दुचाकी भेट - मानवसेवा - MANAVSEVA PROJECT

मानवसेवा प्रकल्पाला दुचाकी गाडीची भेट

अहमदनगर -

अनेक सामाजसेवी संस्थांच्या कार्याला बळ देणारे आणि प्रेरित स्वयंसेवकांमध्ये सामाजिक विचारांची परिपक्वता निर्माण करणारे आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ मा. श्री भरतभाऊ बागरेचा यांनी आज दि.१६/११/२०२० रोजी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *"मानवसेवा"* प्रकल्पाला (रस्त्यावरील बेघर, निराधार मनोरुग्णांचे हक्काचे घर) स्वत: वापरत असलेली दुचाकी गाडी पाडव्याच्या शुभमुहर्तावर देणगीदाखल दिली. आज ही गाडी मिळताच सर्व निराधार माता-भगिनीं व बंधुंच्या चेह-यावर आनंद पहावयास मिळाला. मानवसेवा प्रकल्पातील लाभार्थ्यांनी या गाडीची पुजा देखील केली. मा. श्री भरत भाऊ आपल्या या मदतीने संस्थेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली. आम्ही आपले मनापासून ऋणी आहोत. 

*मानवसेवा हीच, ईश्वराची सेवा!*

🙏🙏🌹🇳🇪🌹🙏🙏

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच•• हक्काचे घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ* 

☎ ०२४१ २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

वाचा - 

अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,। नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो !

शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय ...

मन सुन्न करणारी घटना...!- Manavseva..

जागतिक दयाळू दिन - World Kindness Day..

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख - AIMIM Ahmednagar

एम आय एम अशोकनगर अध्यक्ष पदी समीर शेख


श्रीरामपूर - अहमदनगर

एम आय एम श्रीरामपूर तालुक्याची बैठक अशोक नगर येथे घेण्यात आली. अशोक नगर अध्यक्ष पदा बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत एक मताने समीर शेख यांची निवड करण्यात आली. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गर्शनाखाली व एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या अध्यक्षतखाली अशोक नगर येथे समीर शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच बरोबर अशोक नगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणी अशोक नगर अध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष अय्युब शेख,  सचिव मनोज सूभास काळे,   सहसचिव  जमिल  शेख  कार्यअध्यक्ष सागर रमेस मगरे , खजिंनदार अरबाज निजाम पठान मेडिया प्रमूख सोहेल रऊफ शेख अशोक नगर प्रसिधी प्रमुख अनिल रगूनाथ जगधने , सल्लागार आजिम यासीन पठान,  सह सल्लगार रमेस शंकर गागूर्ड्   संगठक अल्ताफ यूनूस सय्यद

यावेळी  तालुका अध्यक्ष शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख  शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के  शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मन्सूरी  व  पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते


वाचा -

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख ...

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?...

एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख...

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड...


एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड - AIMIM Ahmednagar

एम आय एम मानोरी विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड 


राहुरी - अहमदनगर 


एम आय एम राहुरीची बैठक मानोरी येथे घेण्यात आली. यावेळी मानोरी गाव विद्यार्थी अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी आणि विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शाहनवाज तांबोळी यांच्या आदेशाने व राहुरी तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. 

मानोरी गाव विद्यार्थी अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची निवड करण्यात आली व नियुक्तीचे पत्र देण्यात आले. विद्यार्थी तालुका अध्यक्ष सहील शेख यांनी सांगितले की एम आय एम पक्ष ज्या प्रकारे पूर्ण जिल्ह्यात विस्तार होत आहे त्या प्रमाणे राहुरी तालुक्यात ही विस्तार होत आहे. राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावात एम आय एम ची शाखा असेल अशी गवाही साहिल शेख यांनी दिली.एम आय एम तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांनी सांगितले की एम आय एम अता ह्य्देराबाडचा पक्ष नसून महाराष्ट्र बरोबर बिहार मध्येही पक्षाचे आमदार निवडून आले. सामान्य जनता सद्या परियाय शोधात आहे. ज्या प्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अद्याक्षांना युवा पिढी मानत आहे त्यामुळे पूर्ण देशात पक्ष बळकट होणार आहे. महाराष्ट्राची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्यावर सोपवली आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांना देण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातही सामान्य जनता प्रस्तापितांना परियाय शोधात असल्याने एम आय एम हा परीयाय योग्यच असेही नवीद बागवान म्हाणाले. राहुरी तालुकात लवकरच गावागावात एम आय एम ची शाख दिलसे अशी गव्हाही बागवान यांनी दिली.

मानोरी गाव नवनिर्वाचित विद्यार्थी अध्यक्ष सोहेल शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणी मानोरी गावात पक्ष बळकट करणार असल्याची हामी दिली.  

यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष नवीद बागवान, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष साहिल भाई शेख पटेल,तालुका उपाध्यक्ष मुद्दसर पटेल, तालुका सचीव अतीक भाई बागवान,अतीक बागवान, अख्तर मणियार, साहील शेख आदी कार्यकर्ते उपस्तीती होते. 

  

वाचा - 

एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM .

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी ...




एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख AIMIM AHMEDNAGAR

 एम आय एम मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख 

राहुरी - अहमदनगर 

एम आय एम राहुरीची बैठक मानोरी येथे घेण्यात आली. यावेळी मानोरी गाव अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने व राहुरी तालुका अध्यक्ष नवीद बागवान यांच्या अध्यक्षते खाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. 
मानोरी गाव अध्यक्ष पदी शाहरुख शेख यांची निवड करण्यात आली व नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नवीद बागवान यांनी सांगितले की एम आय एम अता ह्य्देराबाडचा पक्ष नसून महाराष्ट्र बरोबर बिहार मध्येही पक्षाचे आमदार निवडून आले. सामान्य जनता सद्या परियाय शोधात आहे. ज्या प्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अद्याक्षांना युवा पिढी मानत आहे त्यामुळे पूर्ण देशात पक्ष बळकट होणार आहे. महाराष्ट्राची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि   प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्यावर  सोपवली आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांना देण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातही सामान्य जनता प्रस्तापितांना परियाय शोधात असल्याने एम आय एम हा परीयाय योग्यच असेही नवीद बागवान म्हाणाले. राहुरी तालुकात लवकरच गावागावात एम आय एम ची शाख दिलसे अशी गव्हाही बागवान यांनी दिली.
मानोरी गाव नवनिर्वाचित अध्यक्ष शाहरुख शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणी मानोरी गावात पक्ष बळकट करणार असल्याची हामी दिली.  
यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष  नवीद बागवान, मुदस्सर पटेल, अतीक बागवान अख्तर मणियार, साहील शेख आदी कार्यकर्ते उपस्तीती होते. 

