Showing posts with label politics. Show all posts
Showing posts with label politics. Show all posts

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI


 

कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सत्तेत आणण्यासाठी सिंगूर आणि नंदीग्राम चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आता मोठा राजकीय संकेत दिला आहे. मे महिन्यात होणार्‍या पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी अब्बास सिद्दीकी यांनी रविवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. ही बैठक पश्चिम बंगालच्या राजकारणाची एक मोठी घटना मानली जाते. फुरफुरा शरीफ हे बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दर्ग्याचा दक्षिण बंगालमध्ये विशेष हस्तक्षेप आहे. डाव्या आघाडीच्या सरकारच्या काळात या दर्ग्याच्या मदतीने ममतांनी सिंगूर आणि नंदीग्राम यासारख्या दोन मोठ्या आंदोलनांचे आयोजन केले.
पश्चिम बंगालच्या राजकारणातील 31 टक्के मतदार मुस्लिम आहेत. पीरजादे अब्बास सिद्दीकीशी संबंधित असलेल्या फुरफुरा शरीफ दर्गा हा मुस्लिम व्होट बँकेचा गेम चेंजर मानला जातो. सिद्दीकी हे बर्‍याच काळापासून ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते. जरी सिद्दीकी काही काळापासून ममताविरोधात निवेदने देत आहेत आणि टीएमसीचा ते उघडपणे विरोध करत आहेत तरी ओवेसी यांची भेट घेणे महत्वाचे आहे.

अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने सिद्दीकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मुस्लिम मतदारांना एआयएमआयएमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न असल्याचे पाहिले जाते. मोठी गोष्ट अशी आहे की पश्चिम बंगाल सत्तेत येण्यापूर्वी जिन सिंगूर आणि नंदीग्रामच्या हालचालींमुळे ममता बॅनर्जी लोकांमध्ये लोकप्रिय होत्या, त्यांच्यात फुरफुरा शरीफ यांची मोठी भूमिका होती.


एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादे अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की अब्बास सिद्दीकी यांचे आम्हाला समर्थन आहे आणि ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. ओवैसी यांनी अब्बास सिद्दीकी आणि पिरजादे नौशाद सिद्दीकी, पिरजादे बैजीद अमीन, सबबीर गफर यांच्यासह अनेक प्रभावी नेते यांची भेट घेतली.


पीरजादे अब्बास सिद्दीकी ममता बॅनर्जी यांचे समर्थक होते. ३८ वर्षांचे पिरजादे अब्बास सिद्दीकी एकेकाळी ममता बॅनर्जींचे समर्थक होता. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. ममता सरकारने मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे. फुरफुरा शरीफ दर्गाचा बंगालमधील सुमारे 100 जागांवर प्रभाव आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी दर्गाचे पीरजादे अब्बास सिद्दीकी यांची नाराजी विकत घेणे ममतांसाठी राजकीय फायदा करणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची एकूण २९४ विधान्जासाभाचे जागा असून यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला २११ जागा, डाव्या ३३, कॉंग्रेसला ४४ आणि भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या. तथापि, यानंतर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चमकदार कामगिरी केली. भाजपला एकूण 2 कोटी 30 लाख 28 हजार 343 मते मिळाली, तर टीएमसीला 2 कोटी 47 लाख 56 हजार 985 मते मिळाली.

एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी पूर्ण देशात समविचारी पक्षासोबत गठबंधन करत आहे. गुजरात आणी राजस्थान येती प्रभावी असलेल्या भारतीय ट्रायबल पार्टी मंजे बी.पी.टी च्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील आणी एम आय एम राष्ट्रीय प्रवक्ते व माजी आमदार अड. वारीस पठाण यांना पाटवले असून गुजरात मध्ये होणाऱ्या नगर पालीका निवडणुकात एम आय एम उतरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने मद्य प्रदेश येतेही आपले प्रतिनिधी पाटवले आहे.
बिहार निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाल्या नंतर एम आय एम ने पूर्ण देशात सक्रीय आणी पक्ष प्रत्यक राज्यात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.


मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय ? - डॉ परवेज अशरफी


अहमदनगर -

गेल्या १० वर्षा पासून अहमदनगर येथील फेज २ चे काम रखडले आहे. जेव्हा विचारणा केली तर ६ महिन्यात पूर्ण होईल अशे उत्तर देण्यात येतात परंतु १० वर्षानंतर ही फेज २ चालू न झाल्याने या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. जवळ जवळ पूर्ण शहरात फेज २ ची पाईप लाईन पूर्ण झालेली असून ती चालू का करत नाही हा प्रशन सामान्य जनतेला पडत आहे.

महानगर पालिके समोर मुकुंदनगर भाग आहे जो महापालिके हद्दीत असून सुद्दा महापालिकेचे सुविधा पासून वंचित आहे. पिण्याचे पाण्याचा प्रश्न असो, की गटारीचा असो, किंवा रस्त्याचा. कोणताही महानगर पालिकेचा काम दिलेल्या वेळात एक ही ठेकेदारांनी केलेला दिसून आले नाही. पाऊसच्या महिन्यात मुकुंदनगर वासीयांच्या घरात पाऊसाचा आणी गटारीचा पाणी शिरतो. तक्रार केली तर पालिके कडे मानस उपलब्द नसतात, असले तर एक किंवा दोन माणसावर सर्व काम सोडून दिलेले असते जे अशक्य नाही.

मुकुंदनगर भागात १५ वर्षा पूर्वी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचा फायदा आज तागायत सामान्य नागरिकांना झाले नाही. लोक प्रतिनिधी बदलले, आमदार , खासदार बदलले परंतु एकानेही मुकुंदनगर भागातील पाण्याची टाकी चालू करून मुकुंदनगर वासियांना सुरळीत पाणी पुरवटा होईल असे काम केलेले दिसत नाही.

लोक प्रतिनिधींना भरगोस मतांनी निवडून दिले परंतु आज पण मुकुंदनगर मुलभूत गर्जे पासून वंचित आहे. अशे गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले. पालिका अहमदनगर मध्ये पाण्याचे टाकी उभारत असेल तर चांगली बाब आहे परंतु ज्या पाण्याचे टाक्या १० -१५ वर्षा पासून उभारून उपयोगात आणले नाही त्याचे काय ? असा प्रश्न डॉ अशरफी यांनी केला

एम आय एम तर्फे महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुढे लिहिले आहे की जसे पालिका हद्दीतल नागरिक पालिकेचा कर भरतात तसेच मुकुंदनगर भागात राहणारे नागरिक भरतात. पण सोय आणी सवलत हे मुकुंदनगर भागात तुलनेने कमी असल्याचे दिसते. याचे कारण मुकुंदनगर भाग हा मुस्लीम बहुल असल्यामुळे हि वागणूक दिली जात असावी. महानगर पालिका आयुकत्ताना निवेदन देऊन अहमदनगर शहरची प्रगती साठी शहरासोबत मुकुंदनगर भागाचा विकास गरजेचे असल्याचे सांगितले.

निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उप अध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, फिरोज शेख, मास शहर अध्यक्ष अमीर खान , आरिफ सय्यद, समीर बेग, सलमान खान आदी. सह्या आहेत.


एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer...

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL

वृत्तपत्रांचा ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर – खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राची केंद्रीय मंत्रालयाने घेतली दखल



पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे केंद्र सरकारचे सुचना जारी

औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिनांक १४ जुलै २०२० रोजी कोव्हिड च्या काळात पत्रकारांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबत आणि सर्व मीडिया हाऊसना विविध लाभ देणेबाबत तसेच कोणत्याही पत्रकाराला नोकरीवरुन न काढण्याचे शासनाने सर्व मिडिया हाऊसला आदेशित करावे त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार केला होता.

          त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेवुन सर्व मिडिया हाऊसला पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे सुचना देण्यात आले असुन तसेच मे, २०२० मध्ये ब्रॉडकास्टिंग क्षेत्राच्या समस्यांबद्दल चर्चा करुन मुद्रण माध्यमांचा ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळविली आहे.

          केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात पुढे नमुद केले की, यापूर्वी दिनांक २२ एप्रिल, २०२० रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सुचना जारी केली होती. तसेच केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २० मार्च २०२० रोजी परिपत्रकाव्दारे मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला कळविले होते की, त्यांनी त्यांच्या पत्रकारांना आणि कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी न करता त्यांना योग्य ते सहकार्य करावे.

          केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिनांक २९ मार्च २०२० रोजी सर्व खाजगी प्रसारमाध्यमांना सुध्दा परिपत्रक जारी करण्यात आल्याचे नमुद केले. परिपत्रकामध्ये विविध टिव्ही मालिकांत काम करणाऱ्या टिव्ही कलाकारासह सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रलंबित मोबदला, पगार लवकरात लवकर देण्याचे सुचना खाजगी प्रसारमाध्यमांना देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच शासकीय जाहिरात दराच्या वाढीसंदर्भात, जानेवारी २०१९ मध्ये प्रिंट / इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या शासकीय जाहिरातींचे दर सुधारित करण्यात आले असुन तेच सुधारित दर तीन वर्षांसाठी वैध असल्याचे पत्रात केंद्रीय मंत्री यांनी नमुद केले आहे.

          खासदार इम्तियाज जलील यांचे पत्र व भारतीय वृत्तपत्र सोसायटी (आयएनएस) कडून दिलेल्या निवेदनात वृत्तपत्रांना ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सदरील मागणीची सुध्दा दखल घेवुन ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्याच्या दृष्टिने योग्य त्या निर्णयासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

वाचा - 

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH ...

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड - AIMIM Ahmednagar

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड 


राहुरी - अहमदनगर 


एम आय एम राहुरीची बैठक मानोरी येथे घेण्यात आली. यावेळी मानोरी गाव विद्यार्थी अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी आणि विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शाहनवाज तांबोळी यांच्या आदेशाने व राहुरी तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. 

मानोरी गाव विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड करण्यात आली व नियुक्तीचे पत्र देण्यात आले. विद्यार्थी तालुका अध्यक्ष सहील शेख यांनी सांगितले की एम आय एम पक्ष ज्या प्रकारे पूर्ण जिल्ह्यात विस्तार होत आहे त्या प्रमाणे राहुरी तालुक्यात ही विस्तार होत आहे. राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावात एम आय एम ची शाखा असेल अशी गवाही साहिल शेख यांनी दिली.एम आय एम तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांनी सांगितले की एम आय एम अता ह्य्देराबाडचा पक्ष नसून महाराष्ट्र बरोबर बिहार मध्येही पक्षाचे आमदार निवडून आले. सामान्य जनता सद्या परियाय शोधात आहे. ज्या प्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अद्याक्षांना युवा पिढी मानत आहे त्यामुळे पूर्ण देशात पक्ष बळकट होणार आहे. महाराष्ट्राची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्यावर सोपवली आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांना देण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातही सामान्य जनता प्रस्तापितांना परियाय शोधात असल्याने एम आय एम हा परीयाय योग्यच असेही नवीद बागवान म्हाणाले. राहुरी तालुकात लवकरच गावागावात एम आय एम ची शाख दिलसे अशी गव्हाही बागवान यांनी दिली.

मानोरी गाव नवनिर्वाचित विद्यार्थी अध्यक्ष सोहेल शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणी मानोरी गावात पक्ष बळकट करणार असल्याची हामी दिली.  

यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष नवीद बागवान, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष साहिल भाई शेख पटेल,तालुका उपाध्यक्ष मुद्दसर पटेल, तालुका सचीव अतीक भाई बागवान,अतीक बागवान, अख्तर मणियार, साहील शेख आदी कार्यकर्ते उपस्तीती होते. 

  

वाचा - 

एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM .

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी ...




एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM AHMEDNAGAR

 एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख 

राहुरी - अहमदनगर 

एम आय एम राहुरीची बैठक मानोरी येथे घेण्यात आली. यावेळी मानोरी गाव अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने व राहुरी तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. 
मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख यांची निवड करण्यात आली व नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नवीद बागवान यांनी सांगितले की एम आय एम अता ह्य्देराबाडचा पक्ष नसून महाराष्ट्र बरोबर बिहार मध्येही पक्षाचे आमदार निवडून आले. सामान्य जनता सद्या परियाय शोधात आहे. ज्या प्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अद्याक्षांना युवा पिढी मानत आहे त्यामुळे पूर्ण देशात पक्ष बळकट होणार आहे. महाराष्ट्राची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि   प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्यावर  सोपवली आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांना देण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातही सामान्य जनता प्रस्तापितांना परियाय शोधात असल्याने एम आय एम हा परीयाय योग्यच असेही नवीद बागवान म्हाणाले. राहुरी तालुकात लवकरच गावागावात एम आय एम ची शाख दिलसे अशी गव्हाही बागवान यांनी दिली.
मानोरी गाव नवनिर्वाचित अध्यक्ष शाहरुख शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणी मानोरी गावात पक्ष बळकट करणार असल्याची हामी दिली.  
यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष  नवीद बागवान, मुदस्सर पटेल, अतीक बागवान अख्तर मणियार, साहील शेख आदी कार्यकर्ते उपस्तीती होते. 

