Showing posts with label Muslim. Show all posts
Showing posts with label Muslim. Show all posts

मुस्लिम वारस नियम - मुस्लिम Law part १

  


मुस्लिम वारस नियम
               मुस्लिम Law part १

मुस्लिम कायदा हा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असून तो जगभरातील धर्मियांसाठी लागू आहे. मुस्लिम कायद्याचे मूळ पुढील चार तत्वावर आधारित आहे. (१) कुराण (२) सुनना. (३) इजमा (४) कियास. याशिवाय इतिहासन, इतिलाह, रुढी परंपरा कायदे हि दुय्यम दर्जाची स्त्रोत आहे 


      ‌. मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम समाजात प्रामुख्याने दोन शाखा आहेत. त्यासुद्धा मुस्लिम बांधवांनी आप आपल्या सोयीनुसार केल्या आहेत. (१) शिया. (२) सुन्नी. 


                     मुस्लिम समाजात लग्न निकाह, घटस्फोट तलाक., मेहर मंजे लग्नाआधी नवरदेवाने नवर्या मुलीला देण्याची रक्कम बक्षीस पत्र, हिबा मृत्यू पत्र. वसियतनामा, वारसा हक्क, पालनपोषण हक्क, अज्ञान पालकत्व, वफत आदी सर्व बाबी मुस्लिम कायधयांनवये पार पाडल्या जातात. 


      ‌. ब्रिटिश राजवटीत मुस्लिमांसाठी काही कायदे केले गेले त्यातील शरियत ॲक्ट १९३७ ‌हा महत्वाचा कायदा आहे 


            शरियत ॲक्ट हा. ७ आक्टेबर १९३७ रोजी अमलात आला याचा मुस्लिम धर्मियांचा व्यक्तिगत कायदा असे म्हणले जाते. या कायद्यातील कलम २ अन्वये. रुढी परंपरा विरुद्ध असली तरी शेत जमीन सोडून इतर अन्य बाबी जसे वारसा हक्क. सत्रिची विशेष संपत्तीी, निकाह. तलाक. उदरनिर्वाह. मेहर. पालकत्व. बक्षीस. न्यास मालमत्ता. वफत या सर्व बाबी मुस्लिम व्यक्तिगत कायद्यान्वये ठरविले जातात. त्यासाठी अटि म्हणजे (१) व्यक्ति मुसलमान असावी. (२) भारतीय करार कायद्यातील कलम ११ अन्वये व्यक्ती करार करण्यास सक्षम असावी. (३) हा कायदा ज्या प्रदेशात लागू पडतो त्या प्रदेशातील रहिवासी असावी. 


                हिंदू उत्तराधिकार. अधिनियम १९५६ चे तरतुदी मुस्लिम धर्मियांना लागू होत नाहीत. त्यांच्या मिळकतीचे वारस मुस्लिम व्यक्तिगत. पर्सनल लॉ. कायद्यातील तरतुदी प्रमाणे ठरविले जाते. मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्याप्रमाणे हनाफि सुन्नी आणि शिया अशा दोन्ही पंथाचे वारस कायदे वेगवेगळे नियम आहेत 


                मुस्लिम वारसा हक्क कायदा. (१) पवित्र कुराण. (२) सुन्नी प्रेषिताला मानणारे (३) इझमा एका ठराविक मुद्द्यावर निर्णय घेताना समाजातील सुशिक्षित लोकाचा विचार घेणारे (४) किया देवाने जे चांगले आणि योग्य ठरवून दिले आहे त्याच सामाजिक आर्थिक मानसिक सुधारणा करणारे. 


          मुस्लिम व्यक्तिगत कायद्याप्रमाणे वारसा विषयक सर्वसाधारण नियम करण्यात आले आहेत. 


         . अमान्य संकल्पना. इंग्रजी कायद्यात असलेला #. स्थावर मालमत्ता संपत्ती # व जंगम मालमत्ता संपत्ती. असा भेद मुस्लिम कायद्यात केला जात नाही हिंदू कायद्यामध्ये असलेला. #. वडिलोपार्जित संपत्ती # आणि स्व संपादित संपत्ती असा भेद मुस्लिम कायद्यात नसतो. मुस्लिम कायद्यात संयुक्त किंवा एकत्र कुटुंब ही संकल्पना नसते. मुस्लिम व्यक्तिची सर्व मालमत्ता त्यांच्या एकट्याच्या मालकिची असते. व तो मृत झाल्यावर तिच्या वारसदार यांचेकडे हिशयाप्रमाणे प्रक्रांत होते. मुस्लिम कायद्याला#. जन्मसिद्ध अधिकार. # मान्य नाही मुसलमान व्यक्तिचा वारसधिकार पूरवसवामीचया मृत्यू नंतरचं होतो. पूर्व स्वामी जीवंत असताना केवळ जन्मामुळे कोणालाही वडिलोपार्जित संपत्तीत काहीही हितसंबंध निर्माण होऊ शकत नाही. तसेच कोणी हस्तांतर केले तर ते बेकायदेशीर ठरते. मुस्लिम कायद्याला प्रतिनिधित्व मान्य नाही. मात्र याबाबतीत शिया आणि सुन्नी यांच्या नियमात फरक आहे. वारस मृत्यू वेळी ठरतात.  


             वारसाधिकार. मुस्लिम कायद्यानुसार महिलांना वारसा अधिकार नसतो. मात्र नात्यांच्या दृष्टीने एकाच स्तरावरील महिला व पुरुषाला. महिलेपेक्षा दुप्पट हिस्सा मिळतो. अनौरस संततीला वडिलांचा हिस्सा मिळत नाही. पण आईचा मिळतो. मनुष्य वध करणार्या व्यक्तिला वारसाधिकार मिळत नाही


            हनाफी ( सुन्नी ) वारसा नियम. नुसार. मुस्लिम कायद्यानुसार वारसदाराचे सात वर्ग करण्यात आले आहे त्यापैकी तीन वर्ग प्रमुख असून चार दुय्यम वर्ग आहेत 


            वारसाचे सात वर्ग. हनाफी नियमानुसार वारसाचे सात वर्ग आहेत तिन प्रमुख वर्ग. (१) हिस्सेदार. (२) अवशिषटग्राही. (३) दुरचे नातेवाईक या तीन वर्गामध्ये. गोत्रज. असोत किंवा भिन्न गोत्रज. असे मृतांचे सर्व रक्त संबंधी नातेवाईक त्यांच्या निवाय नवरा बायको ही विवाहाने नातेवाईक झालेली वयकतिही येते. वरिल तीन वर्गात कोणी वारस नसल्यास अपवाद म्हणून दुय्यम वारसदार उत्तराधिकारी होतात


चार. दुय्यम वर्ग. (४) संविदा निर्मित उत्तराधिकारी (५) अभिसवीकृत. नातेवाईक. (६) एकमेव उततरदानग्राही. ( ७) वरील ४ ते ६ यांच्या अभावी सरकार.


          तीन प्रमुख वर्ग या वर्गामध्ये मृतांचे काही निकटचे नातेवाईक येतात. त्यांना पवित्र कुराण विनिर्दिष्ट हिस्सा देण्यात आला आहे. म्हणून त्यांना प्रमुख वारसदार म्हणतात नवरा बायको हे विवाहसंबधाने नातेवाईक धरून हिससेदारांचा संखया बारा आहे 


      माहिती उद्याच्या मॅसेज मध्ये


समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी


बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर


रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा


रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा


मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा


माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा


संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे


९८९०८२५८५९

ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गेनाइजेशनच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी - एजाज चौधरी

ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गेनाइजेशनच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी - एजाज चौधरी




            शासन मान्य नोंदणीकृत असलेल्या ऑल इंडिया मुस्लिम ओ. बी. सी. ऑर्गेनाइजेशन या संघटनेच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी नारायणगाव ता. जुन्नर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते एजाज चौधरी यांची नियुक्ति करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे महासचिव हाजी सय्यद इर्शाद अशरफी यांनी दिली आहे. 

         एजाज चौधरी हे पुणे जिल्हा कांग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष असून ते अनेक सामाजिक संघटना मध्ये कार्यरत आहेत. 

           एजाज चौधरी यांच्या नियुक्ति मुळे संघटनेस बळ मिळून मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी चालना मिळेल व मुस्लिम समाजाला ओ. बी. सी. दाखले मिळणे कामी सहकार्य मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व संघटनेचे महासचिव हाजी इर्शादभाई यांनी व्यक्त केला आहे. 

              बारामतीचे मा. नगराध्यक्ष इम्तियाज़ भाई शिकीलकर व संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष जब्बारभाई शेख यांचे हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई यांचे प्रमुख उपस्थितीत एजाज चौधरी यांना नियुक्ति पत्र देण्यात आले. यावेळी के. जी. एन. फ़ाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जुबेर आतार, मु्श्ताक तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते.