वाचा - 





मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - MUSLIM RESERVATION

 मुस्लिम आरक्षणाचे वास्तव 

महाराष्ट्र -

भारतात सध्या निवडणुकांचे राजकारण विधिनिषेध शुन्य होत चालले आहे. याचे महत्त्वाचे एक कारण असे आहे की, आपले राजकीय पक्ष हे संसदीय लोकशाहीला आवश्यक असलेल्या जबाबदार समाजकारण करणारे, जनतेच्या इच्छा, आकांक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचे माध्यम राहिलेले नाही. देशात आता आपले राजकीय पक्ष हे जातीचे, धर्मवादी संघटनांचे, भाषा आणि संकुचित प्रदेशवादाच्या माध्यमातून सत्ता बळकविणाऱ्या गटांचे प्रतिनिधी झालेले आहेत. कुठल्याही थराला जाऊन सत्ता हस्तगत करणे व आपल्या स्वार्थासाठी राज्यकारभार करणाऱ्या संघटना म्हणजेच आपले राजकीय पक्ष अशी आजची स्थिती आहे. तेव्हा कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी भारतातील सामान्य दलित, शोषित, पिडीत, अल्पसंख्याक, गोरगरीब जनतेचे प्रश्न मात्र तसेच राहतात. या सर्व गोष्टींना कंटाळून जनता ही अलिकडच्या दशकांपासून राजकीय पक्षांच्या बाबतीत वैफल्यग्रस्त झालेली आहे. राजकीय पक्षांनी नव्वदीच्या दशकापासूनच आपली सामाजिक बांधिलकी गमावलेली आहे. त्यामुळे निवडणूक नितीतही बदल झालेला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्याकरिता सर्व सामान्यांचे खरे - खुरे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धर्म, भाषा, संस्कृती, जात - पात, भेद - भाव असे अनेक प्रश्न उभे करुन जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन त्यांच्या भावना चेतवून, पेटवून मते मिळविण्याचे राजकारण करण्यात गुंग झालेले आहेत. निवडणूक जिंकण्याकरीता कुठल्याही थराला जाण्याची कितीही खालची पातळी गाठण्याची जणू काय देशात स्पर्धाच लागलेली आहे. 
या तंत्रात देशात असणारे मोठे पक्ष काँग्रेस व भाजप हे पक्ष सर्वात अग्रेसर आहेत. निवडणुका आल्या की, त्या नजरेसमोर ठेवून जनतेला भ्रामक आश्वासने, फसव्या घोषणा, विविध प्रकारची आमिषे दाखवून जास्तीत जास्त मते आपल्या पदरात पाडून घेण्याचे अवलंबीले जात आहे. काँग्रेसच्या हातातील एक मुख्य व खास अस्त्र म्हणजेच मुस्लिम मतदार निवडणुका नजरेसमोर दिसू लागल्या की, अल्पसंख्यांकांवर फसव्या घोषणा आणि फसव्या आश्वासनांचा पाऊस पाडून त्यांची मते पदरात कशी पडतील हे पाहिले जाते. गेली ७० वर्षे काँग्रेस पक्ष हेच करीत आला आहे. याउलट भाजप व त्याचे समर्थक १९८९ - ९० पासून मंदिर, मशीद, भाषा, प्रांत, व्यक्तिगत कायदा, मुसलमानांची तयाकथीत धर्माधंता या प्रश्नांच्या आधारे समाजा - समाजामध्ये असंतोष पेटवून मुस्लिम विरोधी वातावरण भडकावून हिंदू मतांच्या आधारे सत्ता हस्तगत करण्याचे तंत्र विकसित केले आहे. शेवटी या दोन्ही राजकीय पक्षांचे निवडणूक टारगेट मुसलमानच आहेत. काँग्रेस भूलथापा, फसवी आश्वासने देऊन मुस्लिम समुदायाला लटकत ठेवतो तर भाजपा मुस्लिम विरोधी वातावरण तापवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो.
निवडणुकीचे वारे देशात वाहू लागल्यानंतर मुस्लिमांना ८ टक्के आरक्षण देण्याची शिफारस रहिमान समितीने केली होती. हे आरक्षण जणू काय काँग्रेसने खास आपल्यालाच दिले आहे असे समजून काही ठिकाणी भोळ्या भाबड्या मुसलमानांनी आनंद व्यक्त केला तर भाजप व त्याचे सहकारी हे आरक्षण मुसलमानांना धार्मिक निकषावर दिले जात आहे म्हणून घटनेविरोधी आहे अशी ओरड सुरु केली आहे. तसे पाहता धार्मिक निकषावर आरक्षण देण्याची घटनेमध्ये कुठेण तरतूद नाही. मग हे ८ % आरक्षणाचे म्रुगजळ का ? तसे पाहिल्यास गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक आयोग नेमण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अशा आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी किती प्रमाणात होते ? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अंमलबजावणी काही नाही मात्र अल्पसंख्यांकावर सवलतींचा वर्षाव अशा प्रकारे जाहिर प्रसिद्धी दिली जाते. आरक्षणाच्या नावाखाली शासन मुसलमानांची चक्क दिशाभूलच करीत आहे. मुस्लिम विरोधकांना निवडणुकीच्या वेळी अशा प्रकारच्या घोषणा म्हणजेच मुस्लिम विरोधी हत्यारच उपलब्ध करुन दिले जात आहे. या पूर्वीही मुंबईत झालेल्या भयावह जाती दंगलीमध्ये श्रीकृष्ण आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. या आयोगाने दंगलीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा देण्याची शिफारस केली होती. मात्र प्रत्यक्षात काय घडले ? दंगलीत हात धुवून घेणारे मोकाटच सुटले मग अशा आयोगांची गरजच काय ? सच्चर समितीच्या शिफारशी फक्त कागदावर राहिल्या प्रत्यक्षात अंमलबजावणी किती ? प्रशासनात मुस्लिम विरोधी भावना असल्यामुळे अशा आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी योग्य रित्या केली जात नाही. मात्र मुस्लिमांवर सवलतींचा वर्षाव असा कांगावा केला जातो. मुस्लिम विरोधी वातावरण निर्माण करण्यास काँग्रेसचे धोरणच कारणीभूत आहे. काँग्रेसने जातीय वाद्यांचे बुजगावणे मुस्लिमांना दाखविणे आता बंद करावे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष म्हणून आपला ढोल नेहमीच बढवतो. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसने धर्मनिरपेक्ष विचार कधीच अंमलात आणला नाही. देशात फोफावणाऱ्या जातीय वादाला काँग्रेसही तेवढाच जबाबदार आहे. धर्मनिरपेक्ष तत्वाला केवळ शोभेचे बाहुले बनवून न ठेवता या तत्त्वांवर जोपर्यंत काँग्रेस प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत धर्मनिरपेक्षता हे एक बुजगावणेच बनून राहील. अनेक प्रकारचे आयोग नेमून मुस्लिम समुदायाची दिशाभूल अनेक वेळा करण्यात आली आहे. रहिमान आयोग सच्चर समिती या फक्त फसव्या घोषणाच ठरल्या आहेत याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. असे आयोग म्हणजे एक म्रुगजळच आहे. जोपर्यंत मुस्लिम समाज जागरुत होऊन आपल्या न्याय हक्काकरिता घटननेने दिलेल्या अधिकारात राहून व्यापक अभियान छेडत नाही तोपर्यंत मुस्लिम हा राजकीय पक्षाच्या हातातले बाहुलेच राहणार आहे. मुस्लिम समाजाने गंभीरपणे या गोष्टीचा विचार करुन समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळ समाजासाठी कठीण असेल.
 मुजफ्फरभाई सय्यद
 कार्याध्यक्ष
 अ. भा. साहित्य कलामंच
 ९९६०३२५०५७