वाचा - 





एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization

 एम आय एम और ध्रुवीकरण


देश -

बुद्धिजीवी और खुद को पोलिटिकल एनालिस्ट मानने वाले लगातार ये कहते रहते हैं के 2014 में मोदी उदय हो रहा था उसी वक्त हैदराबाद से निकल एम आय एम पार्टी और पार्टी अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी ने भी अपनी राजनीती और पार्टी का प्रसार  शुरू कीया. होसकता है टाइमिंग की वजह से वो ऐसा कहते है.

 लेकिन एम आय एम आंध्रप्रदेश के वक़्त से ही अपनी छेत्रिय राजनीति में सक्रिय रही है और वहां से उनकी कोशिश ये रही के अपना रिकॉर्ड 100% रखें होसकता है ये स्ट्रेटेजी हो की लोग जब आकलन करें तो उन्हें आकंड़े मिले के 6 कैंडिडेट कांटेस्ट किये और सबने जीत दर्ज 7 ने किए सातों ने जीत दर्ज की...

और वैसे भी छेत्रिय पार्टी का अपने राज्य से निकल कर कहीं और अपनी जगह बनाना भारतीय राजनीती में तो अब तक शायद किसी ने नही दिखाया है...

राजद बरसों पुरानी सरकार बनाने वाली पार्टी है लेकिन बिहार के बाहर शून्य है, इसी तरह सपा भी है बसपा भी, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र की बात करे तो शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी भी इन्का भी समावेश होता है. प्रादेशिक पक्ष का प्रदेर्षण अपना प्रदेश के बाहर कूछ खास नही देखणे को मिला है.

ऐसे में जब हैदराबाद से निकलकर एम आय एम जब अपने छेत्र से निकल कर दूसरी जगह अगर अच्छा कर रही है तो ओवैसी साहब ज़रूर लोगों को पसंद आ रहे हैं उनकी स्ट्रेटेजी दूसरों से अच्छी है तब ही लोग उन्हें अपना रहे हैं और एम आय एम को जीत दिला रहे है.

असल मुद्दा ये है के लोगों का इल्ज़ाम जो है के ओवैसी के आने के बाद से ही वोटों का धुर्वीकरण होना शुरू हुआ है.ऐसा बिल्कुल भी नही है वोटों का असल धुर्वीकरण 1992 से शुरू हुआ था और इसे सबसे ज़्यादा मजबूती 2002 में मिली जब एक साथ 2000 से ज़्यादा मुसलमानों की हत्या करी गयी. 

वो गुजरात जो कांग्रेस और गांधी का गढ़ था वहाँ से कांग्रेस सत्ता से बाहेर  होगई उस क़त्ले आम के बाद आज तक वहाँ कांग्रेस अपने वोट नही तलाश पाई लोग उस क़त्ले आम से इतने खुश हैं के लगभग 20 साल बाद भी कांग्रेस को वोट नही देते.

असल वोटों का धुर्वीकरण वहीं से हुआ था और अब भी जो मुस्लिमों को काटने मारने की बात करता है बहुसंख्यक उसे वोट देते हैं और दिल खोल कर देते हैं.

कांग्रेस मुस्लिमों से वोट पाने की उम्मीद से पहले गुजरात मे अपनी ज़मीन तलाश कर ले तो ज़रूर हो सकता है दूसरी जगह की जनता भी उसे कबूल करेंगी.

एम आय एम पार्टी अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन जीस तरह संसद ने मुद्दो को उठाते है और जिस तरह उन्हे एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील उन्हे संसद मे साथ दे रहे ऐसा लगता है सामान्य जनता के सवाल और संविधान का सटीक मालुमात इन्हे है. 

 जिस तरह एम आय एम की चहात जनता मे बड रही है उससे ऐसा लगता है की बंगाल और उत्तर प्रदेश मे भी एम आय एम जनता को बेहतरीन परीयाय बनकर उभरेंगी.

