Showing posts with label अहमदनगर. Show all posts
Showing posts with label अहमदनगर. Show all posts

पहिले अपात्र नंतर पात्र कसे? खंडपीठाचा दणका

 दि.17 जुन 2021



आधी अपात्र नंतर पात्र ठरलेले स्विकृत नगरसेवकांना खंडपीठाची नोटीस : 13 जुलैला होणार सुनावणी


अहमदनगर - महापालिकेने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेल्या पाचजणांच्या निवडी बेकायदेशीर असून, या नियुक्त्यांमध्ये निकषांचे पालन झालेले नसल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. नगरचे सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीरभाई यांनी ही याचिका दाखल केली असून, खंडपीठाने राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपाचे महापौर, आयुक्त, नवे स्वीकृत नगरसेवक असे मिळून नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत. याची सुनावणी 13 जुलैला रोजी होणार आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्थांतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बाबतच्या शासनाच्या निकषानुसार मनपाने पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी केल्या नसल्याचा दावा याचिकाकर्ते शेख यांनी केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम 2012 चे नियम 4 (क) ते 4 (छ) नुसार पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असणारी व्यक्तीनाम निर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यासपात्र आहे. वैद्यकीय व्यवसायी, शिक्षण तज्ज्ञ, सनदी लेखापरीक्षक, अभियांत्रिकी पदवीधारक,अभिवक्ता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त, समाजकल्याणकार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी यांची नियुक्ती नामनिर्देशितसदस्य म्हणून करता येईल, असे या निकषात स्पष्ट केले गेले आहे. 


पण मनपाने केलेल्या सर्व पाचही नियुक्त्या केवळ समाजकल्याण कार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी याच एकमेव निकषात केल्या आहेत. त्यामुळे अन्य निकषांचे पालन झालेले नाही, असे म्हणणे शेख यांनी याचिकेत मांडले आहे. तसेच दि. 28 डिसेंबर 2018 रोजी महापौरांची निवड झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच महासभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करणे बंधनकारक असताना व तसा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाने 23 जानेवारी 2019 रोजी महापौर वाकळे यांच्याकडे सादर केला. प्रस्तावानंतर त्यानुसार कार्यवाही झाली नाही. तब्बल 1 वर्षाने म्हणजे 3 जानेवारी 2020 रोजी महापौरांनी फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर सचिवांना दिले व त्यांनी त्याच दिवशी तसा फेरप्रस्ताव सादर केला. त्यानुसार 10 जानेवारी 2020 रोजी महासभा बोलावण्यात आली होती. या सभेसाठी शेळके, आढाव, शेटीया, आंधळे व बाबासाहेब गाडळकर यांचे प्रस्ताव आले होते. पण तत्कालीन आयुक्त व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाचही प्रस्ताव निकषात बसत नसल्याने त्यांच्या नियुक्तीची शिफारस महासभेस केली नाही. महासभेने पाचही उमेदवाराचें अर्ज अमान्य करुन फेटाळले.


महापालिकेचे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी 1 ऑक्टोबर 2020 रोजी मनपाचे पाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संग्राम शेळके व मदन आढाव (दोन्ही शिवसेना), विपुल शेटिया व राजू कातोरे (दोन्ही राष्ट्रवादी) व रामदास आंधळे (भाजप) यांची नियुक्ती केली आहे. पण ही नियुक्ती स्वीकृत सदस्य निवडीसाठीच्या निकष व नियमानुसार झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा असलेला पदभार हा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे आल्यावर स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा फेरप्रस्ताव नगर सचिवांनी 10 जून 2020 रोजी महापौर कार्यालयास सादर केला व त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत शेळके, आढाव, शेटिया व आंधळे यांचे जुनेच प्रस्ताव मंजूर झाले. तसेच गाडळकर (मयत) झाल्याने यांच्याऐवजी कातोरे यांचा नवा प्रस्तावमंजूर होऊन या पाचजणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या महासभेने अपात्र ठरवलेल्या पाच सदस्यांना नंतरच्या महासभेने पात्रठरवून त्यांची निवड केल्याने याविरोधात तसेच मनपा आयुक्तांवर शिस्तभंग कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रधान सचिवांकडे शेखर यांनी तक्रार दाखलकेली होती. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात दिरंगाई केल्याने त्यांचे मनपा सदस्यत्व पदावरून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची महासभा होण्या आधी 29सप्टेंबर 2020 रोजी तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मनपातील पक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत त्यांची मते जाणून घेतली होती. मात्र, या बैठकीस शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्याऐवजी त्यांचे पती संजय शेंडगे तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांच्याऐवजी त्यांचे पती धनंजय जाधव उपस्थित होते. गटनेत्यांनाच या बैठकीसउपस्थित राहण्याचा अधिकार असल्याने त्यांच्या पतींशी केलेली चर्चाही बेकायदेशीर आहे,असाही आक्षेप शेख यांनी या याचिकेत घेतला आहे. त्यावर प्रधान सचिवांनी मनपा आयुक्तांकडून अहवालही मागवला होता. पण राज्यसरकारकडून या प्रकरणात गंभीर दखल घेतली जात नसल्याने अखेर शेख यांनीखंडपीठात याचिका दाखल केली आहे.