वाचा - 



पुरे देश मे एम आय एम अपनी जगह बनायेंगी - अकबरुद्दीन ओवेसी AKBARUDDIN OWESI

 पुरे देश मे एम आय एम अपनी जगह बनायेंगी - अकबरुद्दीन ओवेसी 



देश - 

बिहार विधानसभा चुनाव मे जिस तरह एम आय एम ने जीत हासील की है और अपने पार्टी के ५ आमदार बिहार विधानसभा मे भेजे है उसी वजाह से एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी का आत्मा विश्वास बडा है. एम आय एम नेते अकबरुद्दीन ओवेसी इनके बात से ये अंदाजा लगाया जा सकता है. बिहार के जीत पार हैदराबाद दरुस्लाम मे जश्न के जलसे के वक्त एम आय एम नेते अकबरुद्दीन ओवेसी ने ये कहा. हैदराबाद और दिगर इलाकोमे बाड जैसी मुसिबत के वक्त जिस तरह एम आय एम नेते अकबरुद्दीन ओवेसी और उनके सहकारी काम कर रहे है उसी के कारण एम आय एम की लोकप्रियता दिन ब दिन बड रही है. अकबरुद्दीन ओवेसी ने बाड से पिडीत जनता को हर वो मुमकिन ओवेसी फौन्डेशन के मध्यमसे  मदत किया.         

महाराष्ट्र के बाद अब बिहार मे  एम आय एम ने अपनी पार्टी मजबूती के लिये मेहनत की है. एम आय एम अध्यक्ष खासदार ओवेसी ने अब ये एलन कर दिया है की आणे वाले बंगाल और उत्तर प्रदेश मी भी चुनावी मैदान मे उतरने वाले है. जो लोग एम आय एम की मुखालीफात करते है उन्होने खुदका आत्मपरीक्षण करना जरुरी है.

जिस तरह नवजवान पिढी मजलिस के साथ जुड रही है उससे ये कहेना गलत नही होंगा की एम आय एम को नवजवान एक परियाय के रूप मे देख रही है.


पढिये -

एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization ....   

डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार - AIMIM Election Dr Kunal Kharat....

सियासत और मुसलमान - AIMIM INDIA ...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी? New Generation and Owasi ....

अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,। नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो ! CORONA 19

अगर है शौक़े सफ़र तो हमारे साथ चलो,।
नहीं है मौत का डर तो हमारे साथ चलो !


पुणे -

        मूलनिवासी मुस्लीम मंचच्या कार्यकर्त्यांना असे वाटते की, आपण जे काम करीत आहोत त्यातून आपल्याला पुण्यमिळेल, सवाब मिळेल. माणुसकीचे नाते जपता येईल, असे विचार घेऊन ते कार्य करीत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे. मंचने जेव्हा दहन, दफनच्या कार्यास सुरूवात केली,बातम्या येऊ लागल्या तेव्हा जवळचे मित्र त्यांना पाहिल्या नंतर बोलत नव्हते. असे कार्य करू नये, असा सल्ला देत होते, कुटुंबाची आठवण करून देत होते. मदत तर नव्हती, उपदेश होते. मंचचे कार्यकर्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचार करून लोकांना मदत करीत होते. प्रसंगी स्वत:च्याखिशातील पैसे खर्च करून काम करीत होते. असेच काम पुढेही करण्याचे ठरविले आहे. लॉक- डाऊन मुळे कार्यकर्त्यांचीही परिस्थिती कठीणच आहे तरीही त्यांचा आत्मविश्वास आहे. भारत माझा देश आहे, भारतातील सर्वजण माझे बांधव आहेत या विश्वासाने मूलनिवासी मुस्लीम मंच व त्यांच्या सहकारी संस्था कार्य करीत आहेत._ 

     हिंदूंचे दहन केलेल्यांची काही उदाहरणे 

        डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे मराठीतील सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका जोत्स्ना भोळे यांची नात प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे १ सप्टेंबर, २०२० रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या सुप्रसिद्ध अंध कवयिती होत्या व अंधांसाठी त्यांनी भरीव कार्य केले. प्रतिभा भोळे अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला. तसेच अंध व दिव्यांगनां साठी काम करणारी स्वयं- -सेविका म्हणून त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासकीय व खाजगी संस्थांमार्फत अनेक पुरस्कार प्रदान केले होते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता आणि नातेवाईकांचा गोतावळा मोठा होता. परंतु अखेरच्या क्षणी, त्यांच्या पती शिवाय त्यांच्या जवळ कोणीच नव्हते. प्रतिभा भोळेंच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र,नातेवाईक कोरोनामुळे येण्यास तयार नव्हते. प्रतिभा भोळे यांचे पती सुनिल परमार यांनी मूलनिवासी मुस्लीम मंचाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.अवघ्या वीस मिनिटात कार्यकर्ते मदतीसाठी पोहोचले. प्रेतासंबंधी आवश्यक ते कागदपत्रे पूर्ण करून, प्रेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कडून आपल्या ताब्यात घेतले. पतीला सोबत घेऊन पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशान भूमीत हिंदू रितीरिवाजा प्रमाणे अंत्यसंस्कार केले.डॉक्टरप्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार आमच्या हातून होणे हे आमच्या साठी भाग्याचे लक्षण आहे असे आम्ही मानतो, असे मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, जमीर मोमीन, मौलाना शकील शेख,साबिर सय्यद,दानिश खान, अमजद शेख यांनी व्यक्त केले.