वाचा -

ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई....

डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार...

सियासत और मुसलमान - AIMIM INDIA...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी? New Generation and Owasi...

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख 


अहमदनगर - श्रीरामपूर -
एम आय एम श्रीरामपूर ची बैठक उंदीर गाव येथे घेण्यात आली. असंख्य कार्यकर्ते सोबत चर्चा करू एम आय एम उंदीर गाव अध्यक्षाची निवड करण्यात आली. 

जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी साहब यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार यांच्या सहमतिने तालुका अध्यक्ष शकील भाई शेख यांच्या अध्यक्षता खाली ही बैठक पार पडली
श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उंदीर गाव अध्यक्ष पदी अमीर जमाल शेख तर  उपाध्यक्ष आसिफ हामिद शेख आणि सचिव पदी वसीम मोहम्मद शेख उप सचिव योगेश एकनाथ शिरसागर कार्याध्यक्ष साजिद अली अजगर शेख सह खजिंदार दानिश शकील शेख सलागार जहूर अब्बास शेख मीडिया प्रमुख आसिफ अकबर शेख व खजिंदर तौसीफ साहेब खान पठान
यावेळी  एम आय एम अशोक नगर अध्यक्ष समीर भाई शेख व विशाल भाऊ तालुका अध्यक्ष शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मंन्सूरी प्रसिद्ध प्रमुख दाऊद पिंजारी शहर संगठक किरण बोधक व Ai MiM पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते

वाचा -




दिपावली और बहादूर शाह जफर- Diwali and Bahadur Shah Zafar

जब बहादुरशहा के यहाँ जाती थी दिल्ली से पूजा सामग्री



यदि आप लाल किले से फतेहपुरी मस्जिद की ओर चांदनी चौक पर चलें तो टाउन हाल के बाद एक कूचा पडता है, जिसका नाम है 'कूचा काबिल अत्तार'।उसके बाद एक मुख्य कटरा उसी ओर आता है - 'कटरा नील'। पुरानी दिल्ली के कटरों में इसका बडा नाम है।कुछ पंडितों का मानना है कि इस कटरे में प्राचिनतम घंटेश्वर मंदिर है। यूं तो प्राचीन मंदिरों की कोई कमी नहीं है दिल्ली में, मगर इस मंदिर को बडे लोग मानते हैं और कहा जाता है कि वेदों और पुराणों के समय से यहां सदा से ही दिल्ली के अति प्रतिष्ठित खत्री परिवार रहते चले आए हैं।इस कटरे में एक समय था जब हर मकान हवेलीनुमा था।आज भी सेठ रायबहादुर छुन्नामल की हवेली को छोडकर बहुत सी हवेलियां इस कटरे में है।

वैसे अब यहां कपडे की मंडी बन चुकी है, मगर यह कटरा आज भी एक ऐसी दुकान के लिए जाना जाता है जो मुगलों के समय से यहां पर है और जहां से पूजा सामग्री दीपावली के अवसर पर किला-ए-मुअल्ला (लाल किल्ला) भेजी जाती।इसकी मेहंदी से बहादुरशहा जफर की पत्नी बेगम जीनत महल अपने हाथ सजाती।आजकल इस दुकान को 'सुरभि ट्रेडिंग' के नाम से जानाजाता है। मगर इसकी स्थापना मुगलों के समय में हुई और पीढी दर पीढी यह दुकान दिल्ली ही नहीं, भारत से बाहर भी लोगों को शुद्ध पूजा सामग्री और मेहंदी प्रदान करती है। हकीम मामचंद अरोडा जो इसके मालिक हैं, बताते हैं कि जो पूजा सामग्री विश्व भर में न मिले, वह यहां अवश्य मिलेगी। इसके ग्राहक भी पुश्तैनी हैं। दूसरी बात यह की जो भी यहां से मेहंदी या पूजा सामग्री ले लेता है, वह अन्य स्थान पर जाता ही नहीं।