असुन फायदा नसून खोळांबा अल्पसंख्याक योजना व शिष्यवृत्ती

 



असुन फायदा नसून खोळांबा 

अल्पसंख्याक योजना व शिष्यवृत्ती

            (१) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत योजना आहे सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते या योजनेअंतर्गत शासकीय अथवा खाजगी १ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांचया पालकाचे उत्पन्न १लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे

सदर अर्ज आॅनलाइन पध्दतीने करणे आवश्यक आहे

(२) पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

सदर योजना अल्पसंख्याक मंत्रालय व भारत सरकार यांचेकडून राबविली जाते उच्च तंत्रज्ञान तंत्रशिक्षण विभागातर्फे. उच्च संचणालय पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते ११वी १२वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजना पात्र ठरविण्यासाठी वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेलें असावेत

(३) मेरीट कम मिन्स् शिष्यवृत्ती

      सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत असून राज्यांमध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण तांत्रिक शिक्षण व व्यवसाय शिक्षण या विभागात शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २-५० लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याने मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत

(४) व्यावसायिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना

        उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीच्या नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील गुणवत्ताधारक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना उच्च व्यावसायिक व १२वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचया कुटुंबाची मिळणार या वार्षिक उत्पन्न मर्यादा २-५० लाखावरुन ६ लाख करण्यात आली आहे

(५) मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान. गणित. समाजशास्त्र. हिंदी. मराठी. इंग्रजी. व उर्दू. या विषयांचे शिक्षण देणे तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणा-या इयत्ता ९वी १०वी ११वी व १२ वी यातील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारणे

(६) अल्पसंख्याक बहुल शाळांना अनुदान

      धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बहुल शासन मान्य खाजगी अनुदानित /विना अनुदानित/ कायम विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालये औधोगिक प्रशिक्षण संस्था व दिवयांग (अपंग ) शाळांमध्ये पायाभूत सुविधा सोयी पुरविण्यासाठी अनुदान योजना

(७) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह (केंद्र व राज्य )

    विद्यार्थिनींसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य) अल्पसंख्याक समाजातील मुलीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मा न्या सचचर समितीने केलेल्या शिफारशीनुसार अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृहे सुरू करणे हि शिफारस असून त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे बांधण्यात येत आहे

(८) मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना

(९) मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

कर्ज मर्यादा. २-५० लाखांपर्यंत

      व्याजदर फक्त ३/टक्के

       १००/टक्के कर्ज

परतफेड. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५ वर्ष शैक्षणिक कर्ज योजना तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास महामंडळाचा शैक्षणिक कर्ज योजना या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतात याची सविस्तर माहिती मंडळ कार्यालयात मिळेल कर्ज मर्यादा वाढवून ५ लाख करण्यात आली आहे

(१०) राजीव गांधी शिक्षण कर्ज योजना

कर्ज मर्यादा. दोन लाख पन्नास हजार 

  व्याजदर फक्त ३/टक्के

१००/टक्के कर्ज

परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपासून पुढील ५. वर्षे 

        पात्रता

अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा मुस्लिम. शिख. पारशी. बुध्दीषट व जैन. समाजाचा 

              समावेश

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा 

वयोमर्यादा १ते ३२ वर्ष

कुटुंबातील वार्षिक उत्पन्न शहरी भागात. रुपये. १/०३/०००पेक्षा कमी ग्रामीण भागात ८१००० पेक्षा कमी

       राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज

अल्पसंख्याक असल्याचा पुरावा

आधार कार्ड /इलेक्शन कार्ड/ बॅंक पासबुक झेरॉक्स /पॅन कार्ड /यापैकी एक

अर्जदार व जामिनदार आधार कार्ड/इलेक्शन कार्ड /पारपतरक /बॅंक पासबुक /वाहन लायसन्स /पॅन कार्ड /पैकी एक

उत्पन्न प्रमाणपत्र

कुटुंब नावे तहसिलदार/तलाठी /यांचा उत्पन्न दाखला /शासकीय/खाजगी /क्षेत्रतातील कर्मचारी असल्यास फाॅरम १६

(११) मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना

राज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता ८वी९वी१०वी इयत्तेत शिकत असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील मुला मुली साठी मराठी भाषा फौंडेशन वर्ग योजना सुधारित स्वरुपात राबविण्याबाबत 

   आज अलिकडे अल्पसंख्याक कार्यशाळा. अल्पसंख्याक मेळावे. अल्पसंख्याक हक्क व अधिकार. नियोजन. जिल्ह्यात अल्पसंख्याक अध्यक्ष आपल्या वाहनांना आपल्या अध्यक्ष पदाच्या मोठ्या मोठ्या पाट्या लावून फिरतात एक वेळ अशी आली कि अल्पसंख्याक दिन आॅनलाइन पध्दतीने साजरा करण्यात आला प्रत्त्येक जण आपापल्या राजकीय वर्तुळात या अल्पसंख्याक समाजातील लोकांचा कसा वापर करता येईल याकडे जादा लक्ष आहे

          अल्पसंख्याक समाजा बद्दल जर कोणाला कळवाळा असेल तर त्यांनी एकाच काम करा ते म्हणजे अल्पसंख्याक असल्याचा पुरावा देणे हि अट रद्द करा जुना समाज अडाणी होता कागदाची किंमत त्यांना त्यावेळी कळली नाही त्यामुळे ६० वर्षाचा पुरावा मिळणे शक्यच नाही 

          अल्पसंख्याक योजनेअंतर्गत शिक्षणासाठी कर्ज योजना आहे पण त्या योजनेचा कर्ज पुरवठा मंडळाने करणे गरजेचे आहे कारण मंडळाने जर कर्ज प्रकरणे मंजूर केली तरि बॅंका हि प्रकरणे निकाली काढत नाही त्यात विनाकारण अटि घालून कर्ज प्रकरणे बाद केले जाते नाहि तर मग बॅंक मॅनेजर यांना टक्केवारी दिली तरच कर्ज प्रकरणाला मंजुरी मिळते किती वाईट आहे बघा

               वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा

     संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अन्न धान्य सुरक्षा रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

माहिती अधिकार

आपण जर एखाद्या शासकीय आॅफिस मध्ये माहिती अधिकार दाखल केला असेल तर त्या संदर्भात असणारि माहिती हि त्या कार्यालयाच्या लेटर हेड वर देणे बंधनकारक आहे अशी माहिती मिळत नसेल तर कार्यालय दिरंगाई वरिष्ठांकडे तक्रार दाखल करा

मुस्लिम मागे वळून बघा

 


मुस्लिम मागे वळून बघा

            हिंदू जातीयवाद प्रमाणे मुस्लिम जातीयवादाचे ब्रिटिश काळात भक्कम मूळ धरले. ब्रिटिश राजवट भारतात आली आणि मोगली राज्याचे औपचारिक रित्या विसर्जन झाले. त्यामुळे अनेक मुसलमान लोकांनी मुस्लिम संस्थानात स्थलांतर केले. ब्रिटिश हे खिशचन धर्माचे होते. पण त्यांचे राज्य हे पोपचे नव्हते. त्यांचे स्वरूप आधुनिक सुधारणावादाचे होते. हे नवे रूप पाहून अनेक हिंदू नेत्यांनी ह्या राज्याचे स्वागत केले. तसे काही मुस्लिम नेत्यांनीही केलें. सर सय्यद अहमद खान हे त्यावेळचे मुस्लिम पुढारी त्यापैकी एक होतें. ब्रिटिश काळाच्या प्रारंभी हिंदू- मुस्लिमांच्या सुप्त स्वरुपात थोड्याफार प्रमाणात अस्मिता जागृत होतयाच. ब्रिटिश राजवटीत हिंदू जसे दुय्यम झाले. तसे मुस्लिम ही झाले. ह्या आगोदर उत्तर भारतात मुस्लिम ही राज्यकर्ते यांची जमात होती. अनेक हिंदू लोक नवाबाच्या दरबारात मोठ्या हुद्यावर होते. वजीर. सेनापती. अशा महत्वपूर्ण पदांवर हिंदू लोक पोहोचले होते.पण त्यांचे स्थान दुय्यम होते. त्या राज्यात मुस्लिमांना झुकते माप होते व ते तत्कालीन हिंदू समाजाने मान्य केल्यासारखे होते. ह्या राज्यात आपण दुय्यम आहोत ही भावना हिंदू समाजात होती. परंतु त्यात मुस्लिम समाजाबाबत कटुता नव्हती. ब्रिटिश राजवटीत प्रारंभी हिंदूंना शिक्षण प्रसारामुळे विकासाची संधी मिळत गेली तया तुलनेत मुस्लिम समाज गतानुगीक असल्यामुळे शिक्षण नोकरयात मागें पडत गेला. त्यामुळे मुस्लिमांना आपण ब्रिटिश राजवटीत दुय्यम आहोत ह्याची जाणीव होऊ लागली. उत्तर भारतात उर्दू ही राज्यकारभाराची भाषा होती. ब्रिटिश राजवटीत हिंदूंनी हिंदीचा आग्रह धरल्याने पुन्हा त्यांना आपण व दुय्यमतेची जाणीव झाली. तसेच गोहत्या बंदी साठी हिंदू समाजाने चळवळी केल्या. त्यांचा परिणाम असा झाला की ब्रिटिश राजवटीच्या काळात हिंदू-मुसलिमात तणाव निर्माण झाला