   वाचा -

एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization ..

एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM Ahmednagar

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar..

शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय - Ahmednagar scholarship

 शिष्यवृत्ती परिक्षेत तन्मय आडेप राज्यात तृतीय







अहमदनगर -

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इ. 5 वी परिक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय दत्तात्रय आडेप याने 94.44 टक्के गुण मिळवून राज्यात तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. 

 चि.तन्मय यास शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दत्तात्रय व सौ.रेणुका आडेप यांचा मुलगा आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 


वाचा -

मन सुन्न करणारी घटना...

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी...

जागतिक दयाळू दिन - World Kindness Day..



एम आय एम हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ- AIMIM Ahmednagar

अध्यक्ष पदी अविनाश वाहुळ तर उपाध्यक्ष पदी ऋषिकेश भोसले


श्रीरामपूर - अहमदनगर
एम आय एम श्रीरामपूरची बैठक हरेगांव येथे झाले यावेळी हरेगाव अध्यक्ष नियुक्ती बाबत चर्चा करण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या आदेशाने तसेच जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार यांच्या सहमतिने व तालुका अध्यक्ष शकील भाई शेख यांच्या अध्यक्षते खाली व हसते नियुक्ती करण्यात आली.
हरेगाव अध्यक्ष पदी अविनाश वाहूळ , उपाध्यक्ष ऋषिकेश भोसले , सचिव रोहित कोळगे , सह सचिव निलेश शिंन्दे , कार्यअध्यक्ष अमोल शिंन्दे , खजिंनदार रविंद्र रूपट्के यांची नियुक्ती करण्यात आली व पत्र देेनायात आले.
यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष शकील शेख, तालुका उपाध्यक्ष युनूस शेख, शहर अध्यक्ष युनूस शेख,शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मन्सूरी प्रसिद्ध प्रमुख दाऊद पिंजारी शहर संगठक किरण बोधक  ऊंदिरगांव एम आय एम र्सर्व पद अधिकारी ऊंदिरगांव अध्यक्ष अमिर जमाल शेख उंदीरगांव उपाध्यक्ष आसिफ हामिद शेख सचिव वसीम मोहम्मद शेख उप सचिव योगेश एकनाथ शिरसागर कार्याध्यक्ष साजिद अली अजगर शेख सह खजिंदार दानिश शकील शेख सलागार जहूर अब्बास शेख मीडिया प्रमुख आसिफ अकबर शेख व खजिंदर तौसीफ साहेब खान पठान एम आय एम अशोकनगर अध्यक्ष समीर भाई शेख व विशाल भाऊ  व एम आय एम  कार्यकर्ता उपस्थित होते.

वाचा -

एम आय एम और ध्रुवीकरण - AIMIM and Polarization

 एम आय एम और ध्रुवीकरण


देश -

बुद्धिजीवी और खुद को पोलिटिकल एनालिस्ट मानने वाले लगातार ये कहते रहते हैं के 2014 में मोदी उदय हो रहा था उसी वक्त हैदराबाद से निकल एम आय एम पार्टी और पार्टी अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी ने भी अपनी राजनीती और पार्टी का प्रसार  शुरू कीया. होसकता है टाइमिंग की वजह से वो ऐसा कहते है.

 लेकिन एम आय एम आंध्रप्रदेश के वक़्त से ही अपनी छेत्रिय राजनीति में सक्रिय रही है और वहां से उनकी कोशिश ये रही के अपना रिकॉर्ड 100% रखें होसकता है ये स्ट्रेटेजी हो की लोग जब आकलन करें तो उन्हें आकंड़े मिले के 6 कैंडिडेट कांटेस्ट किये और सबने जीत दर्ज 7 ने किए सातों ने जीत दर्ज की...

और वैसे भी छेत्रिय पार्टी का अपने राज्य से निकल कर कहीं और अपनी जगह बनाना भारतीय राजनीती में तो अब तक शायद किसी ने नही दिखाया है...

राजद बरसों पुरानी सरकार बनाने वाली पार्टी है लेकिन बिहार के बाहर शून्य है, इसी तरह सपा भी है बसपा भी, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र की बात करे तो शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी भी इन्का भी समावेश होता है. प्रादेशिक पक्ष का प्रदेर्षण अपना प्रदेश के बाहर कूछ खास नही देखणे को मिला है.

ऐसे में जब हैदराबाद से निकलकर एम आय एम जब अपने छेत्र से निकल कर दूसरी जगह अगर अच्छा कर रही है तो ओवैसी साहब ज़रूर लोगों को पसंद आ रहे हैं उनकी स्ट्रेटेजी दूसरों से अच्छी है तब ही लोग उन्हें अपना रहे हैं और एम आय एम को जीत दिला रहे है.

असल मुद्दा ये है के लोगों का इल्ज़ाम जो है के ओवैसी के आने के बाद से ही वोटों का धुर्वीकरण होना शुरू हुआ है.ऐसा बिल्कुल भी नही है वोटों का असल धुर्वीकरण 1992 से शुरू हुआ था और इसे सबसे ज़्यादा मजबूती 2002 में मिली जब एक साथ 2000 से ज़्यादा मुसलमानों की हत्या करी गयी. 

वो गुजरात जो कांग्रेस और गांधी का गढ़ था वहाँ से कांग्रेस सत्ता से बाहेर  होगई उस क़त्ले आम के बाद आज तक वहाँ कांग्रेस अपने वोट नही तलाश पाई लोग उस क़त्ले आम से इतने खुश हैं के लगभग 20 साल बाद भी कांग्रेस को वोट नही देते.

असल वोटों का धुर्वीकरण वहीं से हुआ था और अब भी जो मुस्लिमों को काटने मारने की बात करता है बहुसंख्यक उसे वोट देते हैं और दिल खोल कर देते हैं.

कांग्रेस मुस्लिमों से वोट पाने की उम्मीद से पहले गुजरात मे अपनी ज़मीन तलाश कर ले तो ज़रूर हो सकता है दूसरी जगह की जनता भी उसे कबूल करेंगी.

एम आय एम पार्टी अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन जीस तरह संसद ने मुद्दो को उठाते है और जिस तरह उन्हे एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील उन्हे संसद मे साथ दे रहे ऐसा लगता है सामान्य जनता के सवाल और संविधान का सटीक मालुमात इन्हे है. 

 जिस तरह एम आय एम की चहात जनता मे बड रही है उससे ऐसा लगता है की बंगाल और उत्तर प्रदेश मे भी एम आय एम जनता को बेहतरीन परीयाय बनकर उभरेंगी.

वाचा -

ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई....

डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार...

सियासत और मुसलमान - AIMIM INDIA...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी? New Generation and Owasi...

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख - AIMIM Ahmednagar

एम आय एम उंदिरगाव अध्यक्ष पदी अमीर शेख 


अहमदनगर - श्रीरामपूर -
एम आय एम श्रीरामपूर ची बैठक उंदीर गाव येथे घेण्यात आली. असंख्य कार्यकर्ते सोबत चर्चा करू एम आय एम उंदीर गाव अध्यक्षाची निवड करण्यात आली. 

जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी साहब यांच्या आदेशाने व जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ मनियार यांच्या सहमतिने तालुका अध्यक्ष शकील भाई शेख यांच्या अध्यक्षता खाली ही बैठक पार पडली
श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उंदीर गाव अध्यक्ष पदी अमीर जमाल शेख तर  उपाध्यक्ष आसिफ हामिद शेख आणि सचिव पदी वसीम मोहम्मद शेख उप सचिव योगेश एकनाथ शिरसागर कार्याध्यक्ष साजिद अली अजगर शेख सह खजिंदार दानिश शकील शेख सलागार जहूर अब्बास शेख मीडिया प्रमुख आसिफ अकबर शेख व खजिंदर तौसीफ साहेब खान पठान
यावेळी  एम आय एम अशोक नगर अध्यक्ष समीर भाई शेख व विशाल भाऊ तालुका अध्यक्ष शकील भाई शेख तालुका उपाध्यक्ष यूनूस भाई शेख शहर अध्यक्ष यूनुस भाई शेख शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के शहर सचिव नावेद पटेल शहर सलागार शाहरुख मंन्सूरी प्रसिद्ध प्रमुख दाऊद पिंजारी शहर संगठक किरण बोधक व Ai MiM पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते

वाचा -




डॉ कुणाल खरात होंगे एम आय एम के उमिदवार - AIMIM Election Dr Kunal Kharat

पदवीधर मतदार संघ मराठवाडा एम आय एम के उमिदवार होंगे डॉ कुणाल खरात 


औरंगाबाद -
 महाराष्ट्र के कई विधान परिषद की जगाह पर मतदान होना हैं. मराठवाडा पदवीधर विधान परिषद पर चूनाव होने है. सभी पार्टी अपने उमिदवार मैदान मे उतारणे की तैयारी कर रही है. बिहार की सफलता के बाद अब एम आय एम महाराष्ट्र विधान परिषद चूनावमे अपनी ताकत अजमाने वाली है. 
मराठवाडा पदवीधर चूनाव मे एम आय एम महाराष्ट्र विद्यार्थी परदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात को अपना उमिदवार घोषीत किया हैं. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील सहाब और प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहाब ने बैठक बुलाकर ये एलन किया है की औरंगाबाद विधानपरिषद पदवीधर चुनाव मे अब एम आय एम अपना उमिदवार देणे वाले है.
हाल्ही मे एम आय एम की बैठक औरंगाबाद के कार्यालय मे हुई जिसमे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फर कादरी, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात, औरंगाबाद एम आय एम नगरसेवक और कार्यकर्ते हजारो की तदात मे मौजुद थे.

वाचा-


मन सुन्न करणारी घटना...!- Manavseva

निराधार शोषित मनोरुग्ण मातेला १५ दिवसाच्या बाळासह 'मानवसेवेचा' आधार


अहमदनगर-

रात्रीचे दिड वाजलेले...अन् अवघ्या पंधरा दिवसांच्या बाळाला कुशीत घेऊन भेदरलेल्या अवस्थेत निराधार मनोरुग्ण महिला माका ता. नेवासा या गावात फिरत होती. दोन वर्षापासूनची तीची अवस्था बिकटच! विस्कटलेले केस...मळकटलेली साडी, तसी तिला कोणाचीच पर्वा नव्हती. काट्याकुट्यात स्वत:ची स्वत:च प्रसुती केली. ना डॉक्टर, ना दायी...आणि एका बाळाला जन्म दिला. दिड वर्षापासून रस्त्यावर फिरणा-या मातेवर काही नराधमांनी अत्याचार केले होते. याबाबत सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस कॉस्ट्रेबल श्री माने, व स्थानिक ग्रामस्थांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळवले. दिलीप गुंजाळ यांनी संस्थेच्या महिला स्वयंसेवकांच्या मदतीने निराधार मनोरुग्ण मातेची व बाळाची माहिती घेतली. निराधार मातेवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस स्टेशनकडून मिळताच दिलीप गुंजाळ यांनी त्या रात्री आशेने तेवत असलेल्या निराधार मातेला,पंधरा दिवसांच्या बाळासह श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *मानवसेवा* प्रकल्पात आणुन आधार दिला. या मातेवर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. मातेला व बाळाला *मानवसेवा प्रकल्पात* दाखल करण्यासाठी मा.प्रा.अविनाश मुंडके, मा. श्री शशिकांत चंगेडे, मा.श्री संजय शिंगवी, मा. सौ.शारदा हौशिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या माय-लेकराची अवस्था पाहून संस्थेच्या स्वयंसेवकांचे मन हेलावून गेले. संस्थेचे स्वयंसेवक अनिता मदणे, कोमल कांबळे, सिराज शेख, अंबादास गुंजाळ, राहुल साबळे, अशोक मदणे, सुशांत गायकवाड, प्रसाद माळी यांनी तातडीने भोजन ‌व कपडे देवून तिची व बाळाची काळजी घेत आहेत. 

*मानवसेवा हीच ईश्वर सेवा!* 

👏👏👏🌹🇳🇪🌹👏👏👏

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा- *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱९०११७७२२३३

वाचा -

दिपावली और बहादूर शाह जफर...

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी .....

जागतिक दयाळू दिन...