पण नियमबाह्य झालेल्या या नियुक्त्या रद्द करून दोषींवर कारवाई करण्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी 15 जुन रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्या समोर झाली. न्यायालयाने 9 जणांना नोटीसा काढल्या आहेत. याचीकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड.नितीन गवारे यांनी बाजु मांडली. त्यांना सहायक म्हणून अ‍ॅड.एस.व्ही. सलगर व अ‍ॅड.झेड. ए. फारुकी यांनी काम पाहिले. या प्रकरणाच्या प्राथमिक सुनावणीत सरकारच्यावतीने अ‍ॅड.एस.जे.कार्लेकर यांनी काम पाहिले. ख़ंडपीठाने या प्रकरणी राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपा आयुक्त,मनपाचे नगरसचिव, महापौर तसेच स्वीकृत नगरसेवक शेळके, आढाव, शेटिया, कातोरे व आंधळे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 13 जुलैपर्यंत ते सादर करण्याची मुदत आहे. 



शेख शाकीरभाई

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT

 #_I_love_Ahmednagar





          अहमदनगर के पास भिंगार नदी पर स्थित एक किला है। यह अहमदनगर सल्तनत का मुख्यालय था। 1803 में, इसे दूसरे एंग्लो-मराठा युद्ध के दौरान अंग्रेजों द्वारा लिया गया था। इसे ब्रिटिश राज के दौरान जेल के रूप में इस्तेमाल किया गया था। वर्तमान में, किला भारतीय सेना के बख्तरबंद कोर के प्रशासन के अधीन है।


प्रमुख विशेषताएं

1803 में अहमदनगर किला दिखने में गोल था, जिसमें चौबीस गढ़, एक बड़ा गेट, और तीन छोटे सैली पोर्ट थे। यह एक हिमनद था, कोई ढंका हुआ रास्ता नहीं; एक खाई, दोनों तरफ पत्थर के साथ, लगभग 18 फीट (5.5 मीटर) चौड़ी, 9 फीट (2.7 मीटर) पानी के साथ चारों ओर, जो केवल स्कार्प के शीर्ष के 6 या 7 फीट (2.1 मीटर) तक पहुंच गया था; चारों ओर लंबे नरकट उग आए। बरम केवल एक गज चौड़ा था। प्राचीर काले हेवन पत्थर का था; चूनम में ईंट का पैरापेट, और दोनों एक साथ ग्लेशिस की शिखा से दिखाई देते थे जो कि एक क्षेत्र-अधिकारी के तम्बू के ध्रुव के समान ऊंचा होता था। गढ़ सभी लगभग 1 ⁄2 फीट ऊंचे थे; वे गोल थे। उनमें से एक ने आठ बंदूकों को बारबेट पर रखा, जो पूर्व की ओर इशारा करते थे; बाकी सभी में जिंगी था, [वर्तनी की जांच करें] प्रत्येक में चार। 1803 में प्रत्येक गढ़ में दो बंदूकें दिखाई दीं, और कहा गया कि किले में 200 घुड़सवार तैयार किए जाएंगे।

किले के पश्चिम में एक गनशॉट अहमदनगर का पेटा था। किले के मुख्य द्वार ने पेटा का सामना किया, और पुरुषों के लिए एक छोटे से अर्धवृत्त और कई छोटे टावरों के साथ एक छोटे से अर्ध-वृत्ताकार कार्य द्वारा बचाव किया गया था। खाई के ऊपर एक लकड़ी का पुल था, जिसे युद्ध के समय में निकाला जा सकता था, लेकिन यह एक ड्रॉब्रिज नहीं था। यह बताया गया था कि पुल के रूप में एक लोहे का गर्त, उस पर या उसके समर्थकों पर रखा जा सकता है, और लकड़ी का कोयला या अन्य कंबस्टिबल्स के साथ भरा जा सकता है, जिसे दुश्मन के संपर्क में आने के रूप में प्रज्वलित किया जा सकता है।

एक छोटी नदी उत्तर की ओर से आई थी, जो कि पेटा के पश्चिम की ओर गोल थी, और किले के दक्षिण की ओर चली गई। किले के बीच में उत्तर की ओर से एक नाला भी गुजरता है, जो भिंगार नामक एक शहर और पूर्व की ओर बंदूक की नोक पर आता है और नदी में समा जाता है। एक संभावित रक्षात्मक कमजोरी, भिंगार के करीब और पूर्व में एक छोटी पहाड़ी या बढ़ती जमीन थी, जहाँ से घेराबंदी की गई तोपों से गोली मारकर किले तक पहुँचा जा सकता था।

पहाड़ियों से दो नल या ढंके हुए एक्वाडक्ट्स उत्तर की ओर एक मील या उससे अधिक की दूरी से गुजरे और पेटा और कस्बे की आपूर्ति करते थे, और फिर किले में, खाई के नीचे या उसके नीचे तक चले जाते थे, जिसमें अपशिष्ट गिर जाता था।

सैली बंदरगाहों से खाई के पार कोई मार्ग नहीं था, और खाई के ऊपर एक्वाडक्ट्स का कोई हिस्सा दिखाई नहीं दिया। ऊपर उल्लिखित नाले में खड़ी बैंक थीं और किले के 60 गज के भीतर से गुजरती थीं; भिंगार से जलमार्ग इसके नीचे से गुजरा। नाले पर कोई पुल या एक प्रमुख क्रॉसिंग पॉइंट भी नहीं था और इसलिए किले और भिंगार शहर के बीच कोई स्पष्ट रूप से परिभाषित मार्ग नहीं था।

पेटा और किले के आसपास कई छोटे पैगोडा और मस्जिद थे, लेकिन उन कस्बों की तुलना में किले और भिंगार के बीच या किले के पास बिल्कुल भी नहीं था।

इतिहास

िले का निर्माण मलिक अहमद निज़ाम शाह प्रथम (जिनके नाम पर अहमदनगर शहर के नाम पर किया गया था) ने 1427 में किया था। [उद्धरण वांछित] वह निज़ाम शाही वंश का पहला सुल्तान था और उसने पड़ोसी से आक्रमणकारियों के खिलाफ शहर की रक्षा के लिए किला बनवाया था। इदर [प्रशस्ति पत्र की जरूरत] शुरू में यह मिट्टी से बना था, लेकिन प्रमुख किलेबंदी 1559 में हुसैन निजाम शाह के तहत शुरू हुई। चार साल लग गए और आखिरकार 1562 में समाप्त हो गया। [उद्धरण वांछित] 1596 में, चांद बीबी रानी ने मुगल आक्रमण को सफलतापूर्वक विफल कर दिया, लेकिन जब अकबर ने 1600 में फिर से हमला किया तो किला मुगलों के पास चला गया।

औरंगजेब की मृत्यु 20 फरवरी 1707 को 88 वर्ष की आयु में अहमदनगर किले में हुई थी। औरंगजेब की मृत्यु के बाद, यह किला 1724 में निज़ामों को, 1759 में मराठों को और बाद में 1790 में सिंधियाओं को दे दिया गया। मराठा साम्राज्य में अस्थिरता की अवधि के बाद माधवराव द्वितीय की मृत्यु, दौलत सिंधिया का किला और उसके आसपास का क्षेत्र उसके पास था। 1797 में, उन्होंने नाना फडणवीस को पेशवा राजनयिक को अहमदनगर किले में कैद कर दिया।

1803 में द्वितीय आंग्ल-मराठा युद्ध के दौरान, आर्थर वेलेस्ली ने मराठा सेनाओं को हराया और ईस्ट इंडिया कंपनी किले के कब्जे में आ गई।




आधुनिक युग

किले को अहमदनगुर किले के रूप में जाना जाता था और ब्रिटिश राज द्वारा एक जेल के रूप में इस्तेमाल किया गया था और यहीं से जवाहरलाल नेहरू, अबुल कलाम आज़ाद, सरदार पटेल और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के नौ अन्य सदस्यों को छोड़ दिया गया था जब वे भारत छोड़ दिए गए थे। भारत का संकल्प। [४] [५] जवाहरलाल नेहरू ने अपनी लोकप्रिय पुस्तक-डिस्कवरी ऑफ इंडिया- लिखी थी, जबकि उन्हें अहमदनगर किले में कैद किया गया था। [२] [५] [६] उसी समय के दौरान, कांग्रेस नेता, मौलाना अबुल कलाम आज़ाद ने भी अपने प्रशंसित "ग़ुबार-ए-ख़ातिर" (Sallies of Mind) (उर्दू: اربار طاطر) को संकलित किया, जिसे उर्दू साहित्य में "उपनिवेशवादी निबंध" का सबसे अच्छा उदाहरण माना जाता है। ।

वर्तमान में, किला भारतीय सेना के बख्तरबंद कोर के प्रशासन के अधीन है।

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)


वाचा -

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast

 25 दिसम्बर 1942

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट, 


अहमदनगर- 


१९४२ ला महात्मा गांधी च्या चलेजाव चळवळीत प.नेहरू,मौलाना आझाद,वल्लभभाई पटेल,कृपलानी आदी नेते अहमदनगर च्या किल्ल्यात कैद झाल्याने आपण काही तरी देशा साठी करावे हा विचार रत्नमम पिल्ले, हबीब खान, पन्ना लालचौधरी खोमणे यांच्या मनात उत्पन्न झाला.त्यातून मग तरुणांनी भूमिगत होऊन संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे,जाळपोळी,असहकार करण्याचे काम भिंगार व नगर मध्ये सुरु केले.


एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी मधून बॉम्ब चोरला व तो एका महिलेने पोटावर बॉम्ब ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला.त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले,हबीब खान,पन्नालाल चौधरी,खोमणे यांच्यावर हि जबाबदारी टाकण्यात आली.ब्रिटीशाची गर्दी संरोष टॉकीजवर जास्त असते म्हणून ती जागा निवड़न्यात आली.पिल्लेंनी इशारा केला व हबीब खान यांनी बॉम्ब टाकला,


यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मृत झाले व अनेक जखमी झाले.


हबीब खान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ऍम्ब्युलन्स मधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले.त्यामुळे कोणाला संशय आला नाही.


त्यावेळेच्या गुजरात-महाराष्ट्र व मुबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट हा झाला नंतर पुणे व इतर ठिकाणी हि मालिका सुरु झाली.


या घटनेची दाखल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती.त्यावेळच्या रेडिओ वर शाबास इंडिया असे उदगार काढले होते.अहमदनगरचे स्वातंत्रसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन यांना मुबईहुन बोलावून याची केस चालविण्यास सांगितले.बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे.प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला.त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले.पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी ३ वर्षे तुरुंगात डांबले.स्वातंत्र मिळाल्यावर त्याची सुटका झाली.


फिरोज़ शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)



वाचा -

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका लढविणार - डॉ गफ्फार कादरी AIMIM MAHARASHTRA

महाराष्ट्रातील प्रत्यक निवडणूक लढवणार - डॉ गफ्फार कादरी

 

महाराष्ट्र - अहमदनगर -

महाराष्ट्र सोबत बिहार येथे एम आय एम पक्षाचे ५ आमदार निवडून आल्याने कार्यकर्ते मध्ये खूप उत्साह निर्माण झाले आहे. बिहार चा विजय हा सामान्य जनतेचा विजय आहे. ज्या प्रमाणे बिहार मध्ये आम्हाला यश आले आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना समोर जाण्याची तयारी एम आय एम ने केली असल्याचे एम आय एम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांनी अहमदनगर येथील दौर्याचे वेळेस सांगितले.

डॉ गफ्फार कादरी पक्ष हे बळकट करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात दौरे करत असल्याचे सांगीतले आणी यापुढे महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात निवडणुका असतील तेथे एम आय एम पूर्ण ताकतीने उतरणार आहे. एम आय एम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील होणाऱ्या निवडणुका संदर्बात माहिती दिली असता डॉ कादरी यांनी तयारीला लागण्याचे संकेत दिले आणी औरंगाबाद येथुन जी मदत लागेल ती पूर्ण देण्याचेही आश्वासन दिले.

लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका मध्ये समविचारी पक्षाला एकत्र घेऊन पूर्ण ताकतीने निवडणुका लढू अशे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

यावेळी आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. कन्वेणर सोहल जलील, एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, कारी अब्दुल कदीर, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज शेख, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार, MASS शहर अध्यक्ष अमीर खान, शेख साहेब, सनाउल्लाह तांबटकर, इरफान शेख आदी उपस्तीत होते.


वाचा - 

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख - AIMIM Ahmednagar...

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड - AIMIM Ahmednagar...

एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM AHMEDNAGAR ...

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM Ahmednagar...

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar.....

एम आय एम श्रीरामपूर शहर सचिव पदी नावेद पटेल - AIMIM SHRIRAMPUR ...

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख - AIMIM Ahmednagar

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख


श्रीरामपूर - अहमदनगर

एम आय एम श्रीरामपूर तालुक्याची बैठक अशोक नगर येथे घेण्यात आली. अशोक नगर अध्यक्ष पदा बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत एक मताने समीर शेख यांची निवड करण्यात आली. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गर्शनाखाली व एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या अध्यक्षतखाली अशोक नगर येथे समीर शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच बरोबर अशोक नगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणी अशोक नगर अध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष अय्युब शेख,  सचिव मनोज सूभास काळे,   सहसचिव  जमिल  शेख  कार्यअध्यक्ष सागर रमेस मगरे , खजिंनदार अरबाज निजाम पठान मेडिया प्रमूख सोहेल रऊफ शेख अशोक नगर प्रसिधी प्रमुख अनिल रगूनाथ जगधने , सल्लागार आजिम यासीन पठान,  सह सल्लगार रमेस शंकर गागूर्ड्   संगठक अल्ताफ यूनूस सय्यद

यावेळी  तालुका अध्यक्ष शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख  शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के  शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मन्सूरी  व  पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते


वाचा -

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख ...

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?...

एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख...

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड...


एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM AHMEDNAGAR

 एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख 

राहुरी - अहमदनगर 

एम आय एम राहुरीची बैठक मानोरी येथे घेण्यात आली. यावेळी मानोरी गाव अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने व राहुरी तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. 
मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख यांची निवड करण्यात आली व नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नवीद बागवान यांनी सांगितले की एम आय एम अता ह्य्देराबाडचा पक्ष नसून महाराष्ट्र बरोबर बिहार मध्येही पक्षाचे आमदार निवडून आले. सामान्य जनता सद्या परियाय शोधात आहे. ज्या प्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अद्याक्षांना युवा पिढी मानत आहे त्यामुळे पूर्ण देशात पक्ष बळकट होणार आहे. महाराष्ट्राची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि   प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्यावर  सोपवली आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांना देण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातही सामान्य जनता प्रस्तापितांना परियाय शोधात असल्याने एम आय एम हा परीयाय योग्यच असेही नवीद बागवान म्हाणाले. राहुरी तालुकात लवकरच गावागावात एम आय एम ची शाख दिलसे अशी गव्हाही बागवान यांनी दिली.
मानोरी गाव नवनिर्वाचित अध्यक्ष शाहरुख शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणी मानोरी गावात पक्ष बळकट करणार असल्याची हामी दिली.  
यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष  नवीद बागवान, मुदस्सर पटेल, अतीक बागवान अख्तर मणियार, साहील शेख आदी कार्यकर्ते उपस्तीती होते. 

वाचा - 





एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM Ahmednagar

अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ तर उपाध्यक्ष पदी ऋषिकेश भोसले


श्रीरामपूर - अहमदनगर
एम आय एम श्रीरामपूरची बैठक हरेगांव येथे झाले यावेळी हरेगाव अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने तसेच जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार यांच्या सहमतिने व तालुका अध्यक्ष शकील भाई शेख यांच्या अध्यक्षते खाली व हसते नियुक्ती करण्यात आली.
हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहूळ , उपाध्यक्ष ऋषिकेश भोसले , सचिव रोहित कोळगे , सह सचिव निलेश शिंन्दे , कार्यअध्यक्ष अमोल शिंन्दे , खजिंनदार रविंद्र रूपट्के यांची नियुक्ती करण्यात आली व पत्र देेनायात आले.
यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष शकील शेख, तालुका उपाध्यक्ष युनूस शेख, शहर अध्यक्ष युनूस शेख,शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मन्सूरी प्रसिद्ध प्रमुख दाऊद पिंजारी शहर संगठक किरण बोधक  ऊंदिरगांव एम आय एम र्सर्व पद अधिकारी ऊंदिरगांव अध्यक्ष अमिर जमाल शेख उंदीरगांव उपाध्यक्ष आसिफ हामिद शेख सचिव वसीम मोहम्मद शेख उप सचिव योगेश एकनाथ शिरसागर कार्याध्यक्ष साजिद अली अजगर शेख सह खजिंदार दानिश शकील शेख सलागार जहूर अब्बास शेख मीडिया प्रमुख आसिफ अकबर शेख व खजिंदर तौसीफ साहेब खान पठान एम आय एम अशोकनगर अध्यक्ष समीर भाई शेख व विशाल भाऊ  व एम आय एम  कार्यकर्ता उपस्थित होते.

वाचा -

एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization

 एम आय एम और ध्रुवीकरण


देश -

बुद्धिजीवी और खुद को पोलिटिकल एनालिस्ट मानने वाले लगातार ये कहते रहते हैं के 2014 में मोदी उदय हो रहा था उसी वक्त हैदराबाद से निकल एम आय एम पार्टी और पार्टी अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी ने भी अपनी राजनीती और पार्टी का प्रसार  शुरू कीया. होसकता है टाइमिंग की वजह से वो ऐसा कहते है.

 लेकिन एम आय एम आंध्रप्रदेश के वक़्त से ही अपनी छेत्रिय राजनीति में सक्रिय रही है और वहां से उनकी कोशिश ये रही के अपना रिकॉर्ड 100% रखें होसकता है ये स्ट्रेटेजी हो की लोग जब आकलन करें तो उन्हें आकंड़े मिले के 6 कैंडिडेट कांटेस्ट किये और सबने जीत दर्ज 7 ने किए सातों ने जीत दर्ज की...

और वैसे भी छेत्रिय पार्टी का अपने राज्य से निकल कर कहीं और अपनी जगह बनाना भारतीय राजनीती में तो अब तक शायद किसी ने नही दिखाया है...

राजद बरसों पुरानी सरकार बनाने वाली पार्टी है लेकिन बिहार के बाहर शून्य है, इसी तरह सपा भी है बसपा भी, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र की बात करे तो शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी भी इन्का भी समावेश होता है. प्रादेशिक पक्ष का प्रदेर्षण अपना प्रदेश के बाहर कूछ खास नही देखणे को मिला है.

ऐसे में जब हैदराबाद से निकलकर एम आय एम जब अपने छेत्र से निकल कर दूसरी जगह अगर अच्छा कर रही है तो ओवैसी साहब ज़रूर लोगों को पसंद आ रहे हैं उनकी स्ट्रेटेजी दूसरों से अच्छी है तब ही लोग उन्हें अपना रहे हैं और एम आय एम को जीत दिला रहे है.

असल मुद्दा ये है के लोगों का इल्ज़ाम जो है के ओवैसी के आने के बाद से ही वोटों का धुर्वीकरण होना शुरू हुआ है.ऐसा बिल्कुल भी नही है वोटों का असल धुर्वीकरण 1992 से शुरू हुआ था और इसे सबसे ज़्यादा मजबूती 2002 में मिली जब एक साथ 2000 से ज़्यादा मुसलमानों की हत्या करी गयी. 

वो गुजरात जो कांग्रेस और गांधी का गढ़ था वहाँ से कांग्रेस सत्ता से बाहेर  होगई उस क़त्ले आम के बाद आज तक वहाँ कांग्रेस अपने वोट नही तलाश पाई लोग उस क़त्ले आम से इतने खुश हैं के लगभग 20 साल बाद भी कांग्रेस को वोट नही देते.

असल वोटों का धुर्वीकरण वहीं से हुआ था और अब भी जो मुस्लिमों को काटने मारने की बात करता है बहुसंख्यक उसे वोट देते हैं और दिल खोल कर देते हैं.

कांग्रेस मुस्लिमों से वोट पाने की उम्मीद से पहले गुजरात मे अपनी ज़मीन तलाश कर ले तो ज़रूर हो सकता है दूसरी जगह की जनता भी उसे कबूल करेंगी.

एम आय एम पार्टी अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन जीस तरह संसद ने मुद्दो को उठाते है और जिस तरह उन्हे एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील उन्हे संसद मे साथ दे रहे ऐसा लगता है सामान्य जनता के सवाल और संविधान का सटीक मालुमात इन्हे है. 

 जिस तरह एम आय एम की चहात जनता मे बड रही है उससे ऐसा लगता है की बंगाल और उत्तर प्रदेश मे भी एम आय एम जनता को बेहतरीन परीयाय बनकर उभरेंगी.

वाचा -

ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई....

डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार...

सियासत और मुसलमान - AIMIM INDIA...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी? New Generation and Owasi...

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख 


अहमदनगर - श्रीरामपूर -
एम आय एम श्रीरामपूर ची बैठक उंदीर गाव येथे घेण्यात आली. असंख्य कार्यकर्ते सोबत चर्चा करू एम आय एम उंदीर गाव अध्यक्षाची निवड करण्यात आली. 

जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी साहब यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार यांच्या सहमतिने तालुका अध्यक्ष शकील भाई शेख यांच्या अध्यक्षता खाली ही बैठक पार पडली
श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उंदीर गाव अध्यक्ष पदी अमीर जमाल शेख तर  उपाध्यक्ष आसिफ हामिद शेख आणि सचिव पदी वसीम मोहम्मद शेख उप सचिव योगेश एकनाथ शिरसागर कार्याध्यक्ष साजिद अली अजगर शेख सह खजिंदार दानिश शकील शेख सलागार जहूर अब्बास शेख मीडिया प्रमुख आसिफ अकबर शेख व खजिंदर तौसीफ साहेब खान पठान
यावेळी  एम आय एम अशोक नगर अध्यक्ष समीर भाई शेख व विशाल भाऊ तालुका अध्यक्ष शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मंन्सूरी प्रसिद्ध प्रमुख दाऊद पिंजारी शहर संगठक किरण बोधक व Ai MiM पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते

वाचा -




डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार - AIMIM Election Dr Kunal Kharat

पदवीधर मतदार संघ मराठवाडा एम आय एम के उमिदवार होंगे डॉ कुणाल खरात 


औरंगाबाद -
 महाराष्ट्र के कई विधान परिषद की जगाह पर मतदान होना हैं. मराठवाडा पदवीधर विधान परिषद पर चूनाव होने है. सभी पार्टी अपने उमिदवार मैदान मे उतारणे की तैयारी कर रही है. बिहार की सफलता के बाद अब एम आय एम महाराष्ट्र विधान परिषद चूनावमे अपनी ताकत अजमाने वाली है. 
मराठवाडा पदवीधर चूनाव मे एम आय एम महाराष्ट्र विद्यार्थी परदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात को अपना उमिदवार घोषीत किया हैं. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील सहाब और प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहाब ने बैठक बुलाकर ये एलन किया है की औरंगाबाद विधानपरिषद पदवीधर चुनाव मे अब एम आय एम अपना उमिदवार देणे वाले है.
हाल्ही मे एम आय एम की बैठक औरंगाबाद के कार्यालय मे हुई जिसमे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फर कादरी, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात, औरंगाबाद एम आय एम नगरसेवक और कार्यकर्ते हजारो की तदात मे मौजुद थे.

वाचा-


मोहम्मद पैगंबरांची बाजार व्यवस्था - फिरोज शेख

मोहम्मद पैगंबरांची बाजार व्यवस्था 


अलाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी अर्थशास्त्रावर आधारीत असल्याचे म्हटले आहे. इस्लामी तत्वज्ञानामुळेच या नव्या संकल्पनेने जन्म घेतल्याची पुष्टीही त्याने आपल्या लिखाणाला जोडली आहे. प्रेषित मदिनेत असताना त्यांनी ‘दारुल अदल’ सारख्या आर्थिक शोषण नाकारणाऱ्या बाजाराची स्थापना केली होती. हे बाजार मसजिद ए नबवीच्या शेजारी होते. या बाजाराविषयी प्रेषितांनी त्यावेळी भूमिका मांडताना म्हटले होते, ‘हे तुमचे स्वतःचे बाजार आहे. इथे कुणीच तुमच्याशी जबरदस्ती अथवा फसवणूक करणार नाही. कुणीच तुमच्याकडून जुलमी करदेखील घेणार नाही.’ या बाजाराच्या आधारे प्रेषितांनी व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावला होता.      

इब्ने खल्दून हा इस्लामप्रणित प्रगत अर्थशास्त्राचा व्याख्याता मानला जातो. त्याच्या मते, ‘बाजारातील शोषण संपवून इस्लामने सामान्यांच्या जगण्याला आधार दिला. बाजारात श्रमाचे मुल्य, वस्तूंचे मुल्य आणि नफ्याविषयी इस्लामने मांडलेला सिध्दांत शोषणव्यवस्थेला संपवणारा ठरला. इस्लाम हा नव्या जगातील माणसांसाठी माणूसकीचा संदेश घेऊन आला होता. कारण त्याने जीवनासाठी गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देणारी बाजारपेठ त्याच्यासाठी सुकर केली होती.’ इस्लामने मांडलेला श्रममुल्याचा सिध्दांत हा बाजारातील मुजोर व्यापारी आणि उत्पादन करणाऱ्या धनदांडग्यांना उघड आव्हान होते. श्रमिकांना सन्मान देण्यासाठी इस्लामने सक्तीची धर्मकर्तव्ये म्हणून काही नियम केले. नफा ठरवणारी अनियंत्रीत व्यवस्था मोडीत काढण्यासाठी इस्लामने नफ्याचे प्रमाण ठरवून दिले.


प्रेषित मोहम्मद (स.) यांनी मक्का शहराच्या समाजजीवनात इस्लामच्या स्थापनेआधी केलेला पहिला हस्तक्षेप हा बाजारातील शोषणाविरोधात होता. प्रेषितत्वापुर्वी मोहम्मद (स.) यांनी ‘हल्फूल फुदूल’ हा करार मक्का शहराच्या बाजारात न्यायाच्या प्रस्थापनेसाठी घडवून आणला होता. बाजारातील अर्थकारण, व्यवस्था, व्यवहार हा प्रेषितांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. प्रेषितांनी केलेल्या बाजाराच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. यासीन मजहर सिद्दीकी लिहीतात, ‘बाजाराचे व्यवस्थापन हे शासनव्यवस्थेचा प्रमुख म्हणून इस्लामी राज्याच्या प्रमुखाचे कर्तव्य होते. प्रेषित वचनसंग्रहातून हे सिध्द होते की, प्रेषित स्वतः बाजारांचा दौरा करायचे. व्यापऱ्यांच्या वर्तनाचे निरिक्षण करीत. वस्तूंच्या दरातील चढ-उतार, श्रमिकांची स्थिती वगैरेंची माहिती घेत. ‘तिरमिजी’ या प्रेषित वचनसंग्रहात एक प्रसंग नोंदवला आहे. प्रेषित एकदा बाजारातून जात होते. त्यांनी एकेठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाचे ढिग पाहिले. प्रेषितांनी त्या ढिगाऱ्यात हात घातला. गव्हू ओलसर असल्याची त्यांना जाणीव झाली. प्रेषितांनी त्या व्यापाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. आणि ग्राहकांशी धोकेबाजी करण्यास मनाई केली.’

