है टाइमिंग की वजह से वो ऐसा कहते है.
लेकिन एम आय एम आंध्रप्रदेश के वक़्त से ही अपनी छेत्रिय राजनीति में सक्रिय रही है और वहां से उनकी कोशिश ये रही के अपना रिकॉर्ड 100% रखें होसकता है ये स्ट्रेटेजी हो की लोग जब आकलन करें तो उन्हें आकंड़े मिले के 6 कैंडिडेट कांटेस्ट किये और सबने जीत दर्ज 7 ने किए सातों ने जीत दर्ज की...
और वैसे भी छेत्रिय पार्टी का अपने राज्य से निकल कर कहीं और अपनी जगह बनाना भारतीय राजनीती में तो अब तक शायद किसी ने नही दिखाया है...
राजद बरसों पुरानी सरकार बनाने वाली पार्टी है लेकिन बिहार के बाहर शून्य है, इसी तरह सपा भी है बसपा भी, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र की बात करे तो शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी भी इन्का भी समावेश होता है. प्रादेशिक पक्ष का प्रदेर्षण अपना प्रदेश के बाहर कूछ खास नही देखणे को मिला है.
ऐसे में जब हैदराबाद से निकलकर एम आय एम जब अपने छेत्र से निकल कर दूसरी जगह अगर अच्छा कर रही है तो ओवैसी साहब ज़रूर लोगों को पसंद आ रहे हैं उनकी स्ट्रेटेजी दूसरों से अच्छी है तब ही लोग उन्हें अपना रहे हैं और एम आय एम को जीत दिला रहे है.
असल मुद्दा ये है के लोगों का इल्ज़ाम जो है के ओवैसी के आने के बाद से ही वोटों का धुर्वीकरण होना शुरू हुआ है.ऐसा बिल्कुल भी नही है वोटों का असल धुर्वीकरण 1992 से शुरू हुआ था और इसे सबसे ज़्यादा मजबूती 2002 में मिली जब एक साथ 2000 से ज़्यादा मुसलमानों की हत्या करी गयी.
वो गुजरात जो कांग्रेस और गांधी का गढ़ था वहाँ से कांग्रेस सत्ता से बाहेर होगई उस क़त्ले आम के बाद आज तक वहाँ कांग्रेस अपने वोट नही तलाश पाई लोग उस क़त्ले आम से इतने खुश हैं के लगभग 20 साल बाद भी कांग्रेस को वोट नही देते.
असल वोटों का धुर्वीकरण वहीं से हुआ था और अब भी जो मुस्लिमों को काटने मारने की बात करता है बहुसंख्यक उसे वोट देते हैं और दिल खोल कर देते हैं.
कांग्रेस मुस्लिमों से वोट पाने की उम्मीद से पहले गुजरात मे अपनी ज़मीन तलाश कर ले तो ज़रूर हो सकता है दूसरी जगह की जनता भी उसे कबूल करेंगी.
एम आय एम पार्टी अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन जीस तरह संसद ने मुद्दो को उठाते है और जिस तरह उन्हे एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील उन्हे संसद मे साथ दे रहे ऐसा लगता है सामान्य जनता के सवाल और संविधान का सटीक मालुमात इन्हे है.
जिस तरह एम आय एम की चहात जनता मे बड रही है उससे ऐसा लगता है की बंगाल और उत्तर प्रदेश मे भी एम आय एम जनता को बेहतरीन परीयाय बनकर उभरेंगी.
वाचा -
ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई....
डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार...
सियासत और मुसलमान - AIMIM INDIA...
ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी? New Generation and Owasi...
डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार - AIMIM Election Dr Kunal Kharat
पदवीधर मतदार संघ मराठवाडा एम आय एम के उमिदवार होंगे डॉ कुणाल खरात
सियासत और मुसलमान - AIMIM INDIA
एम आय एम की जीत मुसलमानों को सियासत से बेदखल करने वालों के ताबूत..
डॉ० ज़फरुल इस्लाम खान
एआईएमआईएम के शानदार प्रदर्शन की सराहना करते हुए, दिल्ली अल्पसंख्यक आयोग के पूर्व अध्यक्ष डॉ० ज़फरुल इस्लाम खान ने इंडिया टुमारो से कहा है कि बिहार में एआईएमआईएम की शानदार जीत भारत के मुसलमानों को राजनीति से अलग-थलग करने और हाशिए पर पहुंचाने की कोशिश करने वालों के ताबूत में एक कील साबित हुआ है.