दिपावली और बहादूर शाह जफर- Diwali and Bahadur Shah Zafar

जब बहादुरशहा के यहाँ जाती थी दिल्ली से पूजा सामग्री



यदि आप लाल किले से फतेहपुरी मस्जिद की ओर चांदनी चौक पर चलें तो टाउन हाल के बाद एक कूचा पडता है, जिसका नाम है 'कूचा काबिल अत्तार'।उसके बाद एक मुख्य कटरा उसी ओर आता है - 'कटरा नील'। पुरानी दिल्ली के कटरों में इसका बडा नाम है।कुछ पंडितों का मानना है कि इस कटरे में प्राचिनतम घंटेश्वर मंदिर है। यूं तो प्राचीन मंदिरों की कोई कमी नहीं है दिल्ली में, मगर इस मंदिर को बडे लोग मानते हैं और कहा जाता है कि वेदों और पुराणों के समय से यहां सदा से ही दिल्ली के अति प्रतिष्ठित खत्री परिवार रहते चले आए हैं।इस कटरे में एक समय था जब हर मकान हवेलीनुमा था।आज भी सेठ रायबहादुर छुन्नामल की हवेली को छोडकर बहुत सी हवेलियां इस कटरे में है।

वैसे अब यहां कपडे की मंडी बन चुकी है, मगर यह कटरा आज भी एक ऐसी दुकान के लिए जाना जाता है जो मुगलों के समय से यहां पर है और जहां से पूजा सामग्री दीपावली के अवसर पर किला-ए-मुअल्ला (लाल किल्ला) भेजी जाती।इसकी मेहंदी से बहादुरशहा जफर की पत्नी बेगम जीनत महल अपने हाथ सजाती।आजकल इस दुकान को 'सुरभि ट्रेडिंग' के नाम से जानाजाता है। मगर इसकी स्थापना मुगलों के समय में हुई और पीढी दर पीढी यह दुकान दिल्ली ही नहीं, भारत से बाहर भी लोगों को शुद्ध पूजा सामग्री और मेहंदी प्रदान करती है। हकीम मामचंद अरोडा जो इसके मालिक हैं, बताते हैं कि जो पूजा सामग्री विश्व भर में न मिले, वह यहां अवश्य मिलेगी। इसके ग्राहक भी पुश्तैनी हैं। दूसरी बात यह की जो भी यहां से मेहंदी या पूजा सामग्री ले लेता है, वह अन्य स्थान पर जाता ही नहीं।

हां, मुगल ताजदार बहादुरशाह जफर को पूजा सामग्री से क्या लेना - देना, यह जानना रोचक होगा। दरअसल मामचंद अरोडा के अनुसार बहादुरशाह जफर दीपावली के शुभ अवसर पर बडे जोर - शोर से अपने हिंदू दरबारियों के लिए पूजा का आयोजन कराते थे। दिल्ली ही नहीं, दिल्ली के बाहर दूर - दूर तक मिठाई बांटी जाती थी। हिंदू त्योहारों पर पूजा सामग्री भेजे जाने का जीता - जागता उदाहरण स्वयं मामचंद अरोडा की प्राचीन दुकान है। इस दुकान को उसी प्रकार से रखा गया है जैसे यह मुगलों के समय थी। पुरानी शीशम की लकडी की अलमारियां और दराजें अपनी कहानी स्वयं सुनाती हैं। अंग्रेजों के समय से छत पर लगा पंखा साक्षी है इस बात का की इसकी आयु पचास वर्ष से ऊपर ही है। जो स्वच्छ व खालिस पूजा सामग्री यहां उपलब्ध है वह इस प्रकार है - धूप, मौली, रोली, कमल गट्टा, सिंदूर, शहद, इत्र, चूरे वाला लाल चंदन, सफेद चंदन, पीली सरसों, करजवा, इंद्र जौ, पचमेवा, केसर, बाल छड, जायफल, सुपारी, मजीठा, आदि. मामचंद के परदादा किला-ए-मुअल्ला में यह सामग्री दीपावली, होली आदि पर्वों पर ले जाते। दीपावली के अवसर पर लाल किले के मुख्य द्वार पर उनका स्वागत दीपमाला के साथ होता था और होली के समय रंगों के फुहार के साथ। यह पूजा सामग्री वर्षों से भारत के कोने - कोने से लोग उनसे लेने आते रहे हैं। यही नहीं भारतीय प्रवासी आँस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, युरोप आदि देशों से भी कुरियर द्वारा यह सामग्री मंगाते हैं कि शुद्ध सामग्री उन्हें प्रभू के और भी निकट ले आएगी। इसका कारण यह है की मामचंद के दादा हकीम सौदागरमल अपने समय को जाने - माने हकीम थे और विश्व विख्यात हकीम अजमल खां (यूनानी हिकमत पध्दती) के साथ दिल्ली हिकमत बोर्ड में भी थे। यही नहीं, वे एक स्वतंत्रता सेनानी भी थे और हकीम अजमल खां के साथ उन्होंने अंग्रेजों के विरुद्ध आंदोलन भी छेडा। ऐसा कहा जाता है कि अंग्रेज उनकी हिकमत से प्रसन्न हो, उन्हें 'रायबहादुर की पदवी प्रदान करना चाहते थे, मगर उन्होंने साफ इन्कार कर दिया। मगर रोगी अंग्रेजों की सेवा करने से वे पीछे नहीं हटे। हकीम सौदागरमल ने लाँर्ड हार्डिंग (वायसराँय) की पुत्री के कान का दर्द उस समय अपने देसी दवाई 'रौगन - ए - तुर्क' से ठीक किया, जब इंग्लिस्तान के सभी फिरंगी से चिकित्सक अपनी अंग्रेजी दवाइयों से उसका उपचार नहीं कर सके। अंग्रेजों के ऊपर उनका सिक्का जम चुका था, मगर उनसे कोई एहसान इसके बदले सौदागरमल ने नहीं लिया। वे चाहते तो सेठ छुन्नामल की तरह ही बडी जायदाद प्राप्त कर सकते थे। मगर वे अपनी छोटी - मोटी दुकान में ही संतुष्ट थे। मामचंद का मानना है कि दुकान भले ही छोटी और प्राचीन है, मगर इसमें प्रभु की बडी बरकत है।

हकीम सौदागरमल ने अपने समय में एक कारनामा और किया, जो था मेहंदी का एक विशिष्ट नुस्खा तैयार करना। इस नुस्खे द्वारा सफेद बाल एक विशेष कत्थई रंग के हो जाते थे। इसके अतिरिक्त बालों पर लगाने जाने वाली मेहंदी सर्दियों में गर्म तासीर की होती थी और गर्मियों में प्रयोग की जाने वाली ठंडी तासीर की होती थी। इसके अतिरिक्त मौसम के अनुरुप इसमें जडी - बूटियाँ भी होती थी। सौदागरमल के पश्चात उनके पुत्र हकीम छुन्नामल अरोडा ने इस मेहंदी की चमक और गहरे रंग को और निखारा। इसका परिणाम यह निकला कि स्त्रियां तो स्त्रियां, पुरुष भी जवानी की चाहत में उनकी मेहंदी से अपने बाल रंगे लगे। पुरानी दिल्ली में जरा भी किसी के बालों में सफेदी छलकी तो उसने मामचंद की मेहंदी को प्रयोग करना आरंभ किया।कुछ लोगों ने उन्हें पुरुषों का 'शाहनाज हुसैन' (शहनाज हर्बल) कहना शुरु कर दिया है। जब उनसे पूछा गया कि मेहंदी की चमक और गहरे रंग का क्या रहस्य है ? तो वे बोले की यह तो 'टाँप सीक्रेट' है और सभी से गोपनीय रखा जाता है कि कहीं कोई इसकी नकल न बना ले। परिवार के सबसे वरिष्ठ सदस्य के पास ये नुस्खा गुप्त ताले - चाबी में रहता है। इस समय ६० वर्षीय मामचंद जी परिवार के वरिष्ठतम सदस्य हैं। इस मेहंदी के रंग की चटक और छटा काले खिजाबी रंग से कहीं बढिया दिखाई देती है।