प्रेषितांनी बाजारात दलाली आणि दरांमधील कृत्रीम चढउतार रोखण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात एकाच ठिकाणी उत्पादक व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करण्यास मनाई केली होती. खरेदीची ठिकाणे व विक्रीची ठिकाणे अलग करण्यात आली होती. व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या धोकेबाजी, मनमानीला लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे काही इस्लामी विद्वानांचे मत आहे. याकरीता प्रेषितांनी बाजाराचा प्रमुख म्हणून आधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. 

मक्काविजयानंतर तत्काळ प्रेषितांनी बनु उमैय्या वंशाच्या सईदी घराण्यातील सआबद बिन सईद यांना मक्का शहराच्या बाजारात आधिकारी म्हणून नियुक्त केले होते. मक्का शहराचे अर्थकारण, बाजारपेठेवरील नियंत्रणासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्वाची होती. याप्रमाणेच हजरत उमर यांना मदिनेच्या बाजाराचा प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्याकाळात व्यापारी मदिनेच्या बाजाराला अतिशय महत्व देत.


मदिनेची बाजारपेठ त्याकाळात अनियंत्रीत होत चालली होती. देश-विदेशातील व्यापारी तेथे व्यापारास येत होते. त्यामूळे मदिनेच्या बाजारावरील उमर यांची नियुक्ती महत्वाची मानली जाते. ज्या बाजारात प्रमुखाची नियुक्ती केलेली नव्हती, त्याचे व्यवस्थापन त्या प्रदेशाच्या प्रमुखाकडे दिले होते.

बाजारात सट्टेबाजारीवर प्रतिबंध घालण्यात आले होते. मदिनेच्या बाजाराची सुरुवात करताना प्रेषितांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते, ‘आमच्या या बाजारात कुणी साठेबाजारी करु नये. असे करणाऱ्याला तीच शिक्षा दिली जाईल जी अल्लाहच्या संदेशात प्रक्षेप करणाराला दिली जाते.’ बाजारातल्या तोलन-मापनातली अनियमितता दुर केली होती. कुरआननेच याविषयी स्पष्ट आदेश दिला आहे. सुरह अल्‌ मुतअफीन मध्ये काटा मारणाऱ्या आणि वस्तूंचे वजन कमी तोलणाऱ्यांची निंदा करण्यात आली आहे. याविषयी कुरआनमध्ये अनेक नियम सांगितले आहेत.


फिरोज शेख

७९७२२०४७८२ 

अहमदनगर महाराष्ट्र

वाचा - 

महानतम हजरत मुहम्मद (स.) पैगंबरांचे आदर्श जीवन....

प्रेषित पैगंबर मोहम्मद (स.) सर्वांसाठी...

भोकर गाव अध्यक्ष पदी अजीज शेख तर उपाध्यक्ष पदी संदीप अमोलिक - AIMIM

 भोकर गाव अध्यक्ष पदी अजीज शेख तर उपाध्यक्ष पदी संदीप अमोलिक


श्रीरामपूर -

नुकतेच भोकर तालुका श्रीरामपूर येथी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने आणि जिल्हा उपाध्यक्ष मणियार तॏसीफ यांच्या मार्गर्शनाखाली बैठक झाली. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. श्रीरामपूर तालुक्यात पक्षा बरोबर लोक जुडत आहे. पक्षाला मानणारा वर्ग पूर्ण देशात ज्या प्रमाणे वाडत आहे त्याच प्रमाणे श्रीरामपूर तालुकयातही पक्ष वाडत आहे. बोकर येथे बैठक घेण्याचा उद्देश म्हणजे बोकार गावात एम आय एम पदाधिकारी नेमणे. बैठकीत एक मतांनी अजीज शेख यांच्या नावाला पसंददी दिली. एम आय एम तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या हस्ते बोकार अध्यक्ष अजीज शेख तर उपाध्यक्ष संदीप आमोलिक यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख, तालुका उपाध्यक्ष युनूस शेख, श्रीरामपूर शहर अध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष अमोल रुपटके, संघटक किरण बोधक आदी. उपस्थित होते. शेख आणि अमोलिक यांचा सर्वांनी अभिनंदन केले. 



सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या