कांग्रेस पार्टी ने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन और उसके नेता असदुद्दीन ओवैसी पर बिहार चुनावों में अपने उम्मीदवारों को मैदान में उतारकर भाजपा और उनके सहयोगी दलों की मदद करने का आरोप लगाया है, जबकि एआईएमआईएम ने सामाजिक और राजनीतिक रूप से प्रभावशाली प्रदर्शन कर मतदारो को प्रभावित किया है और राज्य के मुस्लिम बहुल सीमांचल क्षेत्र की पांच विधानसभा सीटें जीतने में सफल रही है.
एआईएमआईएम के शानदार प्रदर्शन की सराहना करते हुए, दिल्ली अल्पसंख्यक आयोग के पूर्व अध्यक्ष डॉ० ज़फरुल इस्लाम खान ने इंडिया टुमारो से कहा है कि बिहार में एआईएमआईएम की शानदार जीत भारत के मुसलमानों को राजनीती से अलग-थलग करने और हाशिए पर पहुंचाने की कोशिश करने वालों के ताबूत में एक कील साबित हुआ है.
एआईएमआईएम को “वोट कटुआ” बताने वाली कांग्रेस पर नाराज़गी ज़ाहिर करते हुए उन्होंने कहा, “ऐसी टिप्पणियों करना आसान है. क्या मुस्लिम मतदाताओं पर उनका एकाधिकार है? दूसरों को चुनाव लड़ने का अधिकार नहीं है? तथाकथित धर्मनिरपेक्ष और वामपंथी दलों ने मुस्लिम राजनीतिक आवाज़ों को हाशिए पर डाल दिया है और अगर कोई संसद में हमारी आवाज़ उठाता है तो उसे कोई बीजेपी की बी टीम कैसे कह सकता है. ऐसी पार्टियों ने हमारे लिए क्या किया? अगर मुसलमानों को मुख्यधारा की राजनीति से दूर रखा गया है तो यह भाजपा की रणनीति है.”
उन्होंने एआईएमआईएम की जीत को मुसलमानों को हाशिए पर लाने के प्रयास के खात्में के रूप में मानते हैं. वह कहते हैं, “कुछ आवाजें ऐसी होनी चाहिए जो राज्य विधानसभाओं और संसद में मुस्लिम मुद्दों को उठा सकें.”
कांग्रेस और अन्य धर्मनिरपेक्ष दलों पर कटाक्ष करते हुए, डॉ० खान ने कहा, “एआईएमआईएम नहीं बल्कि धर्मनिरपेक्ष दलों की आपसी कलह भाजपा की जीत का प्रमुख कारण है. वे धर्मनिरपेक्षता और गांधी की विचारधारा के बारे में बात करते हैं लेकिन एक दूसरे के खिलाफ चुनाव लड़ते हैं. यदि वे एकजुट होते तो भाजपा जीत नहीं पाती. इसलिए बीजेपी की जीत के लिए ओवैसी को दोषी ठहराना धर्मनिरपेक्ष दलों की हताशा के को दर्शाता है.
उन्होंने कहा, “यदि ओवैसी की पार्टी ने चुनाव लड़ा है तो यह उनका संवैधानिक अधिकार है और धर्मनिरपेक्ष दलों के लिए एक उचित जवाब है कि यदि आप हमारे मुद्दों को नहीं उठाते हैं तो और भी लोग हैं जो राज्य विधानसभाओं और संसद में मुसलमानों की आवाज़ उठाएंगे.”
डॉ० खान ने ट्वीट किया है, बिहार में एआईएमआईएम की जीत भारत के मुसलमानों को राजनीति से बेदखल करने और हाशिए पर पहुंचाने की कोशिश करने वालों के ताबूत में एक कील है. ओवैसी को एक नया बिहार और संभवतः एक नया भारत बनाने में मदद करने के लिए बधाई.”
लखनऊ स्थित वरिष्ठ अधिवक्ता ज़फ़रयाब जिलानी, जो बाबरी मस्जिद एक्शन कमेटी के साथ जुड़े रहे हैं, ने कहा कि मुसलमानों ने हमेशा कांग्रेस का समर्थन किया जिसकी वजह से केंद्र और राज्यों में सत्ता हासिल हुई लेकिन इसने मुसलमानों के लिए कुछ नहीं किया. मुसलमान अभी भी गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश और यहां तक कि केरल जैसे राज्यों में कांग्रेस का समर्थन कर रहे हैं क्योंकि इन राज्यों में मुसलमानों के लिए यह बेहतर विकल्प है. उन्होंने कहा कि, “मुसलमानों को बिहार में एआईएमआईएम में बेहतर विकल्प मिला और उन्होंने उसे वोट किया. लोकतंत्र में हर एक को चुनाव लड़ने का अधिकार है.”