      १८८५ मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर त्यात हिंदू बरोबर मुस्लिम नेत्यांचा ही सहभाग होता. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्य विषयक मते व्यक्त करु लागताच ब्रिटिशांनी"फोडा आणि झोडा" तत्वांचा अवलंब करून मतलबी प्रचार केला. त्यामुळे मुस्लिम समाजात असुरक्षेची भावना निर्माण केली. त्यामुळे मुस्लिम समाजात दुय्यम तेचे वातावरण वाढत गेले. स्वतंत्र भारतात हिंदू बहुसंख्य असणारे व त्यामुळे आपण अल्पसंख्याक ठरुन दुय्यम ठरु आपल्याला कधीच अधिकार मिळणार नाही.आपणाला गुलामाचे जीवन जगावे लागणार. अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. भारतीय राष्ट्र हे हिंदू मुस्लिम ह्या दोन जमातींचे मिळून बनले आहे. ह्या दोन जमाती म्हणजे उप राष्ट्रे आहेत. अशी भूमिका ब्रिटिशांची होती. दोन राष्ट्र वादाचा सिद्धांत हा मुळी ब्रिटशाचया कुटील मेंदूमधील उपज होती. त्यांनी काही मुस्लिम पुढारी यांचें मत वळविणयात त्यांना यश आले इस्लाम संस्कृती स्वतंत्र संस्कृती आहे. अशी भावना वाढीला लावली ही भूमिका ब्रिटिशांना राजकीय दृष्ट्या सोईची होती. अर्थात हि धारणा केवळ ब्रिटिशांची होती. असे नाही तर काही काॅग्रेस पुढारी याची होती. एवढेच नव्हे तर स्वतंत्र भारतात जी नवी व्यवस्था स्थापन होईल आणि त्यात मुस्लिमांना स्वतंत्र जमात अस्तित्वात प्राप्त करून देण्याची तयारी दर्शवून काही काॅग्रेस नेत्यांनी मुस्लिम राज निष्ठे पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी हे आपल्या राजकीय भाषयात नेहमी हिंदू प्रतीके व प्रतिमांचा वापर करित गांधी हे धार्मिक न

असूनही धर्म निरपेक्ष कट्टर पुरस्कर्ते होते. तरीही त्यांची धार्मिक भाषा हि हिंदू मुस्लिम अस्मिताना छेद देणारी ठरली सन १९२० नंतर मुस्लिम लीगचे राजकीय अस्तित्व खरया अर्थाने जाणवू लागले जमातवाद व ब्रिटिशांचा छुपा आधार घेऊनच लीग वाढली व तिने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला

           स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तान ही दोन स्वतंत्र बनली. भारत हे लोकशाही धर्मनिरपेक्ष व्यवस्था असलेलें राज्य म्हणून उदयाला आले. तर पाकिस्तान हे मुस्लिम धार्मिक राष्ट्र म्हणून उदयास आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर बरेच मुस्लिम लोक पाकिस्तानात न जाता येथेच राहिले. पाकिस्तानात गेलेले बहुतेक मुस्लिम उत्तर भारतातील होते. दक्षिणेकडून फारसे स्थलांतर झाले नाही. भारतात वास्तव्य करून राहिलेला मुस्लिम समाज हिंदू पेक्षा संख्येने खूपच कमी होता. त्यांच्यावर व इतर अल्पसंख्याक यामध्ये धर्मनिरपेक्षतेची भावना रुजावी भारतीय समाजात बहुसंख्यांकामधये भय राहू नये म्हणून भारतीय घटनाकारांनी अल्पसंख्याकांसाठी काही विशेष सवलती दिल्या. ह्या सवलती बाबत हिंदूत्व वाद्यांची विशेष तक्रार आहे. मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आहे. व त्यांचे राजकीय नेतृत्व करु पाहणारे नेते हया समाजाला धर्माच्या व्यतिरिक्त इतर दुसरें कोणतेही विचार दिलेले नाहीत. मुस्लिम लोकांचे एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी जांतयाद मुस्लिम नेते व त्यांच्याशी सौदेबाजी करणारे राजकीय पक्ष ह्यांनी संघटितपणे मुस्लिम समाजाला बहुसंख्य लोकांचे भय दाखवून त्यांना मानसिक भयाच्या दोरखंडाने जखडून टाकले आहे. आपण अल्पसंख्याक आहोत. आपल्याला रोजगार. शिक्षण. संधी नाही. विकासाची संधीच नाही. त्यामुळे जीवन जगायचे असेल तर आपले अस्तित्व हे सनातनी धर्माचे जोखडाखाली जगता येईल. अशी स्वातंत्र्यानंतर सामान्य मुस्लिमांची ठाम समजूत करून देण्यात आलेली आहे. हि समजूत करुन देण्यात मुस्लिम सनातनी नेतृत्व बर्याच प्रमाणावर यशस्वी ठरले आहे. परिणामी हिंदूंच्या खालोखाल मोठ्या संख्येने असलेला मुस्लिम समाज हा देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेला नाही. असा प्रचार करण्यास हिंदूत्व वादी लोक मोकळे झाले. बहुसंख्य मुस्लिम अजूनही दारिद्र्य अडाणी अशिक्षित. मागास राहिले आहेत. मुस्लिम धरमवाधयाना आपल्या बांधवांच्या. आर्थिक. शैक्षणिक. सांस्कृतिक. विकासासाठी कधीचं हातभार लावला नाही. आजही बहुसंख्य समाज हा सामाजिक. सांस्कृतिक. आर्थिक. व प्रगतशिल. विकासापासून कोसो दूर आहे. वंचित आहे. सामाजिक मागासलेपणा मुळे. हा समाज धर्म कोषातून बाहेर येऊ शकला नाही. म्हणजे मुस्लिम समाज अधिकच मागास राहिला ह्याची काळजी सनातनी. मुल्ला. मौलवी व त्यांच्याशी राजकीय सौदेबाजी करणारे राजकीय पक्ष घेत असतात. ते. अज्ञानी. व दारिद्र्य राहणयातच सनातनी पुढारयाचे नेतृत्व टिकवून राहणे शक्य आहे. समाजात नवीन विचार पुढे येवू लागला की. जात्यांध मुस्लिम नेत्यांनी आपल्या बांधवांना. "इस्लाम खतरेमे है " असे आव्हान करुन धर्मांध बनिवले आहे. समस्त मुस्लिम समाजा पुढे हे प्रश्न प्रतिष्ठेचे करून जात्यांध नेतृत्वाने मुस्लिम समाजाला पुन्हा मध्ययुगीन कालखंडात नेले आहे. आर्थिक. सामाजिक. विकासात वंचित झालेला मुस्लिम समाज हा मानसिक भयापोटी. जात्यांध नेतृत्वाच्या मागें धावत आहे. धर्म. दुरभिमानापोटी. हा समाज. मुल्ला मौलवीचया. सूचना पाळत राहतो. मग त्याचे प्रत्यंतर हे कधी भारत पाकिस्तान क्रिकेट. हाॅकी. इत्यादी क्रिडा. सामान्यांत. पाक संघाच्या विजयात सहभागी होण्यासाठी फटाके उडविण्यात होते. हे फटाके वाजताच जात्यांध हिंदू नेतृत्वाकडे त्वरित दखल घेतली जाते. व त्यांच्यावर पाक धार्जिणे असल्याचा आरोप केला जातो. हिंदू मुस्लिम परस्परांना समजून घेण्याऐवजी आपली अस्मिता. आपला धर्म. आपली संस्कृती. ह्यांच्या बाबत सनातनी संकल्पना डोक्यात घेऊन जात्यांध व धर्म पिसाट. नेतृत्वाच्या मागें धावत राहतात. धर्मनिरपेक्षतेविषयी. मुस्लिम समाजाच्या मनात मानसिक भयाची छाया उमटलेली दिसतें. धर्मनिरपेक्षता हे सुद्धा त्यांना हिंदू जमात वाद. प्रमाणेच थोतांड वाटतें धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म व सनातन मूल्ये बुबविणे असून त्याद्वारे आपली धार्मिक ओळख संपुष्टात येईल. अशी त्यांची समजूत करून देण्यात आलेली आहे. मुस्लिमांचा धर्मनिरपेक्षतेला होणारा निर्थक विरोध लक्षात घेऊन हिंदू जमातवादी त्याला प्रतिउत्तर म्हणून त्याचं मार्गाने बहुसंख्याकाना धर्माच्या नावाखाली संघटन करणे चालू केले आहे 

