मोकाट कुत्रे पकडणाऱ्या पथकाच्या सन्मानार्थ आयोजित सत्कार सोहळा संपन्न...

मोकाट कुत्रे पकडणाऱ्या पथकाच्या सन्मानार्थ आयोजित सत्कार सोहळा संपन्न।



अहमदनगर : येथील सामजिक कार्यकर्ते मुबीन शेख यांनी धरती चौक, हातीमपूरा, काळू बागवान गल्ली, सतरंजी मस्जिद रोड परिसरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी मनपा आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार साहेब यांच्याशी व्हाट्सअपवार पत्रव्यवहार व सततचा पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली होती। याबाबतीत दखल घेऊन आयुक्त साहेबांच्या निर्देशानुसार आज भटके कुत्रे पकडणारे पथक श्री. बापू धनगर यांच्या नेतृत्वालाखाली या परिसरात भल्या पहाटेच दाखल झाले होते। 


दोन तासांच्या अथक प्रयत्नाअंती मोठ्या कौशल्याने या पथकातील सदस्यांनी या परिसरातील कुत्र्यांना पकडून शासन नियमानुसार निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करण्याकरिता नेले आहेत।



याप्रसंगी सामजिक कार्यकर्ते मुबीन शेख यांनी सांगितले की, "सदर क्षेत्रात वाढलेल्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना असह्य झाला होता। यावर उपाय योजना करणे गरजेचे होते। यासाठी या भागात राहणारे माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी साहेब हे देखील आग्रही होते। विशेषकरून लहान मुलं व शेळ्यांना या कुत्र्यांपासून धोका निर्माण झालेला होता। मोठ्या हिमत व कौशल्याने हे कार्य करणारे या पथकातील सदस्यांच्या सेवाकार्याचे कौतुक होऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे होते म्हणून गुलाबपुष्प देऊन हा छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित केला होता।"


याप्रसंगी शाकीर तांबोळी, समीर रफिक मुन्शी, अनिल ओहोळ, रतनदादा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।


महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 महातमा  फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा 



 "विषारी ते वेद, अज्ञान्या डसती
 बिळात पळती, सर्पावत"

हा म. फुले ह्या महाकवीचा, मराठी आधुनिक कवितेच्या जनकाचा *'अखंड'* आहे. ही रचना अभंगासारखी वाटत असली तरी हा अभंग नाही. भक्तीचे स्तोम माजवून बहुजनांना वेडे करण्याचा म. फुलेंचा दुष्ट विचार नव्हता. त्यांनी जाणिवपूर्वक आपण सामाजिक आशयाची कविता (अखंड) लिहित आहोत, हे दाखवून दिले. आकाशातील कवितेला म. फुल्यांनी जमिनीवर आणले. त्यांनी माणसांची, माणसांसाठी व माणुसकीची प्रथम कविता मराठीत लिहिली. मराठी कवितेला आशय व अभिव्यक्तीच्या दोन्ही अंगाने आधुनिक साज चढविला. वरील त्यांचा एकच *'अखंड'* स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे.

म. फुल्यांनी वेद संस्कृतीवर प्रखर हल्ले चढविले. ब्राह्मण वर्गाने ज्या वेदांना पुजनीय मानले, वेदांच्या आधारे चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रस्थापित केली त्या वेदांनाच म. फुले यांनी केवळ नाकारले नाही तर त्यांना विषारी सर्पाची उपमा दिली. वेदांमध्ये जातियतेचे, विषमतेचे विष भरलेले आहे. ब्राह्मण वर्ग ज्या वेदांचे भांडवल करुन हजारो वर्षे देशातील बहुजनांवर राज्य करीत होता, त्या त्यांच्या जगण्याच्या भांडवलालाच म. फुल्यांनी विषारी साप म्हणावे, यालाच क्रांती म्हणतात.

म. फुल्यांनी १९ व्या शतकात येथील विषारी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते. येथील ब्राम्हणांनी धर्माचा दुरुपयोग केला, धंदा केला व बहुजनांना गुलाम करुन वागविले म्हणून त्यांनी ब्राम्हणांवर जहरी टीका केली. तशी ती करणे काळाची गरज होती. कोणी तरी हे करणे गरजेचेच होते. फुल्यांनी तो धीटपणा दाखविला, म्हणून फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.

सन १८१८ साली पेशवाई बुडाली. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकला. पेशवाई बुडाली याचे दु:ख महाराष्ट्रातील ब्राम्हणांना होणे स्वाभाविकच होते. पण पुरा महाराष्ट्र आनंदित झाला होता. ब्रिटिशांची गुलामगिरी सुरु झाल्याने महाराष्ट्र आनंदीत झाला नव्हता तर पेशव्यांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तता झाली म्हणून महाराष्ट्राने आनंदोत्सव साजरा केला होता. तरीही धार्मिक - सांस्कृतिक गुलामीत महाराष्ट्र अडकूनच पडलेला होता. अशा काळात म्हणजे पेशवाईचा अंत झाल्यानंतर सन १८२७ मध्ये म. फुले ह्या युगपुरुषाचा जन्म झाला.

महाराष्ट्रात धर्मसत्तेचा प्रभाव जीवनातील सर्वच क्षेत्रावर पडलेला होता. त्या धर्माची उपनामे पहा............................

१) पत्नी धर्म

२) सेवक धर्म

३) राज धर्म

४) कुल धर्म

५) वर्ण धर्म

६) व्यवसाय धर्म

 १) पत्नी धर्म :- महिला ही गुलामच होती. मनुस्मृतीने तिला पुरुषांच्या तुरुंगात कैद करुन ठेवलेले. पत्नीने नवऱ्याची मरेपर्यंत सेवा करायची, हा पत्नीधर्म अस्तित्वात होता. तिने नवऱ्याला पतीदेव म्हणायचे. येथील ब्राह्मण संस्कृतीने स्त्रीला कायमची गुलाम केले होते.

म. फुल्यांनी प्रचलित धर्माचा अर्थच बदलून टाकला. हीच त्यांची क्रांती होती. स्त्रीला पुरुषांइतकेच स्थान असले पाहिजे, हा स्त्री - पुरुष समानतेचा सिध्दांन्त महाराष्ट्रात प्रथम फुल्यांनी मांडला. महाराष्ट्रात बोलके सुधाकर खूप झाले. ते सर्वच ब्राह्मण वर्गातले होते. ब्राह्मण समाज सुधारकांची समाज - सुधारणा आपल्या घराबाहेर असायची, घरात नसायची. समाजसुधारक आगरकरांची पत्नी कुठे होती ? न्या. रानड्यांची पत्नी कुठे होती ? यांची तर कुणाला नावेही माहीत नाहीत. परंतु म. फुल्यांच्या पत्नीचे म्हणजे सावित्रीमाईचे नाव आजही अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म. फुल्यांनी प्रथम आपल्या पत्नीलाच शिकवून स्त्री - शिक्षणाचा प्रारंभ केला. सावित्रीमाई शिकल्या व शिक्षिका झाल्या.महाराष्ट्रातील आद्य शिक्षिकेचा मान त्यांनाच द्यावा लागतो. ज्या ब्राह्मण समाजातील काही महिलांची नावे सतत आज पुढे केली जातात, आम्ही विचारतो सावित्रीमाई नसत्या तर ह्या कुठे असत्या ? सावित्रीमाई नसत्या तर पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, काशीबाई कानेटकर, लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत ह्या महिला निर्माणच झाल्या नसत्या. पत्नीधर्म सांभाळत चुली फुंकत राहिल्या असत्या व मुलांचे लेंढार सांभाळत राहिल्या असत्या.

 २) सेवक धर्म :- आपल्याशिवाय सर्वच जातीचे लोक आपले सेवक आहेत, त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, असे दंडक धर्मग्रंथात ब्राम्हणांनी लिहून ठेऊन *'सेवक धर्म'* बहुजनांवर लादला. क्षत्रियांना त्यांनी आपले रक्षण करण्यास सांगितले. तो त्यांचा *'सेवक-धर्म'* . वैश्यांना व्यापार करायला लावून आपली मिरचीची (संसाराची) सोय ब्राम्हणांनी करुन ठेवली. क्षत्रिय राजांना सुध्दा आपल्या सेवेची ब्राम्हणांविषयीची कर्तव्ये लिहून ठेवली आणि ८५ टक्के बहुजन समाजाला शुद्र अतिशुद्रांच्या यादीत टाकून त्यांना तर गुलामच केले. म. फुल्यांनी हे 'ब्राम्हणांचे कसब' ओळखले व ह्याच नावाचा ग्रंथ लिहून जगासमोर ठेवला. ब्राम्हणांचा *'सेवक धर्म'* नाकारण्याचे बहुजनांना म. फुल्यांनी जाहीर आवाहनच केले.

३) राजधर्म :- राजाने राजा म्हणून राज्य करताना स्वबुध्दीने राज्यकारभार करु नये. धर्मग्रंथात म्हटले आहे त्याच पध्दतीने राजाने राज्यकारभार करावा, हे सर्व दंडक हुशार ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहून ठेऊन राजांनाही गुलाम केले.

महाराष्ट्रात ब्राम्हणांच्या धर्मसत्तेचा अंमल जो हजारो वर्षे चालू होता, तो प्रथम फुल्यांच्या लक्षात आला नि त्यांनी धर्मसत्तेविरुध्द युध्दच पुकारले. म. फुल्यांनी देव - भक्त यांच्या मधील ब्राह्मण नामक दलाल नाकारला. ही फार मोठी क्रांती होती. फुल्यांची क्रांती आजही बहुजन वर्गाला अजिबात कळली नाही. आजही बहुजन वर्गाचे ब्राम्हणांशिवाय पान हालत नाही. प्रत्येक धार्मिक विधीसाठी त्यांना ब्राम्हणच लागतो. देवळातील पुजारी, सत्य नारायणाची पूजा करणारा भटजी, लग्न लावणारा भटजी हाच खरा दलाल असल्याचे म. फुले उघडपणे सांगायचे व ह्या दलालांना दूर ठेवा, असेही बेधडकपणे बोलायचे, लिहायचे. धर्माच्या ठेकेदारांचा ठेकाच त्यांनी नाकारला. हीच त्यांची क्रांती होती.