हां, मुगल ताजदार बहादुरशाह जफर को पूजा सामग्री से क्या लेना - देना, यह जानना रोचक होगा। दरअसल मामचंद अरोडा के अनुसार बहादुरशाह जफर दीपावली के शुभ अवसर पर बडे जोर - शोर से अपने हिंदू दरबारियों के लिए पूजा का आयोजन कराते थे। दिल्ली ही नहीं, दिल्ली के बाहर दूर - दूर तक मिठाई बांटी जाती थी। हिंदू त्योहारों पर पूजा सामग्री भेजे जाने का जीता - जागता उदाहरण स्वयं मामचंद अरोडा की प्राचीन दुकान है। इस दुकान को उसी प्रकार से रखा गया है जैसे यह मुगलों के समय थी। पुरानी शीशम की लकडी की अलमारियां और दराजें अपनी कहानी स्वयं सुनाती हैं। अंग्रेजों के समय से छत पर लगा पंखा साक्षी है इस बात का की इसकी आयु पचास वर्ष से ऊपर ही है। जो स्वच्छ व खालिस पूजा सामग्री यहां उपलब्ध है वह इस प्रकार है - धूप, मौली, रोली, कमल गट्टा, सिंदूर, शहद, इत्र, चूरे वाला लाल चंदन, सफेद चंदन, पीली सरसों, करजवा, इंद्र जौ, पचमेवा, केसर, बाल छड, जायफल, सुपारी, मजीठा, आदि. मामचंद के परदादा किला-ए-मुअल्ला में यह सामग्री दीपावली, होली आदि पर्वों पर ले जाते। दीपावली के अवसर पर लाल किले के मुख्य द्वार पर उनका स्वागत दीपमाला के साथ होता था और होली के समय रंगों के फुहार के साथ। यह पूजा सामग्री वर्षों से भारत के कोने - कोने से लोग उनसे लेने आते रहे हैं। यही नहीं भारतीय प्रवासी आँस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, युरोप आदि देशों से भी कुरियर द्वारा यह सामग्री मंगाते हैं कि शुद्ध सामग्री उन्हें प्रभू के और भी निकट ले आएगी। इसका कारण यह है की मामचंद के दादा हकीम सौदागरमल अपने समय को जाने - माने हकीम थे और विश्व विख्यात हकीम अजमल खां (यूनानी हिकमत पध्दती) के साथ दिल्ली हिकमत बोर्ड में भी थे। यही नहीं, वे एक स्वतंत्रता सेनानी भी थे और हकीम अजमल खां के साथ उन्होंने अंग्रेजों के विरुद्ध आंदोलन भी छेडा। ऐसा कहा जाता है कि अंग्रेज उनकी हिकमत से प्रसन्न हो, उन्हें 'रायबहादुर की पदवी प्रदान करना चाहते थे, मगर उन्होंने साफ इन्कार कर दिया। मगर रोगी अंग्रेजों की सेवा करने से वे पीछे नहीं हटे। हकीम सौदागरमल ने लाँर्ड हार्डिंग (वायसराँय) की पुत्री के कान का दर्द उस समय अपने देसी दवाई 'रौगन - ए - तुर्क' से ठीक किया, जब इंग्लिस्तान के सभी फिरंगी से चिकित्सक अपनी अंग्रेजी दवाइयों से उसका उपचार नहीं कर सके। अंग्रेजों के ऊपर उनका सिक्का जम चुका था, मगर उनसे कोई एहसान इसके बदले सौदागरमल ने नहीं लिया। वे चाहते तो सेठ छुन्नामल की तरह ही बडी जायदाद प्राप्त कर सकते थे। मगर वे अपनी छोटी - मोटी दुकान में ही संतुष्ट थे। मामचंद का मानना है कि दुकान भले ही छोटी और प्राचीन है, मगर इसमें प्रभु की बडी बरकत है।