लोगों का कहना है कि ऐसा देखा गया है कि इस मेहंदी से दुल्हनों के हाथ बडे जोरदार रचते है। अंतिम महान मुगल ताजदार बहादुरशाह जफर की पत्नी बेगम जीनत महल यही मेहंदी का प्रयोग करती थी। लाल कुआं में उन्होंने एक महल बनाया था, जिसका नाम आज भी जीनत महल है और जहां आज लडकियों का इसी नाम का स्कूल भी है। जीनत महल को मेहंदी लगाने का बडा चाव था। चूंकि वे अपने पति के साथ राज - काज में हाथ भी बंटाती थी, उन्हें बनाव श्रुंगार का समय नहीं मिलता था। समय - समय पर वे लाल कुआं के इस महल में रहने जाती थीं।मामचंद जी के परदादा के पास जीनत महल का लिखा हुआ पत्र भी है, जिसमें उनकी मेहंदी की प्रशंसा की गई है। उनके पास बहादुरशाह की सनद (मुहर) भी थी, जिसमें पूजा सामग्री की तारीफ की गयी है। मगर दो वर्ष पूर्व उनकी दुकान में चोरी हुई, जिसमें ये सभी चीजें भी गयी। मुगलों का दिया पानदान और मिर्जा फखरुं (पुत्र बहादुरशाह जफर) का कमलदान भी था।

यदि आप चांदनी चौक के बल्लीमारान और कटरा नील चौराहे पर खडे होंगे तो यह ऐतिहासिक दुकान दूर से ही अपने मेहंदी के बडे - बडे थालों के साथ दिखाई देगी, आपको जिस पर मुगलों के समय की गद्दी पर सुर्ख - ओ - सफेद बिल्कुल तुर्को जैसे मामचंद जी आपको नजर आएंगे और अपनी मेहंदी से उनके बाल उनकी ऊम्र को झुठला कर ३५ - ४० का ही आभास देते है।

मामचंद अरोडा के पास आज भी एक पत्र ऐसा हैं, जिसमें फारसी में लिखा है कि किस प्रकार बहादुरशाह जफर दीपावली को 'जश्न - ए - चिराग' के नाम से मनाते थे। मामचंद को खेद है कि आज समय बदल गया हैं। आज इन्सानी रिश्तों के स्थान पर तिजारती रिश्ते बलशाली हो गए हैं और हर एक मनुष्य पैसे की ओर भाग रहा हैं। अब पुरानी दिल्ली में भाईचारे का वह वातावरण नहीं हैं, जो शाहजहां आबादी दिल्ली में होता था। मगर मामचंद जी यह अवश्य मानते हैं कि फिर भी पुरानी दिल्ली के कुछ कटरों, दत्तों और कूचों में प्राचीन सभ्यता बाकी है, जिनमें कटरा नील एक है।

मैने दिल्ली स्थित 'कटरा नील' भी सैर की और वहां की वह पुरानी मेहंदी की दुकान के मालीक से इस बारे में पूरी जानकारी ली आज भी बादशाह बहादूरशाह जफर के जमाने की वह दुकान वहां मौजूद है और दुकान के मालिक बडे गर्व से वह पुरानी बाते बताते है।

 मुजफ्फरभाई सय्यद

 *मो. नं. ९९६०३२५०५७*

पढीए -

जागतिक दयाळू दिन....

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी..

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?...

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान...

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी 1st barrister

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर उमर कमाल फारुकी



औरंगाबाद : लंडन येथे बॅरिस्टरचे शिक्षण घेत असलेल्या उमर कमाल फारुकी हे जागतिकस्तरावरील लिंकनझीन स्टुडंट्स असोसिएशनच्या प्रतिनिधीपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर हा बहुमान उमर फारुकी यांना मिळाला आहे.


मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर

लंडनच्या लॉ युनिर्व्हसिटीतून यापूर्वी बॅ. ए.आर.अंतुले, सोमनाथ चटर्जी, मार्गारेट थॅचर, टोनी ब्लेअर, असदोद्दीन ओवेसी यांच्या सारख्या दिग्गजांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. बॅरिस्टर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात उमर फारुकी हे शिक्षण घेत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बॅरिस्टरची पदवी मिळविणारे ते मराठवाड्यातील पहिले व्यक्ती ठरतील.

वाचा -

जागतिक दयाळू दिन..

ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई..

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान...

सियासत और मुसलमान - AIMIM INDIA

एम आय एम  की जीत मुसलमानों को सियासत से बेदखल करने वालों के ताबूत..



डॉ० ज़फरुल इस्लाम खान

        एआईएमआईएम के शानदार प्रदर्शन की सराहना करते हुए, दिल्ली अल्पसंख्यक आयोग के पूर्व अध्यक्ष डॉ० ज़फरुल इस्लाम खान ने इंडिया टुमारो से कहा है कि बिहार में एआईएमआईएम की शानदार जीत भारत के मुसलमानों को राजनीति से अलग-थलग करने और हाशिए पर पहुंचाने की कोशिश करने वालों के ताबूत में एक कील साबित हुआ है.


        कांग्रेस पार्टी ने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन और उसके नेता असदुद्दीन ओवैसी पर बिहार चुनावों में अपने उम्मीदवारों को मैदान में उतारकर भाजपा और उनके सहयोगी दलों की मदद करने का आरोप लगाया है, जबकि एआईएमआईएम ने सामाजिक और राजनीतिक रूप से प्रभावशाली प्रदर्शन कर मतदारो  को प्रभावित किया है और राज्य के मुस्लिम बहुल सीमांचल क्षेत्र की पांच विधानसभा सीटें जीतने में सफल रही है.