म. फुल्यांनी कधीही देवाला देव म्हटले नाही. त्यांनी विश्वनिर्मात्या निसर्गाला *'निर्मिक'* म्हटले. *'निर्मिक'* हा शब्द खूप जाणीवपूर्वक त्यांनी निर्माण केला. परंतु ब्राम्हणांनी येथील ९० टक्के लोकांच्या डोक्यात ३३ कोटी देव इतके फिट करुन ठेवलेत की ते कधीच डोक्याबाहेर जाणारच नाहीत. क्रांतिकारकांचा पराभव करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देव संकल्पना येथील लोकांच्या मनाच्या पाटीवरुन पुसलीच जाणार नाही. हिंदूधर्म सत्तेचा अंमल अबाधित आहे. दररोज एक मंदिर भारतात बांधले जाते. मंदिरे ही ब्राम्हणांची पैसे कमविण्याची बाजारपेठ आहे. धंदा तेजीत आहे. संत रामदासांनी महाराष्ट्रात मंदिरे बांधण्याची मोहिम सुरु केली. आध्यात्माचा धंदा खरा तर त्यांनीच तेजीत आणला. ह्या धार्मिक बाजारपेठेचा पहिला व्यापारी रामदासच होते. त्यांना पक्के माहित असावे की, येथे धर्मवेडे लोकच जास्त आहेत, तेच आपले गिऱ्हाईक आहेत. त्यांनी श्लोक रचले. त्यातून समाजाला सज्ञान करण्याऐवजी अज्ञानीच ठेवले. ते म्हणायचे, *'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?'* 

आजही लोकांना हा प्रश्न खरा वाटतो. म. फुल्यांचा यावर आक्षेप होता. ते म्हणत असत की, जगात कोणी सुखी नाही असा जगाविषयी, जीवनाविषयी तुच्छतेचा व नकारात्मक भाव रामदासांनी सांगून बहुजनांची बौद्धिक फसवणूक केली. जगात कोणीच सुखी नाही, असे सांगताना रामदासांना असेही सांगायचे आहे की, जगात सर्वच दु:खी आहेत, तुम्हीही दु:खातच राहा. म. फुल्यांनी रामदासांचा सुखाचा चुकीचा सिध्दांतच नाकारला. ही त्यांची क्रांती होती. पण त्यांच्या क्रांतीचा अर्थ आजही बहुजनांना कळला नाही. फुल्यांना लोक विसरले. रामदास घराघरात जीवंत आहेत. कोणी धर्माधिकारी नावाच्या माणसाने बैठका नावाचा प्रकार सुरु केला. अवघा महाराष्ट्र वेडा झालाय. लोक कामंधामं सोडून बैठकांना जातात. त्या बैठकीत रामदास शिकविला जातो. रामदास अवतारी पुरुष होता, असे बिंबवले जाते. रामदासाचा दासबोध घराघरात हळद-अबीर-गुलाल-फुलांनी पुजला जातो. ब्राम्हणांचा आध्यात्मिक धंदा आजही जोरात चालू आहे. येथे क्रांतिकारक म. फुले वेडे ठरले. कोणालाच म. फुले नको आहेत. आज ज्यांना म. फुले जीवंत ठेवायचे असेल त्यांनी घराघरात म. फुल्यांचा *'ब्राम्हणांचे कसब'* ग्रंथ ठेवावा. त्याचे पारायण करावे. रामदासांचे श्लोक म्हणण्याऐवजी म. फुल्यांचे *'अखंड'* वाचावेत. ते अखंड खंड न पाडता वाचावेत. म. फुल्यांचे *' त्रुतीय रत्न'* नाटक रंगभूमीवर आणा. ते नाटक बहुजन वर्गातील प्रत्येक स्त्री - पुरुषांनी पाहावे. पुन्हा पुन्हा पहावे. फुल्यांची विचारांची फुलबाग फुलवा, इतकीच आपणा सर्वांना प्रार्थना.

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

वाचा - 

महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

इतिहास किती विक्रुत कराल ?....

महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE

 महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा -

                                            

महंमद झाला जहामर्द खरा ॥ त्यागीले संसारा ॥ सत्यासाठीं ॥धृ.॥

खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ॥ जन्म घालविला ॥ ईशापायीं ॥१॥

जगहितासाठी अवतरले कुराण ॥ हिमतीचा राणा ॥ जगीं वीर ॥२॥

जगाचा पालक निर्मीक अनादि ॥ सर्व काळ वंदी ॥ निकें सत्य ॥३॥

मन केलें धीट, धरीली उमेद ॥ नाहीं भेदाभेद ॥ ठावा ज्याला ॥४॥

जनहितासाठीं खोटा अभिमान ॥ दिला झुगारुन ॥ अग्नीमध्यें ॥५॥

मर्द महंमद ढोंग्यांत पांगळा ॥ शोभला पुतळा ॥ सज्जनांत ॥६॥

नव्हता कोणी त्या तेव्हां साह्यकरी ॥ एकटाच सारी ॥ सत्य पुढे ॥७॥

एक त्याला फक्त सत्याचा आधार ॥ हिय्या समशेर ॥ मनामध्ये ॥८॥

य येई अजा । निर्मीकाच्या ध्वजा ॥ उभारील्या ॥९॥

कोणी नाहीं श्रेष्ठ कोणी नाहीं दास ॥ जात-प्रमादास ॥ खोडी बुडी ॥१०॥

मोडीला अधर्म आणि मतभेद ॥ सर्वांत अभेद ॥ ठाम केला ॥११॥

केल्या कमाईचा न धरी अभिलाषा ॥ खैरात दिनास ॥ देई सर्व ॥१२॥

मानवी मनाचा घेई अंतीं ठाव ॥ कल्याणाची हाव ॥ पोटीं माया ॥१३॥

मूर्तीपूजकांच्या बंडासी मोडीलें ॥ ढोंगी वळविले ॥ ईशाकडे ॥१४॥

देव एक ऐसें ग्रंथांसी स्थापिलें ॥ जग-बन्धु केलें ॥ मनुजास ॥१५॥

तेणें धर्मगुरु तप्तची जहाले ॥ हट्टासी पेटले ॥ मूर्तीसाठीं ॥१६॥

ढोंगी धार्मीकांनीं पाठलाग केला ॥ विवरीं लपला ॥ डोंगराच्या ॥१७॥

ईश रक्षी त्याला लंड वधूं गेले ॥ शोधीत फिरले ॥ सर्व व्यर्थ ॥१८॥

मेल्यामार्गे बहु त्याचे शिष्य झाले ॥ बळीस्थानीं आले ॥ किती एक ॥१९॥

कळूं आलें त्यांना आर्याजी अभद्र ॥ मुक्ते केले शुद्र ॥ दास्यांतून ॥२०॥

इस्लामा प्रसारी, आर्या घशीं पाडी ॥ खीळी सत्य-बिडी ॥ त्यांचे पायीं ॥२१॥

आर्यं वस्यु इस्लामानें मुक्त केले ॥ ईशाकडे नेले ॥ सर्व काळ ॥२२॥

आर्यंधर्म-भंड इस्लामें फोडीलें ॥ ताटांत घेतले ॥ भेद नाहीं ॥२३॥

मांगासह आर्या नेलें मसीदींत ॥ गणी बांधवांत ॥ आप्त सखे ॥२४॥

क्षत्निया जिंकलें राज्य त्यांचे झालें ॥ मोंगलांनीं केले ॥ मुक्त कांही ॥२५॥

जातिभेदाभेदीं फायदा तो साचा ॥ मुसलमानांचर ॥ झाला मोठा ॥२६॥

अंत्यजास धरी पोटीं सावकाश ॥ लाजवी आर्यास ॥ सर्व काळ ॥२७॥

म्हणूनीयां आर्य बोंब मारीताती ॥ शिमगा खेळती ॥ ब्रह्मरुपी ॥२८॥

भेद सोडुनीयां एका ताटीं खाती ॥ एकच बनती ॥ म्हणोनीयां ॥२९॥

इस्लामासी मान शुद्र राजे देती ॥ कर्बलास नेती ॥ ताबूतास ॥३०॥

इस्लामी बांधव अचंबा करीती ॥ धूळ फेकीताती ॥ मनूवर ॥३१॥

मनुस्मृति आहे पाखांडाची मुळी ॥ गिर्वाणाचे तळीं ॥ विळपळे ॥३२॥

कणकणीच्या गाई ब्राह्मण भक्षीती ॥ कां रे चिडवीती ॥ मुसलमाना? ॥३३॥

आर्य गाई खाती, वरी शुद्ध होती ॥ शुद्रा लढवीती ॥ जोती दावी ॥३४॥

महात्मा ज्योतिबा फुले यां

ची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)

वाचा -

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh....

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh

मुस्लिमांची कट्टरता -  मुजाहीद शेख 




अत्यंत विचारपूर्वक आणि धुर्तपणे मुस्लिमांशी कट्टर हा शब्द जोडण्यात आला आहे, परिणामतः या देशात कट्टर म्हणताच केवळ मुस्लिमांची प्रतिमा उभी राहते. 

या देशात विविध समाजातील, जाती धर्मातील लोक दाढी राखतात, विशेषतः शीख धर्मातील; तसेच अनेक मराठा बांधव शिवप्रेमापोटी दाढी राखतात; परंतु मुस्लिमांनी दाढी राखणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध जातीधर्माचे लोक डोके झाकतात, विशेषतः शीख लोक धार्मिक परंपरा म्हणून पगडी घालतात; परंतु मुस्लिमांचे टोपी घालणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध जातीधर्मातील लोकांचे विविध पेहराव आहेत आणि त्यांना तसे पेहराव करण्याचे स्वातंत्र्यही आहे. उदा. उदा. दक्षिणेकडचे अनेक लोक अगदी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य झाले तरीही लुंगीच घालतात. काही धर्म विशेषशी संबंधित असणारे लोक निर्वस्त्र राहण्यास प्राधान्य देतात. त्यांचे विधिमंडळात व्याख्यानही आयोजित केले जाते. मात्र मुस्लिमांचा पोशाख म्हणजे कट्टरता.