          एकीकडे हिंदू जमातवाधाचे राजकारण व दुसरीकडे मुस्लिम जमातवाधाचे राजकारण ह्या कोंडीत आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांची गळचेपी होते आहे. समाजातील लोकांना बाहेरील समाजाकडून भिती नाही आपल्याला आपल्या समाजातील लोकांच्या कडून जातीयवाद हिंसाचार यांचे जास्त भय आहे आपण एक आहोत नेक आहोत असा विचार आपण करा आणि आपल्या मुलांना याच मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन करा. 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत

 


लखनऊ

उत्तर प्रदेश एटीएस ने शुक्रवार को हापुड़ में छापा मारकर पाकिस्तान के लिए जासूसी करने वाले भारतीय सेना के एक पूर्व सैनिक सौरभ शर्मा और उसके सहयोगी अनस गितौली को गुजरात के गोधरा से गिरफ्तार किया है। इनके पास से एटीएस को टेरर फंडिंग का सबूत भी मिला है। एडीजी लॉ एंड आर्डर प्रशांत कुमार ने बताया कि सौरभ शर्मा के खिलाफ लखनऊ में केस दर्ज किया गया है। सौरभ 2013 में भारतीय सेना में भर्ती हुआ था। इसके बाद उसने मेडिकल कारणों से मई, 2020 में सेना छोड़ दिया था। इस दौरान उसके बैंक एकाउंट में विदेश से काफी रकम आई।

प्रशांत कुमार ने बताया कि अभी एटीएस की टीमें कई राज्यों में कार्रवाई कर रही हैं। हमारी हर संदिग्ध से पूछताछ के साथ ही हर जगह पर छापेमारी जारी रहेगी। सौरभ हापुड़ के बहादुर गढ़ थाना क्षेत्र के बिहुनी गांव का रहने वाला है। उसने पैसों के लिए सेना से जुड़ी गोपनीय जानकारियां पाकिस्तान की खुफिया एजेंसी आईएसआई को भेजी थीं। लखनऊ के एटीएस थाने में सौरभ शर्मा और अनस गितौली के खिलाफ ऑफिशियल सीक्रेट एक्ट के तहत रिपोर्ट दर्ज कर इनको गिरफ्तार किया गया है।

फेसबुक पर महिला के चक्कर में फंसा पूर्व सैनिक, पाकिस्तान के लिए करने लगा जासूसी

लड़की के चक्कर में साझा की गोपनीय जानकारी

हापुड़ से पकड़े गए सेना के पूर्व जवान सौरभ शर्मा की 2014 में फेसबुक के माध्यम से एक लड़की से दोस्ती हुई थी। लड़की से उसकी काफी दिनों तक बातचीत होती रही। लड़की ने खुद को सेना की रिपोर्टिंग करने वाली पत्रकार बताया था। वह लड़की के झांसे में आ गया और लड़की ने सौरभ से सेना की कई गोपनीय जानकारियां उससे मांगी और वो देता रहा। कुछ ही दिनों बाद सौरभ पाकिस्तान का जासूस बनकर काम करने लगा। इसके बदले उसे पैसे भी मिलते रहे।






लखनौ -

उत्तर प्रदेश एटीएसने शुक्रवारी हापूर येथे छापा टाकून भारतीय लष्कराचा माजी सैनिक सौरभ शर्मा आणि त्याचा सहकारी अनस गिटौली याला शुक्रवारी गुजरातच्या गोध्रा येथून अटक केली. त्यांच्याकडून दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याचा पुरावा एटीएसलाही मिळाला आहे. एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की सौरभ शर्माविरोधात लखनऊ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ 2013 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मे 2020 मध्ये त्यांनी सैन्य सोडले. यावेळी परदेशातून त्याच्या बँक खात्यात बरीच रक्कम आली.
प्रशांत कुमार म्हणाले की, सध्या अनेक राज्यात एटीएसचे पथके कारवाई करीत आहेत. आमच्या प्रत्येक संशयिताच्या चौकशीसह सर्वत्र छापे सुरूच राहतील. सौरभ हापूरच्या बहादूरगड पोलिस स्टेशन परिसरातील बिहुनी गावचा आहे. या पैशांसाठी त्याने सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडे पाठविली होती. लखनौच्या एटीएस पोलिस स्टेशनमध्ये सौरभ शर्मा आणि अनस गितौली यांना अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर महिलेच्या प्रेमात अडकलेल्या माजी सैनिकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी सुरू केली
हापुरीतून पकडलेला माजी सैन्य सौरभ शर्मा याने २०१ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री केली होती. तो बराच वेळ मुलीशी बोलत राहिला. सैन्यात अहवाल देणारी पत्रकार म्हणून या मुलीने स्वत: चे वर्णन केले. तो मुलीच्या वेषात आला आणि त्या मुलीने सौरभला सैन्याबद्दल अनेक गोपनीय माहिती विचारल्या आणि देत राहिल्या. काही दिवसानंतर सौरभने पाकिस्तानचा हेर म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्याऐवजी त्याला पैसे मिळतच राहिले.
मुलीच्या प्रेम प्रकरणात गोपनीय माहिती शेअर केली.


वाचा - 




मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter


 

नवाब अमीर खान (१७६८-१८३४) :

नवाब अमीर खान टोक संस्थानिकाचे संस्थापक आणि राज्यकर्ते होते. वडिलांचे नाव मोहम्मद हयात खान आणि आजोबांचे नाव ताले मोहम्मद खान होते. ताले मोहम्मद खान, मुगल राजा मोहम्मद शहा च्या काळात सरहद पासून रुहेल खंडाच्या ठिकाणी आले. 

अमीर खानचा जन्म १७६८ मध्ये संबल जिल्हा मुरादाबाद मध्ये झाला. आमीर खान हे खूप बहाद्दूर आणि निडर होते. त्यांनी मराठा सरदार यशवंतराव होळकर च्या साथीने अनेक मोहिमावर जाऊन विजय मिळविला होता. सन १८१७ पर्यंत ते इंग्रजांच्या विरुद्ध राहून अनेक वेळा त्यांच्याविरुद्ध युद्धात इंग्रजांना पाणी पाजले होते. पण ६ जानेवारी १८१८ला इंग्रजाबरोबर त्यांना नाईलाजाने तह करावा लागला या तहानुसार मिर खान यांना टॉक संस्थानिकाचा राजा मानण्यात आले. या तहाच्या अगोदर सय्यद अहमद शहीद सात वर्षापर्यंत त्यांच्या सेनेमध्ये होते. सप्टेंबर १८३४ ला आमीर खान यांचा मृत्यू झाला.

नवाब सिराजउद्दौला ला इंग्रजा विषयी खूप गुरूंना होती. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या किल्ले आणि फॅक्टरीवर कब्जा करून कलकत्त्यामध्ये इंग्रजांना जगणे दुससहाय्य करून सोडले होत. २३ जून १७५७ ला प्लासीच्या मैदानात इंग्रजाबरोबर युद्ध झाले. मीर जाफर सारख्या गद्दाराला मुळे लवकरच त्यांना अटक झाली आणि २ जुलाई १७५७ ला सर्वांसमोर त्यांची हत्या केली गेली.

बहादुर शहा जफर (१७७५-१८६२)

अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादुर शहा जफर मोगल साम्राज्याचे शेवटचे बादशाह होते. हाफिज मोहम्मद इब्राहिम आणि कारी मोहम्मद खलील इ. शिक्षकांकडून धार्मिक शिक्षण घेतले. सय्यद जलालुद्दीन हैदर आणि मीर इब्राहीम आली यांच्याकडून लिहायला व वाचायला शिकले. याव्यतिरिक्त धनुष्य चालवणे, तलवारबाजी, निशानेबाजी,आणि घोडेस्वारीमध्ये हि प्राविण्य मिळवले होते. २८ सप्टेंबर १८३७ ला दुसरा अकबर शहा यांच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले. १८५७ च्या स्वतंत्र संग्राम आपल्याच झेंड्याखाली लढला गेला. स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा विजय झाला. २१ सप्टेंबर १८५७ ला हुमायु च्या कबरीजवळून बहादुर शहा जफर ला अटक केली गेली. युवराजांची हत्या केली गेली होती आणि यांच्याविरुद्ध  द्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला.२७ जानेवारी १८५८ ला कोर्टाची कारवाई सुरू झाली व ९ मार्च १८५८ ला निकाल देण्यात आला. त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आले व राणी जीनत महल आणि मुलगा जवान बक्तच्या बरोबर त्यांना रंगूला पाठवण्यात आले. ६०० रू महिना त्यांना ठरवून देण्यात आला होता. ज्याला बहादुर शहा जफर ने घेण्यास नकार दिला आणि राहिलेले चार वर्ष एकदम हलाखीत आणि गरिबीत काढले व त्यातच ७ नोव्हेंबर १८६२ ला त्यांना मृत्यूने कवटाळले.


मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी 

मौलाना चा जन्म १८३२ मध्ये सहारनपुर जिल्ह्यातील नानोता गावात झाला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला आणि शामली च्या जवळ इंग्रजांच्या विरुद्ध जो मोर्चा तयार झाला होता त्याचे नेतृत्व मौलाना मोहम्मद कासिम नानोत्वी यांनीच केले होते. युद्धात इंग्रजांचा विजय झाला आणि मौलाना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले. बक्षिसाची घोषणा करण्यात आली पण इंग्रज पोलीस खूप प्रयत्न नंतरही त्यांना अटक करू शकले नाही. दोन वर्षापर्यंत असेच गावात शहरात भुमिगत राहिले.

मौलाना नानोत्वी एक ज्ञानी संपादक होते. रोजगारावर त्यांनी कित्येक पुस्तकांचे प्रकाशन केले होते. शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते.दारुल उलूम देवबंद सारखे मोठे मोठे मदरसे शिक्षण संस्था उभ्या केल्या व त्यामधूनच त्यांनी खूप प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठा युवक वर्ग उभा केला होता.१५ एप्रिल १८८० ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना फरिदुद्दिन देहलवी - शहीद १८५७ 

मौलाना फरिदुद्दिन त्यावेळेचे खूप मोठे धर्मोपदेशक होते. त्यांना बहादुर शहा जफर यांनी जामा मजीत मध्ये धर्मोपदेश  देण्यासाठी नियुक्ती केले होते. त्यांनी  १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. इंग्रजांच्या विरुद्ध च्या लढ्याच्या फतव्यावर त्यांची सुद्धा स्वाक्षरी होत. स्वातंत्र्य संग्रामाच्या आदेशानंतर एकेदवशी इंग्रजांची सेना त्यांच्या घरात घुसली आणि त्यांना शहीद करण्यात आले.


मौलाना किफायत आली काकी शहीद

शहीद १८५८ मौलाना किफायत आली काकी खानदान चे वारस होते. मुरादाबाद ला ते रहात होते. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. नवाब मुजददिन उर्फ नवाब मज्जू खानच्या स्वातंत्र्य राज्यात ते कायदा मंत्री होते. जेव्हा मुरादाबाद वर नवाब यांचे रामपूर ला वर्चस्व कायम झाले तर इंग्रजांच्या विरुद्ध लढ्याच फतवा जारी केला आणि या फतव्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पोहोचविले. २५ ऑक्टोबर १८५० ला मुरादाबाद वर परत इंग्रजांचा कब्जा झाला आणि ३० एप्रिल १८५८ ला त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. मौलाना काकीला मुरादाबाद च्या जेलच्या बाहेर जमा झालेल्या लोकांसमोर फाशी देण्यात आली आणि तेथेच त्यांना दफन करण्यात आले. 


शैखुल हिंद मौलाना महमूद हसन देवबंदी - 

शैखुल हिंद मौलाना मोहम्मद हसन देवबंदी एक मोठे धार्मिक विद्वान, तर्कशास्त्र, प्राविण्य, धर्मोपदेशक, मार्गदर्शक आणि स्वातंत्र्यसंग्रामातील चळवळीचे अग्रणीचे नेते होते. 

स्वातंत्र्याच्या संग्रामातील मोलाचे योगदान उल्लेखनीय आहे. मौलानांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात त्यावेळेस केली ज्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेस अस्तित्वात सुद्धा नव्हती. १८७८ मध्ये त्यांनी "अंजुमन तम्रतुतर्तिब" स्थापन करून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. १९०९ मध्ये जमियातुल अन्सार, १९१६ मध्ये रेशमी रुमाल चळवळ या नावाने स्वातंत्र्याच्या चळवळ सुरू करून क्रांतिकारकांना जोडून प्रोत्साहन दिले.

इंग्रजांना देश सोडण्यासाठी एक अशी सुनियोजित योजना तयार केली होती की ती जर यशस्वी झाली असती तर पूर्ण जगातील इंग्रजांचे वर्चस्व समाप्त झाले असते. मौलाना यांच्या या आंदोलनाचा प्रसार भारतातून रशिया जर्मनी तुर्की अफगाणिस्तानात आणि अरब देशापर्यंत झाला होता.पण दुर्दैव हे की वेळेपूर्वीच गुपित फुटले आणि स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी जेलमध्ये बंद केले गले.

मौलाना मोहम्मद हसन यांना त्यांचे चार सोबत त्यांचं मक्का शहरात अटक करण्यात आली आणि मिश्र (इजिप्त) च्या आणि मालाच्या तुरुंगात बंद करण्यात आले. तीन वर्ष जेल मध्ये राहिल्यानंतर १९२० ला त्यांना भारतात आणण्यात आले. ३० नोवेंबर १९२० ला दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना उबेदउल्ला सिंधी (१८७२-१९४४) 

इन्कलाब चळवळीचे अग्रणी होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी २४ वर्षापर्यंत लागोपाठ एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन प्रयत्न करीत राहिले. विविध शिक्षकांकडून शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी देव बंदला आले आणि तेथे मौलाना गंगोही कडून ज्ञान प्राप्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेखुल हिंद यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आणि ध्येयाचे गुपित सांगून सदस्य बनवून सिंध प्रांतात पाठवले. तेथे ज्ञानदाना बरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीचे काम वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. सन १९१४ मध्ये विश्व युद्ध भडकल्या नंतर शेखुल हिंदच्या आदेशाने काबूलला गेले आणि इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध इस्लामी देशांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारताची पायाभरणी केली व यासाठी विभिन्न देशाचा दौरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मॉस्को पर्यंत गेले. पण शेखुल हिंदीचे स्वातंत्र्याची चळवळ अपयशी ठरली आणि त्यांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला देशात ज्या ज्या लोकांना अटक झाली त्यांना काही वर्षानंतर सोडून देण्यात आले. परंतु मौलानांची हद्दपारी रद्द झाली नाही. १९३७ ला त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि २४ वर्षानंतर आपल्या मातृभूमीवर पाय ठेवला काही दिवस दिल्लीला राहिले आणि मग लाहोरला गेले. २ ऑगस्ट १९४४ ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी १८७९ - १९५७

शैखुल इस्लाम मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी यांचा जन्म १९७९ ला बांगर मऊ जिल्हा उन्नाव मध्ये झाला. हजरत शैखुल हिंद च्या मृत्यूनंतर समाजाचे नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यावर त्यांनी यशस्वी करून त्यांची उद्देश पूर्ती केली. मौलाना सय्यद मदनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चार वेळा जेल मध्ये शिक्षा भोगली आणि खूप यातना सहन केल्या. त्यांनी सर्व मिळून एकंदर सात वर्ष तुरुंगात घालविले, ५ सप्टेंबर १९५७ ला देवबद मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना बरकतुल्लाह भोपाली १८६२-१९२७

मौलाना बरकतुल्लाह भोपाली स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे लढवय्ये भोपाल राज्याचे तत्कालीन प्रधानमंत्री, गदर पार्टीचे संस्थापक आणि शैखुल  हिंद द्वारा चालवलेल्या चळवळीचे सेनापती होते. १८६२ मध्ये भोपाळमध्ये जन्म झाला. काही दिवस मुंबईमध्ये राहून इंग्रजीचे शिक्षण घेतले. १८९० मध्ये इंग्लंडला गेले. तेथून त्यांच्यावर देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नात त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. युरोप आणि आशिया च्या कानाकोपऱ्यात पोहोचले. लंडन, अमेरिका, तुर्की, फ्रान्स, जर्मनी, डेनमार्क, जपान, रशिया, अफगाणिस्थान आणि अरब देशांचे ३६ वर्षापर्यंत लागोपाठ दौरे केले. जीवनातील सर्वात जास्त काळ त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत घालवला. २७ सप्टेंबर १९२७ ला त्यांचा मृत्यू झाला.





मुफ्ती किफायतुल्लाह १८७५ - १९५२

भारताचे प्रसिद्ध मुफ्ती आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे सरसेनापती होते. विचारक मार्गदर्शक धर्मापदेशक शायर गणितज्ञ राजनीती तज्ञ आणि क्रांतिकारी लढवय्ये होते. मुफ्ती किफायतुल्लाह, शहाजहाँपूरच्या एका गरीब परिवारात जन्म झाला. वयाच्या २२ व्या वर्षी एक गरीब परिवारातील युवक शैखुल हिंद च्या बरोबर राहून स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनला. हजरत गंगोही च्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल केली. १९१७ मध्य स्वातंत्र्यासाठी " अंजुमन अआनत नजर बंदाने इस्लाम" नावाची संघटना उभी केली. जमियात उलमा ए हिंद च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका होती. २० वर्षापर्यंत जमियतचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यचळवळीत अनेकदा जेल जावे लागले.