हकीम सौदागरमल ने अपने समय में एक कारनामा और किया, जो था मेहंदी का एक विशिष्ट नुस्खा तैयार करना। इस नुस्खे द्वारा सफेद बाल एक विशेष कत्थई रंग के हो जाते थे। इसके अतिरिक्त बालों पर लगाने जाने वाली मेहंदी सर्दियों में गर्म तासीर की होती थी और गर्मियों में प्रयोग की जाने वाली ठंडी तासीर की होती थी। इसके अतिरिक्त मौसम के अनुरुप इसमें जडी - बूटियाँ भी होती थी। सौदागरमल के पश्चात उनके पुत्र हकीम छुन्नामल अरोडा ने इस मेहंदी की चमक और गहरे रंग को और निखारा। इसका परिणाम यह निकला कि स्त्रियां तो स्त्रियां, पुरुष भी जवानी की चाहत में उनकी मेहंदी से अपने बाल रंगे लगे। पुरानी दिल्ली में जरा भी किसी के बालों में सफेदी छलकी तो उसने मामचंद की मेहंदी को प्रयोग करना आरंभ किया।कुछ लोगों ने उन्हें पुरुषों का 'शाहनाज हुसैन' (शहनाज हर्बल) कहना शुरु कर दिया है। जब उनसे पूछा गया कि मेहंदी की चमक और गहरे रंग का क्या रहस्य है ? तो वे बोले की यह तो 'टाँप सीक्रेट' है और सभी से गोपनीय रखा जाता है कि कहीं कोई इसकी नकल न बना ले। परिवार के सबसे वरिष्ठ सदस्य के पास ये नुस्खा गुप्त ताले - चाबी में रहता है। इस समय ६० वर्षीय मामचंद जी परिवार के वरिष्ठतम सदस्य हैं। इस मेहंदी के रंग की चटक और छटा काले खिजाबी रंग से कहीं बढिया दिखाई देती है।

लोगों का कहना है कि ऐसा देखा गया है कि इस मेहंदी से दुल्हनों के हाथ बडे जोरदार रचते है। अंतिम महान मुगल ताजदार बहादुरशाह जफर की पत्नी बेगम जीनत महल यही मेहंदी का प्रयोग करती थी। लाल कुआं में उन्होंने एक महल बनाया था, जिसका नाम आज भी जीनत महल है और जहां आज लडकियों का इसी नाम का स्कूल भी है। जीनत महल को मेहंदी लगाने का बडा चाव था। चूंकि वे अपने पति के साथ राज - काज में हाथ भी बंटाती थी, उन्हें बनाव श्रुंगार का समय नहीं मिलता था। समय - समय पर वे लाल कुआं के इस महल में रहने जाती थीं।मामचंद जी के परदादा के पास जीनत महल का लिखा हुआ पत्र भी है, जिसमें उनकी मेहंदी की प्रशंसा की गई है। उनके पास बहादुरशाह की सनद (मुहर) भी थी, जिसमें पूजा सामग्री की तारीफ की गयी है। मगर दो वर्ष पूर्व उनकी दुकान में चोरी हुई, जिसमें ये सभी चीजें भी गयी। मुगलों का दिया पानदान और मिर्जा फखरुं (पुत्र बहादुरशाह जफर) का कमलदान भी था।

यदि आप चांदनी चौक के बल्लीमारान और कटरा नील चौराहे पर खडे होंगे तो यह ऐतिहासिक दुकान दूर से ही अपने मेहंदी के बडे - बडे थालों के साथ दिखाई देगी, आपको जिस पर मुगलों के समय की गद्दी पर सुर्ख - ओ - सफेद बिल्कुल तुर्को जैसे मामचंद जी आपको नजर आएंगे और अपनी मेहंदी से उनके बाल उनकी ऊम्र को झुठला कर ३५ - ४० का ही आभास देते है।

मामचंद अरोडा के पास आज भी एक पत्र ऐसा हैं, जिसमें फारसी में लिखा है कि किस प्रकार बहादुरशाह जफर दीपावली को 'जश्न - ए - चिराग' के नाम से मनाते थे। मामचंद को खेद है कि आज समय बदल गया हैं। आज इन्सानी रिश्तों के स्थान पर तिजारती रिश्ते बलशाली हो गए हैं और हर एक मनुष्य पैसे की ओर भाग रहा हैं। अब पुरानी दिल्ली में भाईचारे का वह वातावरण नहीं हैं, जो शाहजहां आबादी दिल्ली में होता था। मगर मामचंद जी यह अवश्य मानते हैं कि फिर भी पुरानी दिल्ली के कुछ कटरों, दत्तों और कूचों में प्राचीन सभ्यता बाकी है, जिनमें कटरा नील एक है।

मैने दिल्ली स्थित 'कटरा नील' भी सैर की और वहां की वह पुरानी मेहंदी की दुकान के मालीक से इस बारे में पूरी जानकारी ली आज भी बादशाह बहादूरशाह जफर के जमाने की वह दुकान वहां मौजूद है और दुकान के मालिक बडे गर्व से वह पुरानी बाते बताते है।

 मुजफ्फरभाई सय्यद

 *मो. नं. ९९६०३२५०५७*

पढीए -

जागतिक दयाळू दिन....

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी..

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?...

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या