या देशात ख्रिस्ती नन सर्वांग झाकणारा पोशाख परिधान करतात. चित्रपट, मालिका आणि धारावाहिकांमधून त्यांना अत्यंत पवित्र, सोज्वळ म्हणून सादर केले जाते. मात्र मुस्लिम स्त्रियांचा बुरखा म्हणजे कट्टरता.

या देशात सर्व जातीधर्माचे आपापले धार्मिक स्थळ आणि ज्ञान केंद्रे आहेत. सर्व जातीधर्मातील लोक आपापल्या धार्मिक स्थळांना आणि ज्ञान केंद्रांना भेटी देतात. मात्र मुस्लिमांचे धार्मिक स्थळ मस्जिद आणि ज्ञान केंद्र मदरसा म्हणजे कट्टरता.

Family Health Survey च्या अधिकृत आकडेवारीनुसार भारतात 75 टक्केपेक्षा जास्त लोक मांसाहारी आहेत. विशेषतः भारतातील क्षत्रिय आणि शूद्र वर्ग पूर्णतः मांसाहारी आहेत. लपून छापून मांसाहार करणारे वैश्य आणि ब्राह्मणही काही कमी नाहीत. तरीही केवळ मुस्लिमांचा मांसाहार म्हणजे कट्टरता.

या देशात प्रत्येक जातीधर्माची अभिवादानाची आपली एक पद्धत आहे. ते सर्व एकमेकांना त्यांच्या परंपरेनुसार अभिवादन करतात. परंतु मुस्लिमांनी अन्य मुस्लिमांना 'सलाम अलैकुम' म्हणणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध समूहांच्या विविध मातृभाषा आहेत. त्या भाषांना जपण्याचे त्यांना स्वातंत्र्यही आहे. तसेच त्या भाषांचे जतन, संवर्धन आणि विकास करण्याचा संवैधानिक हक्कही आहे. मात्र मुस्लिमांनी उर्दू भाषेबद्दल प्रेम दाखवणे म्हणजे कट्टरता.

मुळात 'कट्टर'तेचे लेबल लावून मुस्लिमांची अभिव्यक्ती दाबण्यात आली आहे. मुस्लिमांच्या मुस्लिम म्हणून व्यक्त होण्याला अत्यंत धुर्तपणे कट्टरता ठरविण्यात आले आहे. मुस्लिमांचे मुस्लिमत्व जपणेच कट्टरता ठरविण्यात आले आहे. असे करून अत्यंत धुर्तपणे मुस्लिमांची अभिव्यक्ती मुस्लिमांकडून काढून इतरांच्या हाती देण्यात आली आहे. आता ते सांगतील तीच मुस्लिमांसाठी पूर्वदिशा असेल. त्यांच्या विचारांशी मुद्देसूद मतभेद करून त्यांचे खंडन करणारा कोणी मुस्लिम उभा राहत असेल तर म्हणे कट्टरता. का? कारण मुस्लिम आपली अभिव्यक्ती त्यांच्याकडून परत घेऊ पाहतोय.

मुजाहीद शेख 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=201589934750595&id=100046987687696

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER .....

इतिहास किती विक्रुत कराल ?...


संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh

 संविधान भारताचा आत्मा आहे - शाहीद शेख

    


     भारतीय संविधानाचे शिल्पकार क्रांतिनायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाहिरपणे जाळली आणि २६ जानेवारी १९५० रोजी या मनुस्मृतीला भारतीय संविधान हा पर्याय दिला.

   जगभरातील लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून त्या त्या राष्ट्रांतील लोकशाही सरासरी पातळी मोजणारा स्वीडनमधील व्ही-डेन या जगविख्यात संशोधन संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे.

"व्ही-डेन" ही स्वीडनमधील

गोथेनबर्ग या विद्यापीठातील एक संशोधक शाखा असून,२०११ पासून ही संस्था लोकशाही राष्ट्रांतील नागरिकांचे हक्क,अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अभ्यास करते आहे.या संस्थेच्या अहवालाची जागतिक पातळीवर गंभीरतापूर्वक दखल घेतली जाते; मात्र आपल्या देशातील मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी या अहवालाकडे डोळेझाक केल्याने सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चाच झाली नाही.अहवालातील निष्कर्ष धक्कादायक असून,त्याची सुरवातच प्ररसारमाध्यमांपासून होते,म्हणून कदाचित माध्यमांनी हा अहवाल दुर्लक्षिला असू शकतो.

   बरे असो, ही एक जाणिवपूर्वक मोहक अशी चाल आहे ज्याचे सत्तारूढ वर्णवर्चस्ववादी सारथी आहेत.

  सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ ! इ.पू १८५ मध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राम्हणाने बुध्द धम्माचा विनाश करण्यासाठी मौर्य सम्राट बृहद्रथाचा वध केला आणि ब्राम्हणी सत्ता प्रस्थापित केली.डाॅ.आंबेडकर यांनी स्वच्छंदपणे सांगितले आहे की इ.स.पू १७० ते इ.स.पू १५० या काळात सुमती भार्गवाने मनुस्मृतीची रचना केली आणि आपल्या राज्याचा कायदा म्हणून पुष्पमित्र शुंगाने या मनुस्मृतीला मान्यता प्राप्त करून दिली.डाॅ.आंबेडकर यांनी म्हटले आहे की- " The code known as Manu Smirti was promulgated by Pushyamitra as embodying the principles of Brahmnic Revolution against Buddhist state of the Mauryas"

याचा अर्थ बुध्दाच्या अनुशासनानुसार 

चालणा-या मौर्य साम्राज्याच्या विरूध्द पुष्यमित्राने ब्राम्हणवादाची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनुस्मृतीचा आपल्या राज्याचे धर्मशास्त्र म्हणूनच केवळ नव्हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणूनही पुरस्कार केला.

  आज अमेरिका आणि भारत या दोन बलशाली राष्ट्रांतही लोकशाहीच्या -हासाला आरंभ झाला असून,गेल्या चार-पाच वर्षात नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत आहे.असा "व्ही-डेन" चा अहवालाचा निष्कर्ष आहे उदा.नागरी समाजाच्या हक्कांसाठी,आदिवासींच्या उत्थनासाठी काम करणा-या शेकडो स्वयंसेवी संस्थांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे, सेवाभावी काम करणा-या संस्थांवर आजवर धर्मांतरांचा आरोप ठेवण्यात येत होता,मात्र तो सिद्ध न झाल्याने 'फेरा' कायद्याचा बडगा उगारून या संस्थांना परदेशातून मिळणारा निधीच गोठवून टाकण्यात आला,दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविणा-यांना अर्बन नक्षलवादी ठरवले गेले.मानवधिकारांसाठी काम करणा-यांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावरही खटले भरले गेले.

  राष्ट्रवादाच्या नावाखाली सुरू झालेली बहुसंख्याकांची धार्मिक कट्टरता,जम्मू-काश्मीरातील जनतेला विश्वासात न घेता करण्यात आलेले त्रिभाजन,बहुमताच्या जोरावर करण्यात आलेले कायदे ,प्रसारमाध्यमांवर अंकुश अशा उदाहरणांची जंत्री या अहवालात आहे.

   अंधभक्तांनो ब्रिटनमधल्या इकाॅनाॅमिस्ट इंटेलिजन्स युनिट या कंपनीने अहवालात म्हटले आहे की,भारताचा लोकशाही इंडेक्स दहा अंकांनी घसरल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ असा की,भारताची वाटचाल सदोष लोकशाहीकडे सुरू असल्याचा इशाराही आहे.म्हणून आज संविधानावर अप्रत्यक्षरित्या घाव घालण्यात येत असून ही वाटचाल हुकुमशाही कडे जात आहे याचे सर्वोत्तम साधार व उदाहरण घ्यावयाचे झाल्यास २ वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जनतेसमोर येऊन स्पष्टोक्ती केली की," या देशाची लोकशाही संकटात आहे'.याहून आश्चर्यचकित बाब काय असू शकते?

  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले आज ती बदल्याची चाल ही जाणीवपूर्वक एका विशिष्ट समूहाकडून केली जात आहे म्हणून आपल्याला संविधान वाचवणारे हात निर्माण करणे गरजेचे आहे.

   या विविधतेने नटलेल्या भारताला विनाशकारी हुकुमशाहीला रोखण्याचे सामर्थ्य मनुस्मृती मध्ये नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानात आहे.

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की " आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री आहे की,या ग्रंथात शुद्र जातीचा निंदा करणारी,त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत.त्यात धर्माची धारणा नसून,धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून,अस्मितेची धुळवड घातली आहे.स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावादी यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याचा होळी करून ती खाक करण्यात आली( संदर्भ:- रिडल्स इन हिंदूइझम खंड ४)

  यावरून मनुस्मृतीपेक्षा कैक पटीने संविधान श्रेष्ठ आहे.

     तीन टक्के माकडे आर्यवंशीय घोड्यावरून भारतात आहे हे खरे पण जर का संविधानास मानले नाही तर गाढवारून तुम्हांला जिकढून आलात तिकडे पाठविण्यात येईल हे तितकेच खरे.

प्रा.शाहिद शेख

वाचा -

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती....

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका....







सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi

 सूल्तान_महमूद_ग़ज़नवी 


महमूद गजनवी का ज़हूर एक ऐसे समुद्री तूफ़ान की तरह था जो अपनी राह में मौजूद हर मौज को अपनी आगोश में ले लेती है, वह ऐसा फातेह था जिसकी तलवार की आवाज़ कभी तुर्किस्तान से आती तो कभी हिंदुस्तान से आती, उसके कभी न् थकने वाले घोड़े कभी सिंध का पानी पी रहे होते तो कुछ ही लम्हो बाद गांगा की मौजों से अटखेलियां करते । 

वह उन मुसाफिरों में से था जिसने अपनी मंजिल तै नही की थी, और हर मंजिल से आगे गुजर जाता रहा…

उसे फ़तेह का नशा था, जीतना उसकी आदत थी, वैसे तो वह इसी आदत की वजह से अपने परचम को खानाबदोश की तरह लिए फिरता रहा और जीतता गया, पर अल्लाह रब्बुल इज्जत ने उसे एक अज़ीम काम के लिए चुना था... और अल्लाह अपना काम ले कर रहता है।

भारत का पुराना इतिहास खगालने पर यहाँ का सामाजिक ताना बाना पता लगता है, वेस्ट एशिया से एक फ़तेह कौम का भारत पर वर्चस्व हुआ, तो उन्होंने अपनी रिहायश के लिए, हरे भरे मैदान चुने और हारे हुए मूल निवासियों को जंगल दर्रों और खुश्क बंजर ज़मीनों पर बसने के लिए विवश किया गया, चूँकि मूल भारतियों की तुलना में आर्य कम थे इसलिए उन्होंने सोशल इंजीनियरींग का ज़बरदस्त कमाल् दिखाते हुए, मूल भारतियों को काम के हिसाब से वर्गों में और जातियों में बाँट दिया, और इस व्यवस्था को धर्म बता कर हमेशा के लिए इंसानो को गुलामी की न् दिखने वाली जंजीरों में जकड़ लिया ।

 ब्राह्मणों ( आर्य) के देवता की नज़र में मूल भारतीय एक शूद्र, अछूत, और पिछले जन्म का पाप भोगने वाले लोगों का समूह बन गया, ब्राह्मणों के धर्म रूपी व्यवस्था की हिफाज़त के लिए एक समूह को क्षत्रिय कहा गया, वह क्षत्रिय, ब्राह्मणों के आदेश को देवता का हुक्म मानते और इस तरह सदियों-सदियों से लेकर आज तक वह ब्राह्मणवादी व्यवस्था से शूद्र बाहर नही निकल सके। 

महमूद गजनवी को राजा नन्दपाल की मौत की खबर मिल चुकी, अब ग़ज़नवी की फौज नन्दना के किले को फ़तेह करने के लिए बेताब थी, इधर तिर्लोचन पाल को राज़ा घोसित करके गद्दी सौंप दी गयी, त्रिलोचन पाल को जब ग़ज़नवी की फौजों की पेश कदमी की खबर मिली तो उसने किले की हिफाज़त अपने बेटे भीम पाल को सौंप दी, भीम पाल की फ़ौज गज़नबी के आगे एक दिन भी न ठहर सकी, उधर कश्मीर में तिरलोचन ने झेलम के शुमाल में एक फ़ौज को मुनज्जम किया जो एक सिकश्त खोरदा लश्कर साबित हुई।

रणवीर एक राजपूत सरदार का बेटा था जो भीम सिंह से साथ नन्दना के किले पर अपनी टुकड़ी की क़यादत कर रहा था, रणवीर बहुत बहादुरी से लड़ा और यहाँ तक कि उसके जौहर देख कर गज़नबी मुतास्सिर हुए बिना न् रह सका, वह तब तक अकेला ग़ज़नवी के लश्कर को रोके रहा जब तक उसके पैरों में खड़े रहने की ताकत थी, उसके बाद ज़मीन पर गिर कर बेहोश हो गया, आँखे खोली तो गज़नबी के तबीब उसकी मरहम पट्टी कर रहे थे, रणवीर ने गज़नबी के मुताल्लिक बड़ा डरावनी और वहशत की कहानियां सुनी थीं, लेकिन यह जो हुस्ने सुलूक उसके साथ हो रहा था, उसने कभी किसी हिन्दू राज़ा को युद्ध बंदियों के साथ करते नही देखा । उसे लगा कि शायद धर्म परिवर्तन करने के लिए बोला जायेगा, तब तक अच्छा सुलूक होगा, मना करने पर यह मुस्लिम फ़ौज उसे अज़ीयत देगी, उसने इस आदशे का इज़हार महमूद से कर ही दिया, कि अगर तुम क़त्ल करना चाहते हो तो शौक से करो पर मै धर्म नही बदलूंगा, उसके जवाब में ग़ज़नवी के होंठों पर बस एक शांत मुस्कराहट थी, गज़नबी चला गया, रणवीर के जखम तेज़ी से भर रहे थे, वह नन्दना के किले का कैदी था पर न् उसे बेड़ियां पहनाई गयी और न् ही किसी कोठरी में बंद किया गया।

कुछ वक़्त गुजरने के साथ ही कैदियों की एक टुकड़ी को रिहा किया गया जिसमें रणबीर भी था, रिहाई की शर्त बस एक हदफ़ था कि वह अब कभी गज़नबी के मद्दे मुकाबिल नही आएंगे, यह तिर्लोचन पाल के सैनिकों के लिए चमत्कार या हैरान कुन बात थी, उन्हें यक़ीन करना मुश्किल था, खैर रणवीर जब अपने घर पहुंचा तो उसे उम्मीद थी कि उसकी इकलौती बहन सरला देवी उसका इस्तकबाल करेगी और भाई की आमद पर फुले नही समाएगी, पर घर पर दस्तक देने बाद भी जब दरवाज़ा नही खुला तो उसे अहसास हुआ कि दरवाज़ा बाहर से बंद है , उसे लगा बहन यहीं पड़ोस में होगी, वह पड़ोस के चाचा के घर गया तो उसने जो सुना उसे सुन कर वह वहशीपन की हद तक गमो गुस्से से भर गया, उसकी बहन को मंदिर के महाजन के साथ कुछ फ़ौजी उठा कर ले गए, चाचा बड़े फ़ख्र से बता रहा था कि, रणवीर खुश किस्मत हो जो तुम्हारी बहन को महादेव की सेवा करने का मौका मिला है, लेकिन यह लफ्ज़ रणवीर को मुतास्सिर न् कर सके, रणबीर चिल्लाया कि किसके आदेश से उठाया, चाचा बोले, पुरोहित बता रहा था कि सोमनाथ से आदेश आया है कि हर गाँव से तीन लड़कियां देव दासी के तौर पर सेवा करने जाएंगी, हमारे गाँव से भी सरला के साथ दो और लड़कियां ले जाई गयी हैं। रणवीर खुद को असहाय महसूस कर रहा था, कहीं से उम्मीद नज़र नही आ रही थी, ज़हनी कैफियत यह थी कि गमो गुस्से से पागल हो गया था, वह सोच रहा कि वह एक ऐसे राज़ा और उसका राज़ बचाने के लिए जान हथेली पर लिए फिर रहा था, और जब वह जंग में था तो उसी राज़ा के सिपाही उसकी बहन को प्रोहित के आदेश पर उठा ले गए, उसने सोचा कि राज़ा से फ़रयाद करेगा, अपनी वफादारी का हवाला देगा, नही तो एहतिजाज करेगा,,,चाचा से उसने अपने जज़्बात का इजहार किया, चाचा ने उसे समझाया कि अगर ऐसा किया तो धर्म विरोधी समझे जाओगे और इसका अंजाम मौत है।

उसे एक ही सूरत नज़र आ रही थी कि वह अपने दुश्मन ग़ज़नवी से अपनी बहन की इज़्ज़त की गुहार लगायेगा। लेकिन फिर सोचने लगता कि ग़ज़नवी क्यू उसके लिए जंग करेगा, उसे उसकी बहन की इज़्ज़त से क्या उज्र, वह एक विदेशी है और उसका धर्म भी अलग है,, लेकिन रणवीर की अंतरात्मा से आवाज़ आती कि उसने तुझे अमान दी थी, वह आबरू की हिफाज़त करेगा और बहन के लिए न् सही पर एक औरत की अस्मिता पर सब कुछ दाव पर लगा देगा, क्यू कि वह एक मुसलमान है।

रणवीर घोड़े पर सवार हो उल्टा सरपट दौड़ गया………..इधर सोमनाथ में सालाना इज़लास चल रहा था, इस सालाना इज़लास में सारे राज़ा और अधिकारी गुजरात के सोमनाथ में जमा होते, जो लड़कियां देवदासी के तौर पर लायी जातीं उनकी पहले से ट्रेनिंग दी जाती, जो लड़की पहले नम्बर पर आती उस पर सोमनाथ के बड़े भगवान का हक़ माना जाता, बाकी लड़कियां छोटे बड़े साधुओं की खिदमत करने को रहतीं और अपनी बारी का इंतज़ार करतीं, उन सभी लड़कियों को कहा जाता कि साज़ श्रृंगार और नाज़ो अदा सीखें, जिससे भगवान को रिझा सकें। 

एक दिन ऐसा आता कि जीतने वाली लड़की को कहा जाता कि आज उसे भगवान् ने भोग विलास के लिए बुलाया है, उसके बाद वह लड़की कभी नज़र नही आती, ऐसा माना जाता कि महादेव उस लड़की को अपने साथ ले गए और अब वह उनकी पटरानी बन चुकी है। यह बातें रणवीर को पता थीं, उसकी सोच-सोच कर जिस्मानी ताक़त भी सल हो गयी थी, ताहम उसका

घोडा अपनी रफ़्तार से दौड़ रहा था, ग़ज़नवी से मिल कर उसने अपनी रूदाद बताई, एक गैरत मन्द कौम के बेटे को किसी औरत की आबरू से बड़ी और क्या चीज़ हो सकती थी, वह हिंदुत्व या सनातन को नही जानता था, उसे पता भी नही था कि यह कोई धर्म भी है, और जब परिचय ही नही था तो द्वेष का तो सवाल ही नही था, हाँ उसके लिए बात सिर्फ इतनी थी कि एक बहादुर सिपाही की मज़लूम तनहा बहन को कुछ लोग उठा ले गए हैं और अब उसका भाई उससे मदद की गुहार लगा रहा है, वह गैरत मन्द सालार अपने दिल ही दिल में अहद कर लिया कि वह एक भाई की बहन को आज़ाद कराने के लिए अपने आखरी सिपाही तक जंग करेगा।

ग़ज़नवी जिसके घोड़ो को हर वक़्त जीन पहने रहने की आदत हो चुकी थी, और हर वक़्त दौड़ लगाने के लिए आतुर रहते, वह जानते थे कि सालार की बेशतर जिंदगी आलीशान खेमो और महलों में नही बल्कि घोड़े की पीठ पर गुजरी है, गज़नबी ने फ़ौज को सोमनाथ की तरह कूच का हुक्म दिया। 

यह अफवाह थी कि सोमनाथ की तरफ देखने वाला जल कर भस्म हो जाता है और गज़नबी की मौत अब निश्चित है, वह मंदिर क्या शहर में घुसने से पहले ही दिव्य शक्ति से तबाह हो जायेगा, अफवाह ही पाखंड का आधार होती है, गज़नबी अब मंदिर परिसर में खड़ा था, बड़े छोटे सब प्रोहित बंधे पड़े थे, राजाओं और उनकी फ़ौज की लाशें पुरे शहर में फैली पड़ीं थीं, और सोमनाथ का बुत टूट कर कुछ पत्थर नुमा टुकड़ों में तब्दील हो गया था,, दरअसल सबसे बड़ी मौत तो पाखंड रूपी डर की हुई थी, कमरों की तलाशी ली जा रही थी जिनमे हज़ारो जवान और नौ उम्र लडकिया बुरी हालत में बंदी पायी गईं, वह लड़कियां जो भगवान के पास चली जाती और कभी नही आती, पूछने पर पता चला कि जब बड़े प्रोहित के शोषण से गर्भवती हो जातीं तो यह ढोंग करके कत्ल कर दी जाती, इस बात को कभी नही खोलतीं क्यू कि धर्म का आडंबर इतना बड़ा था कि यह इलज़ाम लगाने पर हर कोई उन लड़कियों को ही पापी समझता।

महमूद ने जब अपनी आँखों से यह देखा तो हैरान परेशान, और बे यकीनी हालात देख कर तमतमा उठा, रणवीर जो कि अपनी बहन को पा कर बेहद खुश था, उससे गज़नबी ने पुछा कि क्या देवदासियां सिर्फ यहीं हैं, रणवीर ने बताया कि ऐसा हर प्रांत में एक मंदिर है। उसके बाद गज़नबी जितना दौड़ सकता था दौड़ा , और जुल्म, उनके बुत कदों को ढहाता चला गया, पुरे भारत में न् कोई उसकी रफ़्तार का सानी था और न न्कोई उसके हमले की ताब ला सकता था, सोमनाथ को तोड़ कर अब वह यहाँ के लोगों की नज़र में खुद एक आडंबर बन चूका था, दबे कुचले मज़लूम लोग उसे अवतार मान रहे थे, गज़नबी ने जब यह देखा तो तौहीद की दावत दी, वह जहाँ गया वहां प्रताड़ित समाज स्वेच्छा से मुसलमान हो उसके साथ होता गया, उसकी फ़ौज में आधे के लगभग हिन्दू धर्म के लोग थे जो उसका समर्थन कर रहे थे ।उसकी तलवार ने आडंबर, ज़ुल्म और पाखंड को फ़तेह किया तो उसके किरदार ने दिलों को फ़तेह किया ।वह् अपने जीते हुए इलाके का इक़तिदार मज़लूम कौम के प्रतिनिधि को देता गया और खुद कहीं नही ठहरा ।

वह महमूद गज़नवी था।

किताब हवाला :- आखरी मार्का

वाचा - 

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

इतिहास किती विक्रुत कराल ?.....

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER .....

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan...

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed

जो चुप रहेगी जुबाने खंजर
लहू पुकारेगा आस्तिका 



मोगलांचा शासनकाळ व प्रजा

ज्या वेळी भारतात मोगलांचा अंमल होता. त्यावेळी धार्मिक सहिष्णुता कशी होती हे आपणास पुढील गोष्टीवरुन कळून येईल. मोगलांच्या काळात शिल्पकलेला फारच महत्व होते. याचेच उदाहरण म्हणून आपण आज मोगल कालीन अनेक वास्तू शिल्प पाहतो. मोगल काळात झालेला शिल्प कलेचा विकास आपण प्रथम पाहू. 

या शिल्पकलेकडे लक्ष वळविले तर यात हिंदू आणि मुसलमान दोन्हीची मिश्रकला असल्याने द्रुष्टीस पडते. हिंदु परंपरेने कल्पनाप्रिय होते तर मुसलमान वास्तवता प्रिय. दोघांच्या विचारसरणी व सवयी वेगवेगळ्या होत्या परंतु जेव्हा ते दोघे परस्परांजवळ आले तेव्हा दोघांच्या संस्कृतीमध्ये एक मनमोहक सामंजस्य निर्माण झाले. हे सामंजस्य मुसलमानांच्या अनेक सुंदर इमारतींच्या रचनेत स्पष्टपणे प्रकट होते आणि अशा प्रकारे हिंदुस्थानच्या सौंदर्यात मोठी भर पडत गेली. ग्वाल्हेरचा महाल, व्रुंदावनचे मंदिर, विजापूरचा गोलघुमट व दिल्लीचा लालकिल्ला इत्यादी याच मिश्र शिल्पकलेची जिवंत स्म्रुतिचिन्हे होत. प्रसिद्ध लेखक डॉ. आबिद हुसैन जामअली यांच्या कथनानुसार हे किल्ले आणि महाल हिंदु आणि मुस्लिम रचना शैलीमधील समन्वय यांची प्रतीक होत. (कौमी तहजीबका मसला', प्रुष्ठ - १४८)

बंगालचे प्रसिद्ध इतिहासकार डॉ. सरजदुनाथ सरकार यांनी या सुवर्णकाळाची समिक्षा करताना लिहिले आहे. 'मुसलमान बादशहांच्या त्या उपकरणांना कसे बरे विसरुन जाता येईल त्यांच्या शुद्ध मनाचे आणि त्यांच्या देशप्रेमाचे पुरावे आहेत. त्यांनी हिंदुस्थानला आपला देश मानले. ते देशाच्या कल्याण, प्रगती व खुशालीने प्रफुल्लित होत असत. त्यांनी विशेषतः देशाला सजविण्यात फार मोठा वाटा उचलला. उत्तम रस्ते बनविले, वार्ता पोचविण्याचे खाते स्थापन केले. जागोजागी चौका उभारल्या, हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात सुंदर सुंदर उद्याने लावली. प्रजेच्या प्रवास, मनोरंजन व आरोग्यासाठी उत्तम व्यवस्था केली. बेरोजगारी समाप्त करण्यासाठी जागोजागी उद्योगकेंद्रे उघडली व प्रत्येक समाजाला प्रगतीची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली. इस्लामी राज्यात श्रीमंत, गरीब, उच्च - नीच यासारखे भेदभाव नाममात्र होते. मोगल बादशहांनी अस्पृश्यांच्या उत्थानासाठीआणि त्यांना विद्येच्या आभूषणाने सुशोभित करण्यासाठी योग्य व्यवस्था केली आणि त्यांना राज्यकारभारामध्ये समाविष्ट केले.' अशाच प्रकारे एक अन्यविद्वान अँडव्होकेट श्री. तेज बहादूर सिन्हा यांनी 'मुसलमानांनी हिंदुस्थान आणि हिंदू धर्मात ऐक्य निर्माण केले' या मथळ्याने लिहिलेल्या एका लेखात लिहितात.

'मुसलमान बादशहांच्या प्रयत्नाने ब्राम्हणांचा धर्म गुप्त पडद्यातून बाहेर निघाला. वेदाबरोबरच सर्व ग्रंथांचे फारसी भाषेत भाषांतर झाले. जे वाचून हिंदूंमधील सुशिक्षित वर्गाला आपल्या धर्माविषयी ज्ञानप्राप्त झाले. भगवान क्रुष्ण व प्रभू रामाच्या परंपरा रुजल्या. या संदर्भात तत्कालीन गरजांची पूर्तता सुध्दा संत तुळसीदास आणि भक्त सूरदास यांनी मुसलमानांच्याच राज्यकाळात केली व देशात पसरलेल्या सामान्य जणांपैकी एका मोठ्या वर्गात धार्मिक समन्वयाची भावना निर्माण केली. 

(संदर्भ - 'दावत' २२ मे १९६४)

सामाजिक सहिष्णुतेची ही श्रेष्ठ उदाहरणे होत ज्यावरुन मुसलमान शासकांच्या भावना व संवेदनशीलतेची प्रचिती घडते आणि हे लक्षात येते की, ते लोक आपल्या मुस्लिमते प्रजेच्या कल्याण, प्रगती व सुख, सम्रुध्दी तसेच त्यांच्या श्रद्धा व भावनांची किती काळजी घेत असत. अशाच प्रकारे मोगल बादशहांच्या न्याय प्रियतेची काही उज्वल उदाहरणेही पुरावा म्हणून देता येतील.

जहांगीर बादशहाचा शासनकाळ

बादशहा जहांगीरच्या शासनकाळात एकसराय (धर्मशाळा) च्या आचाऱ्याशी संगनमत करुन एक कोतवाल प्रवाशांचा माल बळजबरीने हिरावून घेत असे, जेव्हा जहांगीर बादशाहाला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने आपल्या एका दरबाऱ्याद्वारे चौकशी करविली. त्या दरबारी व्यक्तीने त्या धर्मशाळेत जाऊन आचाऱ्याला विकण्यासाठी एक अंगठी दिली. जेव्हा कोतवालाला ही गोष्ट कळली तेव्हा तो धावतच आला आणि त्याने त्या दरबारी व्यक्तींवर आरोप केला. 'हे प्रवाशा ही अंगठी चोरीची आहे' प्रवाशाने आपला निर्दोषपणा व्यक्त करताना सांगितले 'हा माल माझा आहे आणि माझ्याजवळ आणखीही दागिने आहेत.' यावर कोतवालाने त्याचे सर्व दागिने बळजबरीने काढून घेतले. या घटनेनंतर जहाँगीरने कोतवालाला शिक्षा केली व त्याला कायमचे बडतर्फ केले. ( हिंदुस्थानपर मुगलिया हुकूमत प्रू. १८७)

जहाँगीरच्या काळातील न्यायाचे हे एकच उदाहरण नव्हे. फिर्याद करणाऱ्या लोकांच्या न्यायाकरिता त्यांच्या महालाची दारे नेहमीच उघडी असत. तो न्यायाच्या बाबतीत कोणत्याही कारणाची अडसर देत नसे. जेव्हा त्याच्या दरबारातील एक प्रसिद्ध सरकार अमीरखान आलमचा पुतण्या खोशिंगखानने काही सामान्य अपराधासाठी एका गरीब माणसाला ठार केले आणि ही बातमी जेव्हा जहाँगीरला कळली तेव्हा त्याने खटल्याच्या सुनावणीनंतर खोशिंगला म्रुत्युदंडाची शिक्षा ठोठावली. इतिहासकाराच्या मते जरी ही शिक्षा तरी देशहिताच्या द्रुष्टीने जहाँगिरने आपला निर्णय बदलला नाही.

आणखी एक घटना एका गरीब म्हातारी आणि बंगालच्या गव्हर्नर सैफुद्दौलाशी संबंधित आहे. एकदा सैफुद्दौला फिरावयास निघाला असताना पदाच्या अहंकारात त्याने जाणून - बुजून त्या म्हातारीच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली तुडवत निघून गेला. म्हातारीच्या आक्रोशाची त्याने काही पर्वा केली नाही. बादशहाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने त्याला दोरीने बांधण्याची आज्ञा दिली. म्हातारा व म्हातारीला एका उन्मत हत्तीवर बसविले गेले व हत्तीला सैफुद्दौलाच्या अंगावरुन चालविले त्यात तो मरण पावला.

या घटने संदर्भात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सैफुद्दौला हा बादशहाचा बालपणाचा मित्र होता. बादशहाने आपल्या मित्राचा दफनविधी केला व दोन महिन्यापर्यंत त्याच्या म्रुत्युवर शोक व्यक्त केला. एके दिवशी बादशहाने दरबारात सांगितले 'सैफुद्दौलावर जरी माझे प्रेम होते परंतु बादशहा हा तर न्यायाच्या साखळदंडात जखडलेला असतो. त्याच्यासाठी न्याय करण्याशिवाय अन्य कोणताही उपाय नसतो.

अशाच प्रकारे शहाजहानच्या कारकिर्दीत प्रजेच्या सुरक्षिततेबद्ल विशेष लक्ष पुरविले जात असे. जेव्हा एखाद्या प्रदेशातून सैन्य जात असे तेव्हा तेथील प्रजेच्या सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था केली जात असे. इ. स. १६३३ शहाजान सैन्यानिशी लाहोरला निघाला होता. तेव्हा त्याने तिरंदाजांना मार्गाच्या एका बाजूला आणि बंदुकधारी सैनिकांना दुसऱ्या बाजूला नेमले होते जेणेकरुन शाही फौजेने शेतीचे नुकसान करु नये. तथापि या संचलनात जी थोडी फार हानी होत असे. त्याची नुकसान भरपाई दिली जात असे. 

 मुजफ्फरभाई सय्यद

 कार्याध्यक्ष

 अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

'मानवसेवा' प्रकल्पातील मायेमुळे उघडले घराचे दार - manavseva project

 'मानवसेवा' प्रकल्पातील मायेमुळे उघडले घराचे दार


निराधार मातेचे उपचारानंतर कुटुंबात पुनर्वसन


अहमदनगर : 

आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर आपल्या सोबत असणारा, प्रत्येक सुखं दु:खात आपल्या मागे खंबीरपणे उभा राहणारा, जीवन प्रवासातला आपला साथीदार, असा मध्येच काटेरी वाटेत सोडून, संसाराचा डाव मोडून टाकून नव्या संसारात गेला. मुला-बाळाची ताटातुट झाली. त्यातच माहेरी आईचे निधन झाले. मनावर याचा प्रचंड ताण येवून मोठा घाव पडला अन् जगण्याची वाट पुसट झाली होती. हिमंत हरली अन् मानसिक आजार घेवून जगणे वाट्याला आले. डिसेंबर २०१९ या महिण्यात गावची यात्रा, या यात्रेत फिरतांना एका पिकअप वाल्याने सप्तशृंगी गडावर घेवून जाण्याचे अमिष दाखवले, आणि मधेच मध्यरात्री शोषण करून रस्त्यावरच सोडले. पुन्हा जीवन मरणाचा प्रवास सुरु झाला. मध्यरात्री काळ्याकुट्ट अंधारात महिला रस्त्यावर पाहून ट्रक थांबला. ट्रक मध्ये बसताच पुन्हा ट्रकच्या क्लीनरने हळू हळू अंगाला स्पर्श करायला सुरुवात केली आणि पहाटेपर्यंत चालक व क्लीनर यांनी शोषण करुन अ.नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये सोडले. जीवन जगण्याच्या तर आशा संपल्याच होत्या. घराचे दार बंद झाले. आता मात्र कोणतेच भान राहिले नव्हते. सहा महिने रात्र अन् दिवस पाय मात्र चालतच राहिले. चालता-चालता अहमदनगर आले. चालणारे हे निराधार मातेचे पाय दि. २८ जून २०२० रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे कॉं. रमेश गांगुर्डे सर यांनी थांबवले आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *"मानवसेवा"* प्रकल्पात या निराधार पीडित मातेला दाखल केले. प्रत्येक बेघर दु:खी नसून सुखी व्हावा. या भावनेने निराधार मनोरुग्ण माता-भगिनीं व बंधुंच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या मानवसेवा प्रकल्पाने या मातेची संपुर्ण काळजी घेत मायेचा आधार दिला. मानवसेवा प्रकल्पात या मातेवर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने व स्वयंसेवकांच्या मदतीने काळजी घेवून उपचार व समुपदेशन केले. मानसिक आजारातून मुक्त झालेल्या मातेने संपुर्ण माहिती देताच श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी दि. २४/११/२०२० रोजी धुळे जिल्ह्यातील चिमठाणे या गावात जावून तब्बल एक वर्षांनी या मातेच्या घराचे दार उघडले व कायमस्वरुपी पुनर्वसन केले. आपल्या बहिणीला पाहून पीडीत माता गहिवरून गेली. संस्थेचे दिलीप गुंजाळ, अनिता मदणे, सिराज शेख यांनी या मातेला दोन महीन्याचे अन्नधान्य देवून तेथेच रोजगार मिळून दिला. कुटुंबात पोहचताच मानवसेवा प्रकल्पामुळे पुन्हा जगण्याची वाट मोकळी झाल्याची प्रतिक्रीया या मातेने दिली. या मातेच्या पुनर्वसनासाठी मा. प्रा. अविनाश मुंडके सर यांनी आर्थिक सहयोग दिला. या मातेचे घर शोधण्यासाठी मालपुर ता. शिंदखेडा जि. धुळे येथील दिक्षा फाउंडेशनचे मा. श्री शशिकांत पाटोळे, रविंद्र पोटोळे यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे आधारवड मा. श्री संजय शिंगवी, मा. श्री शशिकांत चंगेडे, मा. प्रा. डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, मा. डॉ. अविनाश मोरे, मा. सौ.शारदाताई हौशिंग, मा.अतिक शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या मातेच्या पुनर्वसनासाठी राहुल साबळे, प्रसाद माळी, अशोक मदणे, सुशांत गायकवाड स्वप्नील मधे, सोमनाथ बर्डे, अजय दळवी, कृष्णा बर्डे या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*

👏👏👏🌹🇳🇪🌹👏👏👏

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०१७७२२३३


वाचा - 

निराधार मानसिक विकलांग मातेला "मानवसेवा" प्रकल्पात मायेचा आधार....

दुचाकी भेट - मानवसेवा ....

मन सुन्न करणारी घटना...!


ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती- Asaduddin Owaesi

 क्या अमीत शाह चूनौती स्वीकार करेंगे ?



हैदराबाद - बिहार विधानसभा चुनाव की सफलता के बाद एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने केंद्रीय गृह मंत्री अमीत शह को खुली चुनवती दि है. ओवेसी ने सोमवार को एक जन सभा को संबोधित करते हुये कहा की अगर मतदाता सूची मे ३० हजार रोहिंग्या है तो गृहमंत्री अमीत शाह क्या कर रहे है. क्या ये देखना उनका काम नही की कैसे ३० - ४० हजार रोहिंग्या का नाम मतदाता सूची मे कैसे शामील हुआ. अगर बीजेपी हकीकत मी इमानदार ही तो उन्होने मंगलवार शामतक एक हजार नाम दिखाने चाहिए.

ओवेसी ने ये भी कहा कि ये सिर्फ नफरत फैलाने केलीये ऐसा बोल रहे है. ये लढाई हैदराबाद और भाग्य नगर के बीच है. अब ये तय आपको करना है किसको जितना है. सन २०१८ मे उत्तर प्रदेश मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ अपने एक बयान मे कहाथा "अगर तेलंगाना मी बीजेपी की सरकार बनती है तो हैदराबाद का नाम बदलकर भाग्यनगर किया जाएंगा. अगर आप भाग्यनगर के रूपमे देखना चाहते है तो बीजेपी को एक मौका दे."

ओवेसी ने ये भी कहा की घांसी बाजार से बीजेपी उमिदवार रेनु सोनी पर मुकदमा दर्ज करने वाले है. ओवेसी ने येभी कहा की रेनु सोनी ने गलत तरीकेसे जात प्रमापात्र हासील किया है.            

अब देखना ये है के बीजेपी ने जो ३० हजार रोहिंग्या मतदाता सूची मी होणे का दावा किया है क्या वो केंद्र गृहमंत्री अमीत शाह या बीजेपी साबीत कर पायेंगी या ये सिर्फ चुनावी जुमला रहेंगा.

पढिये -

एम आय एम पुणे शहर सदर के लिए जुबेर बाबू मैदान मे - AIMIM PUNE ...

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका लढविणार - डॉ गफ्फार कादरी AIMIM MAHARASHTRA ...

पुरे देश मे एम आय एम अपनी जगह बनायेंगी - अकबरुद्दीन ओवेसी AKBARUDDIN OWESI ...

एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization ...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी? New Generation and Owasi ...

   

एम आय एम पुणे शहर सदर के लिए जुबेर बाबू मैदान मे - AIMIM PUNE

एम आय एम पुणे शहर सदर के लिए जुबेर बाबू मैदान मे 



महाराष्ट्र - पुणे 

 हाल ही मे एम आय एम  महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहब ने पुणे का दौरा किया. उस वक्त सभीआजी माजी पदाधिकारी और कार्यकर्ते को मुलाकात के लिये बुला था. प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी का पुणे दौरा करणे का मक्सत ये भी है की पुणे मे नई कार्यकारणी का गटन करणा. इसिलीए डॉ गफ्फार कादरी साहब ने सभी आजी माजी पदाधिकारी और कार्यकर्ते की मुलाकात लेकर उनके समस्या समजकर उसका हल निकालने की कोशिश की. 

डॉ गफ्फार कादरीने सभिसे मुलाकात की और भरोसा जताया की जल्दही पुणे की कार्यकारणी बनाई जायेंगी.  पुणे शहर महानगर पालिका मे एम आय एम का एक नगरसेवक चून कर गया है. उस वक्त पुणे शहर के सदर यांनी अध्यक्ष जुबेर बाबू शेख थे. लेकीन कूछ वजाह से जुबेर बाबू ने मजलिस से दुरी कर वंचीत के साथ काम करणा शुरू किया था. 

लेकीन प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी से मुलाकात के बाद उन्होने वंचीत का इस्तेफा दिया. मजलिस के चहाने वाले जिन्हे जीमेदारी लेनेही ही उन्होने डॉ गफ्फार साहब के सामने अपनी दावेदारी पेश की है.  इसपर डॉ कादरी साहब ने कहा जिम्मेदारी किसीको भी मिले हम मजलिस के सीपाई है हम मजलिस मे हमारे सदर खासदार असदुद्दिन ओवेसी को देख कर काम करते है और आप सभी से ये उम्मीद करते है मजलिस जीसेभी सदर बनयेंगी जो सभिको साथ लेकर और सभी जिम्मेदार सदर के साथ मिलकर मजलिस को मजबूत करेंगे. जीस्पर सभी दावेदारोने अपनी सहमती जातायी. 

सभी दावेदार मेसे  जुबेर बाबू शेख कि दावेदारी मजबूत बताई जा रही है.   जुबेर बाबु ने इससे पहेलेभी  मजलिस पुणे शहर कि कमान अपने हातोमे ली थी और उस वक्त मजलिस ने पुणे शहर महानगर पालिका के चुनाव मे हिस्सा लिया ठ. अब देखना ये है की महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी पुणे की जिम्मेदारी से किसे नावाझते है.   

वाचा -



एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका लढविणार - डॉ गफ्फार कादरी AIMIM MAHARASHTRA

महाराष्ट्रातील प्रत्यक निवडणूक लढवणार - डॉ गफ्फार कादरी

 

महाराष्ट्र - अहमदनगर -

महाराष्ट्र सोबत बिहार येथे एम आय एम पक्षाचे ५ आमदार निवडून आल्याने कार्यकर्ते मध्ये खूप उत्साह निर्माण झाले आहे. बिहार चा विजय हा सामान्य जनतेचा विजय आहे. ज्या प्रमाणे बिहार मध्ये आम्हाला यश आले आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना समोर जाण्याची तयारी एम आय एम ने केली असल्याचे एम आय एम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांनी अहमदनगर येथील दौर्याचे वेळेस सांगितले.

डॉ गफ्फार कादरी पक्ष हे बळकट करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात दौरे करत असल्याचे सांगीतले आणी यापुढे महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात निवडणुका असतील तेथे एम आय एम पूर्ण ताकतीने उतरणार आहे. एम आय एम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील होणाऱ्या निवडणुका संदर्बात माहिती दिली असता डॉ कादरी यांनी तयारीला लागण्याचे संकेत दिले आणी औरंगाबाद येथुन जी मदत लागेल ती पूर्ण देण्याचेही आश्वासन दिले.

लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका मध्ये समविचारी पक्षाला एकत्र घेऊन पूर्ण ताकतीने निवडणुका लढू अशे एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

यावेळी आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. कन्वेणर सोहल जलील, एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, कारी अब्दुल कदीर, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज शेख, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार, MASS शहर अध्यक्ष अमीर खान, शेख साहेब, सनाउल्लाह तांबटकर, इरफान शेख आदी उपस्तीत होते.


वाचा - 

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख - AIMIM Ahmednagar...

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड - AIMIM Ahmednagar...

एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM AHMEDNAGAR ...

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM Ahmednagar...

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar.....

एम आय एम श्रीरामपूर शहर सचिव पदी नावेद पटेल - AIMIM SHRIRAMPUR ...

मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER

 स्वतंत्रता सेनानी - मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू



मुज़फ्फर अहमद की पैदाइश 5 अगस्त सन् 1889 को ईस्ट बंगाल (मौजूदा बांग्लादेश) के सनद्वीप गांव (नोवाखाली) में हुई थी। आप एक गरीब घराने में पैदा हुए।

कम उम्र में ही घर की ज़िम्मेदारी के साथ ही आप पढ़ाई भी करते रहे। पढ़ाई में आपकी लगन और मेहनत देखकर टीचर भी कहते थे कि काका एक दिन स्कूल का नाम ज़रूर रोशन करेगा।

आपकी कोशिशों ने आपको पहले लेखक-वक्ता और बाद में नेता बना दिया।

आपने पहली बार सन् 1906 में बंगाल-बंटवारे से आंदोलन में क़दम रखा। उस वक्त आप इन्टर में पढ़ा करते थे। तब से ब्रिटिश हुकूमत के ख़िलाफ़ लिखना और जलसों में बोलना आपका एक आम शौक हो गया।

सन् 1916 से आप बंगाल के रिवूलूशनरी ग्रुप के साथ रहने लगे थे। सन् 1919 में रोलेक्ट एक्ट के ख़िलाफ़ आपने आंदोलन में हिस्सा लिया, गिरफ्तार भी हुए, लेकिन कम उम्र को देखते हुए वार्निंग देकर छोड़ दिये गये।

बंगाल रिव्युलूशनरी ग्रुप के मुजाहेदीन के साथ रशिया से हिजरत कर बंगाल आये कम्युनिस्ट ग्रुप के साथ आपके ताल्लुक़ात इतने बढे़ कि आप खुद भी कम्युनिस्ट ख्यालों के हो गये। बंगाल में कम्युनिस्ट आंदोलन की बुनियाद रखनेवाले काका बाबू ही थे। ब्रिटिश हुकूमत हिन्दुस्तान में किसी भी तरह कम्युनिस्ट मूवमेंट को शुरू होने से रोकना चाहती थी।

इसी वजह से मुज़फ्फर अहमद को पेशावर कांस्प्रेसी केस में फंसाकर बुरी तरह टार्चर किया गया।

आपने हिम्मत से इसका मुक़ाबला किया और जब जेल से छूटकर आये तो अपनी क़लम से अंग्रेज़ी हुकूमत की पुरज़ोर मुख़ालिफ़त की।

कलम की इसी धार ने आपको सन् 1924 में फिर जेल पहुंचा दिया, जहां से सन् 1925 में रिहा हुए।

सन् 1925 से 1927 तक आप इण्डियन नेशनल कांग्रेस के भी कई ओहदों पर रहे। आप बंगाल कांग्रेस कमेटी के सूबाई सेक्रेटरी भी रहे।

सन् 1939 में जब दूसरी जंगे-अज़ीम शुरू हुई तो आपने इस जंग के खिलाफ आंदोलन चलाया और अंग्रेज़ी हुकूमत ने गिरफ़्तार कर जेल में डाल दिया।

सन् 1941 में जेल से आपकी रिहाई हुई। सन् 1942 मंे जब कांग्रेस ने अंग्रेज़ो भारत छोड़ो आंदोलन शुरू किया, तब कम्युनिस्ट पार्टी ने इसमें शामिल होने से मनाकर दिया।

फिर भी काका बाबू कांग्रेस के इस आंदोलन में शामिल हुए और फिर जेल गये।

ब्रिटिश हुकूमत से लड़ते हुए जंगे-आज़ादी के इस सपूत ने कुल सात या आठ साल जेल में बिताया, कई बार पुलिस की मार और टार्चर भी सहा।

काका बाबू सिर्फ एक राइटर, स्वतंत्रता-संग्राम-सेनानी या कम्युनिस्ट लीडर की वजह से मशहूर नहीं थे बल्कि उन्हें आम आदमी के मददगार और उसके साथ हर दुःख में खड़े रहनेवाले इंसान के तौर पर भी लोग याद करते थे।

उन्होंने आखिरी सांस 18 दिसम्बर सन् 1973 को कलकत्ता में ली।

 इतनी जंगे लड़नेवाले मुजाहिद को मुल्क आज़ाद होने के बाद भी किसी ने नहीं पूछा।

आप आख़िरी वक़्त तक लिखने-पढ़ने की आमदनी से ही अपनी ज़िन्दगी बसर करते रहे।

 संदर्भ : लहू बोलता भी है

 लेखक- सय्यद शहनवाज अहमद कादरी,

संकलन - अताउल्ला पठाण सर , महाराष्ट्र


वाचा -

दिपावली और बहादूर शाह जफर.....

क्या है ई वी एम का राझ? Is EVM can be hacked ..

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान - MAULANA AZAD...

मौलाना मुहम्मद बाकीर भारत देश के पहले शहीद पत्रकार - MUHAMMAD BAQIR...

इतिहास किती विक्रुत कराल ?...

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ....

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan....


इतिहास किती विक्रुत कराल ?

 इतिहास किती विक्रुत कराल ?



 मुस्लिम राजवट व समानता 

हिंदू मुस्लिम यांचे धार्मिक आचार - विचार जरी भिन्न होते तरी त्यांनी कधी एकमेकांचा द्वेष केला नाही व याला पुरावा म्हणून शेकडो उदाहरणे देता येतील - प्रसिद्ध इतिहासकार डॉ. ईश्वरी प्रसाद.

सद्य परिस्थितीचा विचार केला तर एक गोष्ट चटकन लक्षात येईल की, आज देशापुढे अनेक बिकट प्रश्न उभे आहेत परंतु काही स्वार्थी व राजकारणी लोकसत्ता हस्तगत करण्यासाठी तर काही आपली सत्ता टिकवण्यासाठी जातीयतेचा आधार घेत आहेत. देशातील शांत व पवित्र वातावरण सतत तापत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधीच दारिद्र्य, उपासमारी, विघटनवादी शक्तींनी देशाला पछाडले आहे व त्यातच भर म्हणून मशिद, मंदिर या वादाला ज्वालामुखीचे रुप देण्याचे दुष्ट प्रकार सुरु आहेत.

इतिहासाचा विपर्यास केला जात आहे. अशाच काही गोष्टींवर प्रकाश टाकणारे हे विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या 'हिंदुस्तान का मुस्तकबिल' या प्रसिद्ध पुस्तकातून वेचणेत आले आहेत.

'हर शाख पे उल्लू बैठा है, अन्जामें गुलिस्ताँ क्या होगा'

अशी सध्या स्थिती आहे. डॉ. बाबूंच्या लिखाणातून आम्ही काही धडा घेऊ हीच अपेक्षा. 

ज्याकाळी भारतात मुस्लिम बादशाहचा अंमल होता त्या काळाचे एक ठळक वैशिष्ट्य हे आहे की, त्या वेळेस धार्मिक द्वेषाचे, जातीद्वेषाचे किटाणू समाजात मुळीच नव्हते. मुस्लीम राजवटीत अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात हिंद व हिंदू राज्यांच्या अंमलाखाली असलेल्या क्षेत्रात हिंदू, मुस्लिम दोन्ही समाज एकोप्याने, सलोख्याने सुखनैवपणे जीवन जगत होते. प्रसिद्ध इतिहासकार डॉ. ईश्वरी प्रसाद आपल्या 'तारीखे हिंद' या पुस्तकात लिहितात की, 'हिंदु - मुस्लिम यांचे धार्मिक आचार - विचार जरी भिन्न होते तरी त्यांनी एकमेकांचा द्वेष केला नाही की असूया बाळगली नाही. याला पुरावा म्हणून शेकडो उदाहरणे देता येतील. जसे मुस्लिम बादशहांनी हिंदूंना व हिंदू राजांनी मुसलमानांना आपल्या क्षेत्रात त्यांच्या धार्मिक स्थळांना, मंदिरांना दिलेल्या देणग्या, जहांगिऱ्या दिल्याचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत. ज्या लोकांना इतिहास विषयी आवड आहे किंवा जे सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारे आहेत. अशा इतिहासप्रेमी मंडळींना दक्षिण भारताच्या इतिहासात अशा घटना पदोपदी आढळतील. ज्या आदिलशाही व कुतुबशाही घराण्यांनी हिंदूंच्या कित्येक धार्मिक स्थळांना मोठमोठ्या जहांगिऱ्या व देणग्या बहाल केल्याचा उल्लेख सापडतो. खुद्द मलाच माहीत असलेली दोन उदाहरणे इथे नमूद करतो. क्षेत्र गया येथील बुद्ध महंत यांना प्रदान केलेला मोठा जमीनजुमला की ज्याचे वार्षिक उत्पन्न लाखाहून जास्त आहे. ही देणगी त्या महंताला दिली होती. दिल्लीच्या महंमदशाह याने त्याचबरोबर एका फर्मानद्वारे 'मस्तीपूर ताखय्या' नावाचे गाव महंत लालगीर यांना देण्यात आले. महंत लालगीर हे बौध्दधर्माचे उपदेशक व पंडितही होते. त्याचप्रमाणे 'दरभंगा' येथील विस्तृत व भव्य असा जमीन - जुमला जो बहुधा भारतातील सर्वात मोठा जमीन जुमला गणला जातो. तो सम्राट अकबराने तत्कालीन ब्राह्मण महाराज, अधिराज यांच्या पूर्वजांना त्यांच्या विद्ववत्तेवर खूष होऊन बहाल केला होता.

ज्ञानाची ओढ आपल्या प्रजेत निर्माण करण्याकरिता 'शेरशाह याने आपल्या हिंदू प्रजेस त्यांच्या शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहाय्य देऊन शिक्षणाला उत्तेजन दिले. (मुस्लिम रोल इन इंडिया) अशाच प्रकारे मुस्लिम बादशहांनी अन्य धर्मियांना दिलेली समानतेची वागणूक ही सुद्धा उल्लेखनीय आहे. याचे उदाहरण म्हणून डॉ. सय्यद महामूद यांनी माझ्याशी चर्चा करताना म्हटले होते की, 'काश्मीरचे सुलतान जैनुल आबिदीन यांनी अमरनाथ व शारदादेवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता कित्येक विश्रांतीग्रुहे उभारुन येणाऱ्या यात्रेकरुंसाठी त्यांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय उपलब्ध करुन दिली. त्याचप्रमाणे नजिबाबदच्या पठाणांचा १७८० मध्ये हरिद्वार वर सत्ता होती. तेव्हा पठाण नवाबांने हरिद्वारेस येणाऱ्या हिंदू यात्रेकरुंसाठी त्यांच्या सुखसोयींकरिता भव्य अशा धर्मशाळा आजतागायत असून त्यांचा ताबा हिंदूंकडेच आहे. १५८८ मध्ये गुरु अर्जुनदेव यांनी अम्रुतसरला एक तलाव खोदून त्याचवर्षी पूजा - अर्चेकरिता मंदिरांची स्थापना केली. या मंदिराचा पाया मियाँ मीर उर्फ बालपिर या मुस्लिम विद्वानाच्या हस्ते रचण्यात आला आहे. हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे.

'सजानराव' हे औरंगजेब कालीन इतिहासकार. त्यांनी लिहिलेल्या ' खुलास्ते तवारीख' मधील दोन - तीन घटनांचा येथे उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. या ग्रंथात सजानराव लिहितात, 'दिपादाल' हे गाव कलानूरच्या जवळ आहे. त्याच गावी प्रसिद्ध औलिया शाह शम्सुद्दीन दरबारी रह. यांची मजार आहे. शाह शम्सुद्दीन हे एक सत्पुरुष होते. त्यांनी हिंदू - मुस्लीम भेद न करता सर्व धर्मियांना समानतेचा उपदेश केला. त्यांच्या शिष्यगणात सर्वधर्मी लोकांचा भरणा होता. 'दिपाली' नावाच्या एका हिंदू शिष्याची श्रद्धा शाहबाबांवर इतकी जबरदस्त बसली होती की पुढे चालून शाहसाहेबांचा पट्टशिष्य होण्याचा बहुमान त्यासच मिळाला. शाहबाबांच्या म्रुत्युनंतर दर्ग्याची देखभाल करण्याचे कार्य दिपावलीवरच येऊन पडले. यावर काही मुस्लिमांनी आक्षेप घेतला परंतु औरंगजेब आलमगिरच्या सत्तेने तो आक्षेप धुडकावून दिला व दिपाली यालाच त्या दर्ग्याचा कर्तुम कर्तुम म्हणून घोषित केले. अशाच प्रकारे ओरंगजेबकालीन दोन देणगी स्वरुपाच्या फर्मानाकडे आपण नजर टाकूया. ज्यामध्ये एक फर्मान प्रसिद्ध नाथांच्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या पक्षात असून दुसरे गिरधर वल्द जगजीवन (राहणार. बस्ती बनारस) तसेच जधो मिश्र (रा. महेशपूर परगणा हवेली) आणि पंडित निहालचंद्र मिश्र या नावाने आहे. वर नमूद केलेल्या तिन्ही महंतांना जहांगिऱ्या प्रदान करण्याचा आदेश या फर्मानात दिलेला असून या जहांगिऱ्या बहाल केल्या औरंगजेबांनी. त्याचबरोबर नगदी १०० रुपयांची देणगी म्हणून श्री. कल्याणदास मिश्र (सुलतान) यांनाही देण्यात आली.

परमधर्मीविषयी आदरपूर्व द्रुष्टीकोन बाळगणारा सुलतान महमंद यांचा तर हटकून उल्लेख करावासा वाटतो. सुलतान महमंद यांने तर ११५३ मध्ये उज्जैन येथील महाकाली देवीच्या मंदिरातील दिवा सतत प्रज्वलित रहावा यासाठी आपल्या मोदी खान्यातून दररोज ४ शेर शुध्द तूप पुरविण्याची व्यवस्था केली होती. भिन्न धर्मियांना समानतेची वागणूक मिळावी, देशातील एकता टिकावी म्हणून न्यायदानाच्या बाबतीत पक्षपाती भूमिका न घेता त्या त्या धर्मानुसार प्रजेस योग्य न्याय मिळावा अशी तळमळ बाळगणारा बाबर व त्याचे म्रुत्यूपत्र आजही आम्हास इतिहासात आढळतो, ज्याचा या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगानुरुप होईल. बाबर आपल्या म्रुत्यूपत्रात आपल्या पुत्रास ( हुमायून) उपदेशितो की, 'प्रिय पुत्रा हिंदुस्थानातील लोक भिन्न, भिन्न पंथात विभागलेले आहेत. त्यांचे सर्वश्रेष्ठ अल्लाह) शतशः आभार मान की, त्याने तुला या लोकांचा राजा बनविले. आता तुझे हे कर्तव्य आहे की, आपल्या मनातून धार्मिक द्वेष पुसून टाक व प्रत्येक धर्मानुयायांचा न्याय कर अन् न्यायही असा करावा की, राजा प्रजेवर व प्रजा राजावर खूष राहील. केव्हाही कोणत्याच धर्माच्या अनुयायांचे त्यांच्या धार्मिक स्थळांचे अवमूल्यन करु नकोस व भिन्न भिन्न विचारांच्या लोकांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करुन दे जेणेकरुन विश्वास, एकता, सलोखा निर्माण होईल. (मोरखायकमजमादिल अव्वल ९३५ हिजरी, बाबर की वसियत) या भाषांतराची एक प्रत डॉ. बालक्रुष्ण, प्रिन्सिपाँल राजाराम काँलेज, कोल्हापूर यांच्याकडे होती. संदर्भ (दै. सर्चलाईट दि. ३० मे १९२६)

वरील निवडक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या 'हिंदुस्तान का मुस्तकबिल' या प्रसिद्ध पुस्तकातून वेचणेत आले असून डॉ. बाबूंनी या ग्रंथाची निर्मिती भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी केली होती. क्रुपया वाचकांनी याची नोंद घ्यावी

         "का आळ खंजीरावर 

          घेता तुम्ही खुनाचा

          का वाटतो तुम्हाला

          तो सोयरा असावा"

 मुजफ्फरभाई सय्यद

 कार्याध्यक्ष

 अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

वाचा -

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan...

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - MUSLIM RESERVATION...

सियासत और मुसलमान - AIMIM INDIA ...

मौलाना हसरत मोहानी - Indian Freedom Fighter ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या