ऑल इंडिया मुस्लिम मजलिस मुशावरत (एआईएमएमएम) के अध्यक्ष नावेद हामिद ने कहा, “भारतीय संविधान ने हर व्यक्ति को एक राजनीतिक पार्टी बनाने और चुनाव लड़ने का अधिकार दिया है. फासीवादी ताकतें, जो दिन-प्रतिदिन मज़बूत होती जा रही हैं वह फासीवादी विचारधारा का विरोध करने वाले धर्मनिरपेक्ष दलों से सवाल कर रही हैं. लेकिन बिहार चुनाव ने संकेत दिया है कि वह समय आ गया है, जब धर्मनिरपेक्ष दलों को मुस्लिम मतदाताओं के प्रति अपनी नीतियों की समीक्षा करनी होगी और आत्मनिरीक्षण करना होगा कि मुसलमान उनसे क्यों दूर हो रहे हैं.”
वरिष्ठ पत्रकार और ईसाई कार्यकर्ता जॉन दयाल ने इंडिया टुमारो से बात करते हुए कहा कि, “लोकतंत्र में हम किसी भी पार्टी को चुनाव में हिस्सा लेने से नहीं रोक सकते. एआईएमआईएम मुख्य रूप से मुस्लिम वोटों पर फोकस कर रही है. यह देश के किसी भी हिस्से में चुनाव लड़ेगा वह केवल उन विशेष वोटों को ही प्रभावित करेगा. इसलिए, इसका मकसद सत्ता के लिए बार्गेन करना है.”
उन्होंने कहा, “अपने मकसद के लिए अगर एआईएमआईएम कुछ दलों के वोटों में कटौती कर रही है, तो यह उन पार्टियों का दुर्भाग्य है. मुझे लगता है कि लोकतंत्र में किसी भी पार्टी को ‘वोट कटर’ कहना निंदनीय है. मैं इसे बीजेपी की बी टीम नहीं कहूंगा क्योंकि इससे मुस्लिम युवाओं की आकांक्षाओं को ठेस पहुंचेगी जो सोचते हैं कि राजनीति में मुसलमानों का कोई विकल्प नहीं है. कोई भी व्यक्ति, जो ओवैसी को वोट देता है, वह कांग्रेस, राजद, वाम दल, या जदयू को वोट नहीं देगा. ओवैसी हिंदू विरोधी नहीं हो सकते हैं लेकिन हिंदू उनके लिए प्रतिरोधी हैं.”
पूर्व आईपीएस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और राजनीतिज्ञ एसआर दारापुरी बिहार में एआईएमआईएम की जीत को ओवैसी के लिए उपलब्धि मानते हैं, लेकिन इसे काउंटर प्रोडक्टिव के रूप में भी देखते हैं.
दारापुरी कहते हैं, “समुदाय और जाति-आधारित राजनीति हमेशा काउंटर प्रोडक्टिव होती है. मुस्लिमों को गठबंधन बनाने में पुनर्विचार करना चाहिए और समझना चाहिए कि भाजपा को लोकतांत्रिक ताकतों के ज़रिए हराया जा सकता है न कि साम्प्रदायिकता के ज़रिए. निश्चितरूप से एआईएमआईएम के उदय से भाजपा मज़बूत होगी.”
मीडिया आज राजनीतिक या कॉर्पोरेट जगत के हितों से प्रेरित है। सामाजिक समस्या हों या राजनीतिक और आर्थिक मुद्दे, मीडिया समाज, राष्ट्र और मानवता के हित पर ध्यान नहीं देता। यह राजनीतिक दलों या कॉर्पोरेट जगत का प्रतिनिधि हो जाता है। नतीजतन, आम लोगों के गंभीर मुद्दों पर संतुलित और निष्पक्ष दृष्टिकोण मीडिया डिबेट से आम तौर पर अनुपस्थित हो जाते हैं ।
एम आय एम की जीत मुसलमानों को सियासत से बेदखल करने वालों के ताबूत में एक कील है: डॉ० ज़फरुल इस्लाम
क्या ओवैसी ने बंगाल में चुनाव लड़ने की घोषणा कर के अन्य पार्टियों की चिंता बढ़ा दी हैं?
क्या ओवैसी की जीत मुस्लिम नेतृत्व वाली पार्टियों को अछूत समझने वालों के लिए एक सबक है?
https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dपढिये -
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा
सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
-
कलम १६ कलम २१ काय आहे? माणूस आहे म्हणजे तो आजारी पडणार आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानली जात होती पण आज या वैद...
-
उज्ज्वला योजना ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या भागातील महिलांचे जीवन सुधारावे यासाठी शासनाने महिलांचा. धूर. आरोग्य ...
-
खोकरगाव - श्रीरामपूर - अहमदनगर खोकरगाव येथे एम आय एम चे बैठक घेण्यात आली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील...