Showing posts with label भाजपा. Show all posts
Showing posts with label भाजपा. Show all posts

भ्रष्ट व खर्चिक निवडणूका व पैशांचा वापर

 


              लोकशाही व्यवस्थेचा ठराविक काळानंतर नियमित होणार या निवडणुका हा प्रमुख कणा असतो. ह्या राज्यव्यवस्थेत वेळोवेळी बिनचूक आणि निःपक्षपाती निवडणूका होणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण मानले जाते.  मतदान यांना आपल्या प्रतिनिधींचे काम पाहून आपल्या पसंतीच्या प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळते.  परंतु आपल्या लोकशाही प्रक्रियेत निवडणूका म्हणलं की प्रचंड भ्रष्टाचार.  दंडुकशाही. जाती.  धर्माचा वापर. खोटी आश्वासने.  पैसै भांडी वाटप व अन्य वस्तू वाटप.  जेवणाच्या पार्ट्या.  काळया पैशांचे थैमान.  मतदान पळविणे.  धमकावने.  घाऊक मतदार विकत घेणे.  इत्यादी गोष्टी आणि त्याचबरोबर आत्ता आलेल्या. गुन्हेगारी टोळ्या.  व त्यांची वारंवार. होणारी " टोळीयुद्ध " ( गॅगवार ) ह्याचा वाढता हस्तक्षेप. असे समीकरण तयार झाले आहे.  निवडणूक मग ती लोकसभा असो अथवा ग्रामपंचायत. एखाद्या प्रभागासाठी असो. तेथे हे सर्व घटक कार्यरत दिसतात. आपल्या व्यवस्थेत निवडणूका व त्या जिंकण्यासाठी केलेल्या भ्रष्ट आचरणानेच सार्वजनिक जीवन गढूळ करून टाकले आहे.  शुध्द राजनीती ऐवजी घाणेरडे. फोडाफोडी.  घराणेशाही  दबाव. असे राजकारण सुरू आहे. राजकारण करायचे आणि ते साधायचे.  म्हणजे सत्ता हवी. सत्तेचे राजकारण करायचे त्यासाठी वाटेल तो मार्ग अवलंब आला. सत्ता हेच अंतिम साध्य झाल्याने राजकीय पक्षांनी साधनशुचिता खुंटीला टांगली आहे. सत्ता रितसर पद्धतीने संपादित करण्याचा निवडणूका हा सनदशीर मार्ग असल्याने निवडणूकीचया वेळी राजकीय पक्षांची भाऊ गर्दि होणे क्रमप्राप्त आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडणूका लढविण्यासाठी आणि त्या जिंकण्यासाठी प्रखर प्रयत्न करणे. प्रत्त्येक राजकीय पक्षांचे उद्दिष्ट असते. त्या अनुषंगाने राजकीय पक्षानी आपले कार्यक्रम व अगोदरच आखले जातात. डावपेच लढवावे हे सर्व क्रमप्रापत असते.  परंतु आपल्या व्यवस्थेत निवडणूका एवढाच केवळ राजकीय पक्षांचा ध्यास आहे. आणि श्वास आहे. हे त्यांच्या राजकीय अपरिपकतेचे लक्षण मानावे लागेल. राजकारण हे जनतेच्या सेवेचे साधन आहे व सत्ता जनतेच्या कल्याणासाठी वापरायची असतें.  हे सर्व पक्ष विसरले. राजकीय पक्षासंबधी येणाऱ्या बातम्या. नेत्यांचे परिपत्रक.  कार्यकर्ते. कार्यक्रम. प्रचार सभा. आंदोलन. ह्यांना केवळ निवडणूकीची आस लागलेली असते. हेच स्पष्ट दाखविले. निवडणूका हाच आपल्या राजकीय पक्षांचा एक कलमी कार्यक्रम झाला असून त्याचे संपूर्ण राजकारण ह्या एका केंद्र बिंदू भोवती फिरताना दिसते.  जनतेचे प्रबोधन करणे आपले काम आहे. हे सर्व पक्ष पूर्णपणे विसरले

       देशाचे राजकारण हे निवडणुकांमध्ये झाल्याने काही प्रश्न उभे केले आहेत. त्यांचा निवडणूका वर प्रभाव जाणवतो. भारतातील प्रचंड भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण निवडणूका वर होणारा बेमाफि व प्रचंड होणारा खर्च हेही आहे. भारतातील निवडणूका वर प्रभाव टाकणाऱ्या काही प्रमुख घटकांचा थोडक्यांत विचार केला तर आपले बरेच प्रश्न सुटतील 

         आत्ता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसा आपल्या राजकीय व्यवस्थेत निवडणूका हा प्रमुख केंद्र बिंदू झाल्याने निवडणूका वर पैशांचा प्रभाव वाढत चालला आहे. समाजासाठी. व राष्ट्रासाठी केलेला त्याग आणि निस्वार्थ बुध्दीने केलेली समाजसेवा ही निवडणूकीची पूंजी नाही. तर निवडणूका हया पैशाच्या जोरावर लढविल्या जातात आणि जिंकल्या जातात. किंबहुना " अधिक पैसा " ही आत्ता निवडणूक लढविण्याची किमान पात्रता झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांचे राजकारण करण्याच्या आघाडीवर असल्याने तारतिक दृष्ट्या त्यांच्यावर पैशांचा प्रभाव पडणे. क्रमप्रापत आहे.  त्यामुळे राजकीय पक्ष उमेदवार निवडताना कोणाची खर्च करण्याची तयारी आहे. कोण पक्षाला अधिक पैसा मिळवून देऊ शकतो. त्यालाच तिकीट मिळते. त्यामुळे आत्ता बहुतेक पक्षात पक्षांचे काम करणारे कार्यकर्ते व निवडणूक लढविणारे "उमेदवार" ह्यांचे दोन वेगवेगळे स्तर झालेले दिसतात कार्यकर्ता हा पक्षांचे काम मन लावून व निष्ठापूर्वक करित असला तरी कार्याच्या जोरावर तो पक्षांचे तिकीट सहसा विनासायास मिळवू शकत नाही.  ह्या उलट आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेली व्यक्ती त्याचा समाजसेवा करण्याचा किंवा केल्याचा कोणताही पाठपुरावा नसला तरी नवखी व्यक्ति ऐनवेळी तिकीट मिळवून पक्षांचा उमेदवार म्हणून उभी राहते. अलीकडे राजकारणात. खेळाडू. चित्रपट तारे. व तारका.  स्वामी.  ह्याचाही प्रभाव वाढत चालला असून त्यामागे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे आर्थिकच आहे

         राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात उधोगपती व भांडवलदार यांचेकडून आर्थिक देणग्या मिळवतात. त्यामुळे त्यांचा प्रभावही वाढत आहे  अलिकडे "प्रायोजक " मिळविण्याची प्रथा पडल्याने असे उधोगपती निवडणूकात " प्रायोजकाची " भूमिका पडद्यामागून पार पाडताना दिसतात उधोगपती भांडवलदार ह्यांच्या काळया पैशास निवडणूक देणग्या मुळे गुंतवणूकीस चांगली जागा मिळाली.  काळया बाजारात मिळवलेला पैसा रितसर करण्याचे महत्वाचे माध्यम म्हणजे निवडणूका होय ह्या काळया पैशाच्या जोरावर पक्षांचे कार्यकर्ते कार्यक्रम जाहिरात प्रचार व जाहिरनामयावर प्रतिबिंब उमटले आहे देणगी देणारे उधोगपती व‌‌‌ त्यांच्या उधोग समूहावर पक्षांची कृपा दृष्टी राहते.  त्यामुळे काळया पैशांचे स्त्रोत धुंडाळून काढणे खूपच कठीण आहे

            निवडणूका मध्ये उधोगपती.  चित्रपट तारा.  तारकांच्या काळया पैशांचे थैमान चालू असताना संघटित गुन्हेगारी विश्वासाचा काळा पैसा निवडणुकीच्या रिंगणात गुंडांच्या फौजा व शस्त्रे सज्जता येऊ लागली आहे. विशेषत. १९१९ चया मध्यवर्ती निवडणूकीत नंतर गुन्हेगारी विश्वाची जी प्रकरणे बाहेर आली.  त्यातून गुन्हेगारी विश्वाचा राजकारण्यांशी असलेला संबंध.   गुन्हेगारांना मिळालेली राजकीय प्रतिष्ठा. ह्या प्रतिषटेतून त्यांनी उभारलेले उधोग आणि त्यांनी जिंकलेल्या निवडणूका हे विचारात घेता. आपण आपले गाव. तालुका. जिल्हा. राज्य देश सुरक्षित आहे का? मला वाटतं नाही का वाटत नाही कोणाला माहित ? गुन्हेगारी विश्वातील काळया पैशांची राजकीय दहशत.  गुंडांची निर्मिती. अवैध धंदे. व्यसनाधिनता.  खून मारामाऱ्या अपहरण बलात्कार यांसारखी दहशत व त्यांचे होत असलेलें उदात्तीकरण राजकारणाला ग्रासून टाकताना दिसून येईल 

          काळया पैशाच्या जोरावर गुंडगिरीचा प्रभाव हा सुद्धा भारतीय राजकारणाला मिळालेला एक शाप आहे.  काळा पैसा.  दडपशाही.  शसत्र गुंडांची फौज. हे ज्याचे कडे आहे तो निवडणूक जिंकणारच हे आत्ता निश्चित झाले आहे मतदान काळात मतपेट्या पळविणे.  लोकांना मतदान करण्यासाठी बाहेर न येवून देणे.  मतदान केंद्रे काबीज करणे.  मतदार यांना व केंद्रावरून पळवून लावणे.  खोटे मतदार उभे करणे.    बाॅमबसफोट घडवून आणने.  प्रतिस्पर्धी उमेदवार याचा काटा काढणे.  असे अनेक प्रकार आपल्या लोकशाही राजकीय व्यवस्थेत. भ्रष्ट निवडणूका. खर्चिक. व त्यात पैशांचा वापर केला जातो हे दूरदैव आहे.  

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer

मुस्लिम व्यक्ती शेतकरी आंदोलन में सिख पगडी पहनकर शामिल - जाने क्या है हकीकत

देश -

पंजाब हरियाणा के किसानों ने केंद्र सरकार के कृषी बिल के विरोध मे आंदोलन छेडा है जीसके कारण आंदोलन करता किस तरह से देशद्रोही, खलिस्तानी और विरोधीयो का किस तरह समर्थन मिला है ये दिखाने के लिए सरकार के समर्थक जीतोड कोशिश कर रहे है.

नजीर अहमद नाम के एक मुस्लिम व्यक्ती का फोटो व्हायरल किया जा रहा है जिसमे नजीर अहमद पगडी पहने है और ये दावा किया जा रहा है की मुस्लिम व्यक्ती सिखोवाली पगडी पहने मोर्चे मे शामिल हुआ है.

उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के माहिती सल्लागार तथा भाजप के प्रवक्ते शलब मनी त्रीपाठी ने नजीर अहमद के फेसबूक का फोटो शेअर करते हुए ट्विट किया है और कॅप्शन मे "लिखा घंटे भर मे किसान बनने का चमत्कार देखी है"

इससे  ये जाहीर होता है के किसान आंदोलन को भाजप द्वारा बदनाम करनेके साजिश रची जा रही है और किसान आंदोलन और आंदोलन करता को देशद्रोही खलिस्तानी पाकीस्तान और शाईन बाग से जोड कर बदनाम किया जा रहा है.

पंजाब और हरियाणा के करोडो किसान उत्तर प्रदेश, दिल्ली मे आंदोलन के लिये दाखील हुए है लेकिन सरकार के एकभी मंत्री के पास इतना वक्त नही है आंदोलन करणे वालोसे से मुलाकात और बात कर सके.बलके इसके उलट आंदोलन करनेवाले किसानोको बदनाम करनेके हर तरह से कोशिश की  जा रहे है. 

जिस नजीर अहमद का फेसबुक फोटो लगाकर ये बताने की कोशिश की जा रही है के किसान आंदोलन में मुस्लिम व्यक्ती पगडी पहनकर शामिल हुआ है वो फोटो एप्रिल महिने का है नजीर अहमद ने अपने फेसबूक पर अपलोड किया था. आर सरकार किसान विरोधी बिल जून महीने में लेकर आई सप्टेंबर में ये बिल पारित हुआ.

नजीर अहमद के पगडी वाले ऊस फोटो का और आज के किसान आंदोलन का दूर दूर तक कोई संबंध नही है लेकिन उत्तर प्रदेश भाजप प्रवक्ते शलब मनी त्रीपाठी ने पुराने फोटो को आज के किसान आंदोलन से जोडकर ट्विट किया इसे ये साबित होता है के सरकार को किसान आंदोलन और आंदोलन करता से बातचीत में कोई दिलचस्पी नही.

बलके इस आंदोलन को किस तरह बदनाम किया जाये इस पर ज्यादा मेहनत हो रही है. 



अब सवाल ये उठता है के क्या भारत का मुसलमान पगडी नहीं  पहन सकता? 

या भारत का मुसलमान किसान नही हो सकता? 

जब भारत कृषिप्रधान देश है तो भारत में रहने वाले हर जाती धर्म के नागरिक किसान हो सकते है फिर चाहे व मुसलमान ही क्यू ना हो.

भारत के किसान सरकार से बात करने के लिए भारत की राजधानी दिल्ली पहुचे है और सरकार के वरिष्ठ मंत्री और भाजप के वरिष्ठ नेता हैदराबाद के महानगरपालिका चुनाव मे व्यस्त आहे. 

क्या  हैदराबाद महानगरपालिका चुनाव किसानों से भी ज्यादा जरुरी है?

अब देखना ये है की सरकार को किसानो से बात करने के लिए ये वक्त कब मिलता है.

पढिये -

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH

 सामान्य पत्रकार ने दिखाया पत्रकारिता किसे कहते है.



हैदराबाद -

हैदराबाद निकाया चुनाव मे भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओ ने प्रचार सभा और रोड शो किए. सभी नेताओ के निशाने पर एम आय एम अध्यक्ष तथा सांसद खासदार असदुद्दिन ओवेसी रहे. भाजपा के एक नेताने कहा की हैदराबाद के पुराने शहर मे रोहिंग्या बसते है तो किसीने एम आय एम अध्यक्ष की तुलना जिन्हा से करदाली. मामला यहां रुखा नही बल्की उत्तर प्रदेश के मुख्य मंत्री योगी आदित्य नाथ ने तो यहां तक कय दिया  की भाजप की सत्ता आतेही सबसे पहेले हैदराबाद का नाम बदलकर भाग्यनगर रखने वाले है. भाजप के वरिष्ठ नेता और केंद्र गृह मंत्री अमीत शाह ने पत्रकारोसे बात करते हुए कहा की अगर ओवेसी इजाजत लिखित मी दे तो हम रोहिंग्या पर कारवाही करेंगे.  इसी दौरान एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने एक न्युज चेनल से बात करते हुये कहा की देश का पहेला गृह मंत्री है जो एक सांसद से इजाजत मांग रहा है.         

भाजपा के रोड शो दौरान एक पत्रकार ने गृह मंत्री अमित शाह से कुछ सवाल पुछ लिए  उस पत्रकारने निर्भीड और बिना डरे अमीत शाह से सवाल किया की 

जब हैदराबाद मे बाड आई तब आप और आपके पार्टी के नेता कहा थे?    

केंद्रने कर्नाटक और केरल को मदत किया लेकीन तेलंगाना को मदत क्यो नही किया?

क्या आप हैदराबाद मे जातीय तेढ निर्माण करणे केलीए इस तऱ्ह प्रचार कर रहे है ?

क्या हैदराबाद का नाम बदलने वाले है ?

और पत्रकार ने ये भी कहा की आप पर के सी आर जो टी आर एस पार्टी के अध्यक्ष है उन्होने ये आरोप लगाया है की हैदराबाद का माहोल खराब करने के लिए भाजप गलत इल्जामात लगा रही है.

इससे सवालो के जवाब बिना दिये अमीत शाह वाहसे पत्रकार को जानेके लिए कहते नजर आए. जब कूछ काम नही आया तब अमित शाह ने शाम  को पत्रकार परिषद लेकर पुरा डाटा पेश करेंगे ऐसा बोल वाहसे निकल गये.

जिस तऱ्ह एक सामान्य  पत्रकारने बगैर डरे भाजप नेता तथा केंद्र गृह मंत्री अमीत शाह को सवाल किए उससे ये बात साबित होती है की अगर सचाई से पत्रकारीता करे और निर्भीड सवाल जवाब किए तो जो सही है वो उत्तर देने सक्षम रहेंगा वरना दर किनारा कर वहा से निकाल जायेंगा. जैसा ये मामले मे हुआ.

हैदराबाद चुनाव ओवेसी बनाम भाजप ऐसा देखने मिल रहा है. जबकी चुनावी मैदान मे कॉंग्रेस ने १५० उमिदवार मैदान मे उतारे है. इसके पहले के हैदराबाद निकाया  चुनाव मे कॉंग्रेस को सिर्फ दो और भाजप को चार सीट परही जीत मिली थी. अब देखना ये है की हैदराबाद की जनता हैदराबाद को हैदराबाद रहेने देना चाहती है या भाग्यनगर बनान चाहती है. चुनाव के नतीजे ४ डिसेंबर को आने है.       

पढिये - 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती- Asaduddin Owaesi....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका लढविणार - डॉ गफ्फार कादरी AIMIM MAHARASHTRA ...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या