मौलाना मुहम्मद अली जोहर १८७८-१९३१

मोहम्मद अली जोहर भारतातील एक महान व्यक्ती व महत्त्वाचे नाव आहे. जे इंग्रजी मधील एक जबरदस्त लेखक उर्दूचे प्रसिद्ध शायर आणि निडर व्यक्ती परिपक्व राजनीती तज्ञ आणि स्वातंत्र्याच्या लढाईतील सेनापती होते. मोहम्मद अली जोहर चा जन्म १० डिसेंबर १८७८ ला रामपूर उत्तर प्रदेश मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण बरेली हायस्कूल येथे झाले. उच्च शिक्षणासाठी प्रथम अलिगड विश्वविद्यालयात आणि नंतर ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ला गेले. मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली कडून मार्गदर्शन लाभले. मदरसा निजामीयां मधून मौलाना ची डिग्री प्राप्त केली आणि मिस्टर च्या ऐवजी मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. 

ते स्वातंत्र्य चळवळीचे महान योद्धा व क्रांतिकारी होते. स्वातंत्र्य संग्रामातील आपल्या कार्याला तोड नव्हती. मौलानांनी इंग्रजी साप्ताहिक कॉम्रेड आणि उर्दू दैनिक वृत्तपत्र हमदर्द च्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनाला नवे वळण दिले.


मौलाना अबुल कलाम १८८८-१९५८

इमामुल हिंद मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे एक महान सुपुत्र स्वातंत्र्य चळवळीचे सरसेनापती आणि एक महान हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. १७ ऑगस्ट १८८८ रोजी मक्का शहरात जन्म झाला. वडिलांचे नाव खैरुद्दिन होते जे एक प्रसिद्ध धर्मोपदेशक होते. कला आणि संस्कृती वर प्रभुत्व होते. त्यांच्या भाषणात एक प्रकारची जादू होती.

आपल्या भाषणाने आणि लेखणीने हजारो-लाखच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागविली. त्यांचे वृत्तपत्र अल हिलाल ने देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याच्या बिगुल वाजवला. १९१५ मध्य आपल्या राजनीतिक कार्यामुळे बंगाल सरकारने त्यांना हद्दपार करून रांचीमध्ये नजरबंद केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वेळा अटक होत राहिली. मौलानांनी जवळ-जवळ १६ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगली.

सुरुवातीला जमियात उलमा ए हिंद वर्किंग कमिटीचे सदस्य होते. लाहोरमधील मुख्य अधिवेशन १९२१ आणि कराची चे अधिवेशन १९३१ मध्य कांग्रेस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यापूर्वी सात वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात " अंग्रेज भारत छोडो" quit India movement 1942 आंदोलन चालवले होते. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले.मौलानांच्या राजकीय धार्मिक आणि ज्ञानावर इतके लिहिले गेले आहे की ते सर्व एकत्र केले की कित्येक पुस्तके तयार होतील. सन १९५८ मध्ये मौलानांचा मृत्यू झाला.



मौलाना शौकत अली १८७३-१९३३

मौलाना शौकत अली खिलाफत चळवळीचे महत्त्वाचे नेते. अंजुमने खुद्दामे काबा चे संस्थापक. मौलाना मोहम्मद अली जोहर च मोठे भाऊ होते. १० मार्च १८७३ तुझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बरेली च्या हायस्कूलमध्ये झाले. मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगड मधून १८८९ का बी. ए पास झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर सरकारी नोकरी केली. सर आगाखान चे खाजगी सेक्रेटरी सुद्धा होते. देश सेवेसाठी नंतर सर्व सोडून दिले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला प्रथम ३० मे १९१५ ला अटक झाली. डिसेंबर १९१९ ला सुटका झाली, नंतर खिलाफत चळवळीच्या बाबत प्रसिद्ध कराचीच्या खटल्यात दोन वेळा तुरुंगवास भोगला. आपल्या सोबतया बरोबर दोन वर्ष करायची जेलमध्ये होते. त्याच वेळी दोन्ही भाऊ अली बंधू च्या नावाने प्रसिद्ध झाले.

शौकत अलींच्या समाज सेवेला पाहून त्यांचे गुरु व धर्मोपदेशक मार्गदर्शक मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली यांनी मौलाना ची मानाची पदवी प्रदान केली आणि त्यानंतर मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. २६ नोव्हेंबर २९३३ ला दिल्लीमध्ये मृत्यू झाला. जामा मस्जिद च्या पूर्वी कडील दरवाज्याच्या जवळील छोट्या  मस्जिद च्या आवारात दफन करण्यात आले.

संदर्भ - भारतीय स्वतंत्रता आंदोलन और मुसलमान

कांती विशेष अंक ४ ऑक्टोबर २०१५ 

वाचा - 

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी .....

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court



देश - जैसा कि मुसलमानों में कोई जाती व्यवस्था नहीं है, सरकार जाती उप-जाती को पंजीकृत नहीं करती है। इस बीच, मुस्लिम कसाई होने का दावा करने वाले एक छात्र ने जाती सत्यापन समीती के फैसले को उच्च न्यायालय में चुनौती दी है। याचिका पर ध्यान देते हुए, अदालत ने जाती सत्यापन समीती के फैसले को रद्द कर दिया और पूरी तरह से जांच के बाद ही मुसलमानों को जाती प्रमाण पत्र जारी करने का आदेश दिया। इचलकरंजी, कोल्हापुर की एक छात्रा स्वलिया सनदी पुणे के एक इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ रही है। उसके बाद, कोल्हापुर जाती सत्यापन समिती ने उसके जाती के दावे को खारिज कर दिया। छात्र ने इसके खिलाफ सत्र न्यायालय में अपील की। सत्र न्यायालय ने उसके आवेदन को खारिज कर दिया। उन्होने फिर ॲड. धैर्यशील सुतार के माध्यम से मुंबई उच्च न्यायालय में याचिका दायर की। इस याचिका पर न्यायमूर्ति आर.डी धानुका और न्यायमूर्ति माधव जामदार की पीठ के समक्ष हाल ही में सुनवाई हुई। मुसलमानों के जाती के बारे में मालुमात ले और जाती प्रमाण पत्र दें!

हाईकोर्ट ने जाती सत्यापन समिती के आदेश को खारिज किया. उस समय ॲड. सुतार  ने अदालत में अपनी बात राखते हुए कहा कि जब हमारे अश्लील अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी) के प्राधिकारियों द्वारा प्रमाण पत्र जारी किया गया था, तब उनकी कॉलेज में भर्ती हुई थी। इसलिए उसे प्रवेश मिल गया। उसके बाद, जब जाती प्रमाण पत्र सत्यापन के लिए गया, तो उसने कहा कि मुस्लिम कसाई होने के उसके दावे को खारिज कर दिया गया क्योंकि सरकारी रिकॉर्ड में उसकी पैतृक जाति का उल्लेख नहीं किया गया था। इस तर्क को सुनने के बाद, उच्च न्यायालय ने कहा कि सत्यापन समिती द्वारा की गई जाँच त्रुटिपूर्ण थी। यही नहीं, इसे वापस कोल्हापुर जिला जाती सत्यापन समिति को भेज दिया गया और इस पर निर्णय लेने का आदेश जारी किया गया।



https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dदेश -  

मुस्लिम धर्मीयांमध्ये जात व्यवस्था नसल्याने सरकार दप्तरी पोटजातीची नोंद केली जात नाही. असे असताना एका विद्यार्थिनीने मुस्लिम कसाई असल्याचा दावा करत जातपडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला तसेच मुस्लिम धर्मीयांची सखोल चौकशी करूनच त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.


कोल्हापूर इचलकरंजी येथील विद्यार्थिनी स्वलिया सनदी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिने आपली जात मुस्लिम कसाई असल्याचे सांगत प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतले. त्यानंतर कोल्हापूर जातपडताळणी समितीने तिचा जातीचा दावा फेटाळून लावला.

या विरोधात विद्यार्थिनीने सत्र न्यायालयात अपील केले. सत्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तिने ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली.

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! जातपडताळणी समितीचा आदेश हायकोर्टाकडून रद्द


त्यावेळी ॲड. सुतार यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, आपल्या अशिलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) प्रांताधिकाऱयांनी दिलेला दाखला ग्राह्य धरण्यात आला होता. त्यामुळे तिला ॲडमिशन मिळाले. त्यानंतर जातीचा दाखला पडताळणीसाठी गेला असता त्यांच्या पूर्वजांच्या जातीचा उल्लेख सरकारी दफ्तरी नसल्याने तिचा मुस्लिम कसाई जातीचा दावा फेटाळण्यात आल्याचे सांगितले.


हा युक्तिवाद ऐकून घेत जात पडताळणी समितीने केलेली चौकशी त्रोटक असल्याचे हायकोर्टाने सुनावले तसेच समितीने सखोल चौकशी करून गावातील जबाबदार व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, संबधित जातीच्या परंपरागत व्यवसायाची माहिती असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवून जात निश्चित केली पाहिजे असे स्पष्ट करत जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला. एवढेच नाही तर कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे पुन्हा पाठवून पाठवून त्यावर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.


वाचा -





ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar

 


इ.स. ४ थे शतक : वस्ती चा अंदाज मात्र इ. स. २४०  म्हणजे सम्राट अशोकाच्या साम्राज्यत अहमदनगर प्रांत मोडत होता. स्थूल मानाने अहमदनगर प्रांता वरील पुढील राज घराण्याची सत्ता होती.

राज्य महिना हिजरी सण ८९५ अर्थात २८ मे १४९० भिंगार जवळील मैदानावर वहामनीच्या जहांगीर खानशी  झालेल्या लढाईत मिळालेल्या विजया प्रीत्यर्थ अहमद शहा निजामाने त्याजागी भुईकोट किल्ला (कोट -बाग -) निजाम बांधून अहमदनगर ची स्थापना केली.

इ. स.१४९४ : पंचक्रोशीतील खेडेगावाहून, तलावांतून खापरी नळातून पाणी आणून वाडे महाल बाग यांची निर्मिती करून अहमदनगर शहर बसवले गेले.

इ. स. १४९४ : भांगरे नावाच्या गोष्टी समाजातील श्रीमंत माणसाने अहमदशहा च्या परवानगीने कापड विणण्याचा व्यवसाय सर्वप्रथम सुरू केला.

इ. स. १५०८ : अहमदनगर संस्थापक अहमदशहा निजामाचे निधन.

इ. स. १५२६ : बुर्‍हाण शहाच्या कारकिद्रीत विद्वान शहा  ताहीरच्या प्रयत्नाने कोटला ( मदर्सा) बांधून पूर्ण झाला. बाराईमाम (ताबूत) उत्सव सुरू झाले. हुसैनी मदर्स स्थापन झाले.

इ. स  १५५० : चुलबी रुबी खान या तुर्की तंत्राने धूळधाण आणि सुप्रसिद्ध तोफ मलिक ई मैदान या २ तोफा ओतल्या.

इ.स. १५५९ : हुसेन निजामशहाने भुईकोट किल्ला दुरुस्त करून पुन्हा नव्याने बांधला.

इ.स. १५८० : शहा डोंगरावर सलाबतखानाने टेहळणी मनोरा (चांदबीबी महाल) बांधला. (सलाबतखान महाल)

इ.स. १५८३ : फरहा बक्ष बागेची निर्मित.

२० फेब्रुवारी स. १५९६ : मोगलांच्या सुरुंगामुळे कोसळलेली तटाची भिंत पाहून चांद सुलतान चौथडलेल्या वाघिणीसारखी शत्रूवर अपुर्‍या सैन्यासह धावून गेली. रातोरात भिंत बांधून काढली. चिटपणे मोगलांशी लढा देऊन अहमदनगर चे रक्षण केले.

इ. स. १६२४ : कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही या ३ शहांशी आपल्या अपुऱ्या सैन्यासह गनिमीकाव्याने मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले यांनी भातवडी येथे चिवटपणे लढून त्यांचा पराभव केला.

इ. स. १६३६ : निजामशाहीची अखेर. 



मोगल साम्राज्याची राजवट सुरू.

२७ फेब्रुवारी १७०७ : मोगलांच्या सम्राट आलमगीर औरंगजेब यांचा (मराठ्यांशी लढता-लढता) आजारी पडून मृत्यू.

१७५९ नानासाहेब पेशवे आणि मोगल सेनापती मत अहमद खान उर्फ कविजंग यांच्यामधील करारानुसार अहमदनगर मराठ्यांच्या साम्राज्यात विलीन. नारो बाबाजी नगरकर नवा कर्तबगार सुभेदार.

८ ऑगस्ट १८०३ : दुष्काळाच्या भीषण छायेत गव्हर्नर लॉर्ड वेलस्लीच्या फंद फितुरीने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा.

इ. स. १८१८ पेशवाईच्या अस्ता नंतर अहमदनगर पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात.

इ. स १८३१ : ख्रिस्ती मिशनरी ॲलन आणि रीड यांचे अहमदनगर मध्ये आगमन.

इ. स १८३३ : दुष्काळ

इ. स १८३८ : महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय, अहमदनगर जिल्हा वाचनालयाची स्थापना.

इ. स १८४२ : ख्रिस्ती मिशनरी मंडळाचे ज्ञानोदय नवोदय नियतकालिक सुरू.

इ. स.१८४५-४६ : दुष्काळाचे वर्ष.

इ. स १८४७ : पारशी समाजाचे अग्यार (प्रार्थना मंदिर) सुरू.

इ. स. १८५१ : अहमदनगर मधील कॅम्प भागात रोमन कॅथलिक सेंटर जॉन ऐनस चर्च बांधले गेले.

१ नोव्हेंबर १८५४ : अहमदनगर पालिका स्थापना झाली.

इ. स.१८५५ : आजच्या वाडिया पार्क भागात विश्रामबाग (रिक्रिएशन गार्डन) तयार केले गेले.

इ. स १९५७ : स्वातंत्र्या समरा मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोळी समाजातील लोकांची ठिकाणी बंडे आणि होतातम्या.

इ. स. १८६० : दैनिक वृत्त वैभव पत्र सुरू.

इ.स.१८६२ : दुष्काळ

इ. स १८६४-६५ : नगरपालिकेची घरपट्टी लागू.

इ. स.१८६५-६६ : नगरपालिकेने दोन मराठी शाळा स्थापन केल्या.

इ. स. १८६६ : संपादक कुकडे यांचे दैनिक न्यायसिंधू सुर.

इ. स १८६९ : मुंबई प्रांत गव्हर्नर ने गॅझेटियरमध्ये अहमदनगर ची माहिती प्रकाशित केली.

इ. स १८७२ : दुष्काळ निवारण समिती स्थापन.

इ. स १८७३ : पहिली वकृत्व सभा स्थापन.

इ. स.१८७८ : दौंड मनमाड रेल्वे मार्ग सुरू. अहमदनगरशी रेल्वेमार्गाचा संपर्क. 

इ. स १८८० : हरिजनांसाठी नगरपालिकेची शाळा सुरू.

इ. स. नोव्हेंबर १८८४ : शेतकी (कृषी) अवजारांचे, जनावरांचे, घोड्यांचे,  कॉटन मार्केट येथे प्रदर्शन.

इ. स.१८८७ : मिशनऱ्यांचे प्रयत्नाने अहमदनगर कॉलेजची स्थापना.

इ. स १८९०: कापड बाजार विभागाची निर्मिती.

इ. स. जानेवारी १८९३ : राजकीय हेतूने लिबरल क्लब ची स्थापना.

इ. स २५ नोव्हेंबर १८९३ : हिंदी राष्ट्रीय सभा (काँग्रेस) अध्यक्ष सर हियुम साहेब यांची अहमदनगरला भेट.

इ. स १८९४ : पांजरपोळ संस्था स्थापन. संस्थापक पाशुभाई भाटे.

इ. स १८९९ : प्लेगची साथ सुरू.

इ. स १९००- १९०१ : कॉलराची साथ जोरावर.

इ. स १९०६ : वैद्य श्री गंगाधर शास्त्री गुणे यांच्या प्रयत्नाने आयुर्वेदाष्रम वनौषधी शाळा स्थापन.

इ. स १९०७ : सनातन धर्म सभेची स्थापना. 

इ. स.१९०९ - १० : सिटीसर्वे चे काम पूर्ण झाले.

इ. स १० एप्रिल १९१० : अर्बन सेंट्रल को-ऑपरेटिव बँकची स्थापना.

इ. स. १९९१ : अहमदनगर म्युनिसिपल सर्वेंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

इ. स.१९९३ : अनाथ विद्यार्थी गृहा ची स्थापना.

इ. स.१९९३ : हिंदी सेवा मंडळाची स्थापना. बाळासाहेब देशपांडे, नानासाहेब देवचक्के, सम.म. बोरकर.

इ. स १९१६ : अमेरिकन मिशन गर्ल्स हायस्कूल सुरू.

इ. स.१९१६ : स्वतः काम प्रशिक्षणासाठी उद्योग मंदिर स्थापना.

इ.स. १९१७ २४ एप्रिल - आयुर्वेद महाविद्यालय स्थापन संस्थापक वैद्य प.गो.  गुणे शास्त्री.

इ. स.१९१८ : टाऊन प्लॅनिंग  शहरास लागू झाला.

इ स. १९१९ : अहमदनगर प्रायमरी टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स १९२० २० ऑगस्ट : नगर पोस्टल रिविजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स.१९२१ : अहमदनगर राष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन होऊन त्याच वर्षी राष्ट्रीय पार्क शाळेची सुरुवात झाली. संस्थापक दादा चौधरी, चिंचोळकर.

इ. स. १९२२ : करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज वस्तीगृह सुरू.

इ. स. १९२२ : मराठा जिल्हा प्रसारक समाज शिक्षण संस्था स्थापन.

इ. स. १९२३ : स्कूल बोर्डाची स्थापना.

इ. स. १९२३ १४ ऑगस्ट : कै. बाळासाहेब देशपांडे धर्मार्थ दवाखाना. प्रसूतिगृह स्थापना.

इ. स. १९२४ : जैन बोर्डिंग सुरू.

इ. स. १९२४ : अहमदनगर ज्युडिशियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापना.

इ. स १९२४ : हिंदी सेवा मंडळाचे मोहन मुद्रा मंदिर (छापखाना /प्रेस) सुरू.

इ. स १९२६-२७ : महात्मा गांधी यांची अहमदनगर ला भेट. त्यांच्या भव्य सत्कार.

इ. स.१९२७ : अहमदनगर डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुरू.

इ. स.१९२७ : क्षय आणि देवीची सात जोरावर.

इ. स.१९२८ : अहमदनगर वाडयोपासक मंडळ रे टिळक, कै. दत्ता कवीबुवा, नानासाहेब मिरीकर यांच्या सहभागाने स्थापन.

इ. स १९३० : अहमदनगर तालुका डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड चालू.

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dइ. स. मे १९३१ : स्टेशन रोड वर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेड चालू.

इ. स. १९३२ : अहमदनगर मध्ये वीज आली.

इ. स. १९३३ : यशवंतराव त्रिंबकराव उर्फ काकासाहेब मिरीकर यांनी अहमदनगर इतिहास हा ग्रंथ लिहिला.

इ. स. १९३३ : आयुर्वेद फार्मसी प्रायव्हेट लिमिटेड सुरू.

इ. स. १९३३ : फ्रेंड्स ऑफ डी डिस्प्रेड लीग (दलित दोस्त दल) यांची भाई सत्ता यांच्या सहकार्याने सुरुवात.

इ. स. १९३३ : जानकीबाई आपटे यांची हरिजन वस्तीत मुलींची शाळा सुरू.

इ. स. १३ जून १९३३ : गांधी मैदान येथे मुलींची पहिली मोठी शाळा सुरू.

इ. स. ६ जानेवारी १९३५ : अहमदनगर महिला मंडळ स्थापन.

इ. स.१९३५-३६ : डॉ बाबू राजेंद्रप्रसाद यांची अहमदनगरला भेट

इ. स.१९३६-३७ : स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या अहमदनगरला भेट.

इ. स. १९३९ : महिला को-ऑपरेटिव भंडार लिमिटेड स्थापन.

इ. स. १९३९ : महाराष्ट्रातील 24 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे स्थानिक वडमयोपसक मंडळांचे सहकार्याने संपन्न झाले. स्वागत अध्यक्ष रा. ब. ग. देशमुख, अध्यक्ष म.म. द. वा. पोतदार.

इ. स. १९३९ : एक मिशनरी दवाखान्याचे बूथ हॉस्पिटल नावाने नामांतर बूथ हॉस्पिटल सुरू.

इ. स. १९३९ : सिरत कमिटीचे अँग्लो उर्दू स्कूल स्थापन.

इ. स. १९४१ : द सारडा बिल्डींग अँड ओईल मिल, सावेडी रस्ता येथे सुरू.

इ स. १९४२ : अहमदनगर रिमांड होम संस्था स्थापन.

इ स. १९४२ : अहमदनगर किल्ल्या मध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे शंकरराव देव, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य देव, बॅरिस्टर असिफ अली, मेहमूद साहब वगैरे राजकीय पुढारी म्हणून ब्रिटिश सरकारकडून ठेवण्यात आले.

इ स. १४ ऑक्टोबर १९४३ : बालिकाश्रम इमारत पूर्ण, बालिकाश्रम सुरू.

इ.स. १९४३ जे.एस.रानडे, मुथा फाटक, रुस्तमजी हातीदास, ताम्हणकर गुरुजी, डॉ आपटे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर संगीत कला मंडळाची स्थापना.

इ. स.१४ जून १९४३ : ग. ज. चितांबर यांच्या अथक प्रयत्नांनी कन्या विद्या मंदिराची स्थापना.

इ. स.१९४३ : नगर को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्स ची स्थापना.

७ ऑगस्ट १९४३ : आजच्या वाडिया पार्क भागात वृक्षारोपण दिन साजरा.

इ. स. १९४४ : इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सुरू.

इ स १९४४ : पंडित नेहरूंची अन्य नेत्यांचा अहमदनगर किल्ल्यातून सुटका. ह्याच कैदेत असताना पंडितजींनी जगप्रसिद्ध डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.

इ. स १९४४ : मौलाना आझाद यांची अहमदनगर किल्ल्यातून सुटका झाली. ह्या कैदेत असताना जत प्रसिद्ध गुबार ए खातिर या ग्रंथ लिहिला.

इ. स. १९४४ : दा. पं. आपटे, निसाळ, बाळासाहेब भारदे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्य सुरू.

इ. स १९४५ : श्रीरामपूर तालुका अस्तित्वात. अहमदनगर जिल्ह्यातील तालुका निर्मिती प्रक्रिया पूर्ण.

इ. स १९४५ : उर्दू अँग्लो स्कूलचे हायस्कूल झाल्या. चांद सुलतान हायस्कूल सुरू.

इ. स.१९४५ : भारत नाट्यसेवा संस्थापन.

इ. स.१९४६ : चित्रपट टीकाकार संघ स्थापन.

इ. स १९४७ : भिकुसा यामास क्षत्रिय विडी कारखाना सिन्नर ची शाखा सुरू.

इ. स १९४७ : प्रायमरी ट्रेनिंग महाविद्यालयाची सुरुवात.

इ. स १८ जून १९४७ : दि रोटरी क्लब स्थापन.

इ. स १५ ऑगस्ट १९४७ : भारताच्या या स्वतंत्र दिनाच्या फत्ते बुरुजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न.

इ. स १९४७ : अहमदनगर महाविद्यालय पुन्हा सुरू झाले.

इ. स १ डिसेंबर १९४७ : सिद्धी बाग येथे बाबावाडी सुरू.

इ. स १९४८ : अहमदनगर एक्स सर्विसमेन ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सुरू.

इ. स १९४८ : राष्ट्रभाषा सेवा संघ स्थापन.

इ. स १९४८ : ग्रामोद्योग प्रचिती लिमिटेड ची सुरुवात.

इ. स.१९४८ : होमगार्ड संघटना कार्याची सुरुवात.

१ जून १९४८ : अहमदनगर- पुणे -अहमदनगर मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा (एसटी) श्री सरोष  इमरानी यांच्या हस्ते सुरू पुण्याहून श्री बाबुराव सणस यांनी सुरू केल.

१२ जुलाई १९४८ : भारत बालवीर गाईड संस्था स्थापन.

२० जानेवारी १९४९ : अहमदनगर मधील राष्ट्रीय यांचे डांबरीकरण सुरू झाले.

५ नोव्हेंबर १९५० : भारत स्काऊट गाईड असोसिएशनची स्थापना.

इ. स. मार्च १९५१ : अहमदनगर जिल्हा पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे अकरावी अधिवेशन अहमदनगर येथे संपन्न.

इ. स मे १९५१ : श्री. ल.को.कुलकर्णी व हेमराज बोरा यांनी अथक परिश्रम घेऊन अहमदनगर विषयावरील अहमदनगर डिरेक्टरी हा ग्रंथ लिहून संपादित करून प्रकाशित केला.

इ. स १६ जानेवारी १९५२ : इंजिनियर्स बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स यांची बिल्डिंग सेंटरची स्थापना.

इ. स.११ मे १८५२ : अहमदनगर मध्ये दुपारी १२ वाजता व रात्री ९.३० वाजता दररोज घडविण्यात येणारी तोफ बंद केली गेली. त्याऐवजी दररोज पहाटे ५ वाजता रात्री ८.३० वाजता अहमदनगर नगरपालिकेतर्फे भोंगे (सायरन)  वाजने सुरू झाले.

१ मे १९५३ : स्वतंत्र भारताचे पहिले महामंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची दुष्काळग्रस्त अहमदनगरल भेट.

२८ डिसेंबर १९५४ : अहमदनगर पालिका शतसावंत सरिक  महोत्सव संपन्न.

स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES



वाचा - 





सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या