        एआईएमआईएम के शानदार प्रदर्शन की सराहना करते हुए, दिल्ली अल्पसंख्यक आयोग के पूर्व अध्यक्ष डॉ० ज़फरुल इस्लाम खान ने इंडिया टुमारो से कहा है कि बिहार में एआईएमआईएम की शानदार जीत भारत के मुसलमानों को राजनीती से अलग-थलग करने और हाशिए पर पहुंचाने की कोशिश करने वालों के ताबूत में एक कील साबित हुआ है.  

        एआईएमआईएम को “वोट कटुआ” बताने वाली कांग्रेस पर नाराज़गी ज़ाहिर करते हुए उन्होंने कहा, “ऐसी टिप्पणियों करना आसान है. क्या मुस्लिम मतदाताओं पर उनका एकाधिकार है? दूसरों को चुनाव लड़ने का अधिकार नहीं है? तथाकथित धर्मनिरपेक्ष और वामपंथी दलों ने मुस्लिम राजनीतिक आवाज़ों को हाशिए पर डाल दिया है और अगर कोई संसद में हमारी आवाज़ उठाता है तो उसे कोई बीजेपी की बी टीम कैसे कह सकता है. ऐसी पार्टियों ने हमारे लिए क्या किया? अगर मुसलमानों को मुख्यधारा की राजनीति से दूर रखा गया है तो यह भाजपा की रणनीति है.”

        उन्होंने एआईएमआईएम की जीत को मुसलमानों को हाशिए पर लाने के प्रयास के खात्में के रूप में मानते हैं. वह कहते हैं, “कुछ आवाजें ऐसी होनी चाहिए जो राज्य विधानसभाओं और संसद में मुस्लिम मुद्दों को उठा सकें.”

        कांग्रेस और अन्य धर्मनिरपेक्ष दलों पर कटाक्ष करते हुए, डॉ० खान ने कहा, “एआईएमआईएम नहीं बल्कि धर्मनिरपेक्ष दलों की आपसी कलह भाजपा की जीत का प्रमुख कारण है. वे धर्मनिरपेक्षता और गांधी की विचारधारा के बारे में बात करते हैं लेकिन एक दूसरे के खिलाफ चुनाव लड़ते हैं. यदि वे एकजुट होते तो भाजपा जीत नहीं पाती. इसलिए बीजेपी की जीत के लिए ओवैसी को दोषी ठहराना धर्मनिरपेक्ष दलों की हताशा के को दर्शाता है.

        उन्होंने कहा, “यदि ओवैसी की पार्टी ने चुनाव लड़ा है तो यह उनका संवैधानिक अधिकार है और धर्मनिरपेक्ष दलों के लिए एक उचित जवाब है कि यदि आप हमारे मुद्दों को नहीं उठाते हैं तो और भी लोग हैं जो राज्य विधानसभाओं और संसद में मुसलमानों की आवाज़ उठाएंगे.”

        डॉ० खान ने ट्वीट किया है, बिहार में एआईएमआईएम की जीत भारत के मुसलमानों को राजनीति से बेदखल करने और हाशिए पर पहुंचाने की कोशिश करने वालों के ताबूत में एक कील है. ओवैसी को एक नया बिहार और संभवतः एक नया भारत बनाने में मदद करने के लिए बधाई.”

        लखनऊ स्थित वरिष्ठ अधिवक्ता ज़फ़रयाब जिलानी, जो बाबरी मस्जिद एक्शन कमेटी के साथ जुड़े रहे हैं, ने कहा कि मुसलमानों ने हमेशा कांग्रेस का समर्थन किया जिसकी वजह से केंद्र और राज्यों में सत्ता हासिल हुई लेकिन इसने मुसलमानों के लिए कुछ नहीं किया. मुसलमान अभी भी गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश और यहां तक ​​कि केरल जैसे राज्यों में कांग्रेस का समर्थन कर रहे हैं क्योंकि इन राज्यों में मुसलमानों के लिए यह बेहतर विकल्प है. उन्होंने कहा कि, “मुसलमानों को बिहार में एआईएमआईएम में बेहतर विकल्प मिला और उन्होंने उसे वोट किया. लोकतंत्र में हर एक को चुनाव लड़ने का अधिकार है.”

        ऑल इंडिया मुस्लिम मजलिस मुशावरत (एआईएमएमएम) के अध्यक्ष नावेद हामिद ने कहा, “भारतीय संविधान ने हर व्यक्ति को एक राजनीतिक पार्टी बनाने और चुनाव लड़ने का अधिकार दिया है. फासीवादी ताकतें, जो दिन-प्रतिदिन मज़बूत होती जा रही हैं वह फासीवादी विचारधारा का विरोध करने वाले धर्मनिरपेक्ष दलों से सवाल कर रही हैं. लेकिन बिहार चुनाव ने संकेत दिया है कि वह समय आ गया है, जब धर्मनिरपेक्ष दलों को मुस्लिम मतदाताओं के प्रति अपनी नीतियों की समीक्षा करनी होगी और आत्मनिरीक्षण करना होगा कि मुसलमान उनसे क्यों दूर हो रहे हैं.”

        वरिष्ठ पत्रकार और ईसाई कार्यकर्ता जॉन दयाल ने इंडिया टुमारो से बात करते हुए कहा कि, “लोकतंत्र में हम किसी भी पार्टी को चुनाव में हिस्सा लेने से नहीं रोक सकते. एआईएमआईएम मुख्य रूप से मुस्लिम वोटों पर फोकस कर रही है. यह देश के किसी भी हिस्से में चुनाव लड़ेगा वह केवल उन विशेष वोटों को ही प्रभावित करेगा. इसलिए, इसका मकसद सत्ता के लिए बार्गेन करना है.”

        उन्होंने कहा, “अपने मकसद के लिए अगर एआईएमआईएम कुछ दलों के वोटों में कटौती कर रही है, तो यह उन पार्टियों का दुर्भाग्य है. मुझे लगता है कि लोकतंत्र में किसी भी पार्टी को ‘वोट कटर’ कहना निंदनीय है. मैं इसे बीजेपी की बी टीम नहीं कहूंगा क्योंकि इससे मुस्लिम युवाओं की आकांक्षाओं को ठेस पहुंचेगी जो सोचते हैं कि राजनीति में मुसलमानों का कोई विकल्प नहीं है. कोई भी व्यक्ति, जो ओवैसी को वोट देता है, वह कांग्रेस, राजद, वाम दल, या जदयू को वोट नहीं देगा. ओवैसी हिंदू विरोधी नहीं हो सकते हैं लेकिन हिंदू उनके लिए प्रतिरोधी हैं.”

        पूर्व आईपीएस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और राजनीतिज्ञ एसआर दारापुरी बिहार में एआईएमआईएम की जीत को ओवैसी के लिए उपलब्धि मानते हैं, लेकिन इसे काउंटर प्रोडक्टिव के रूप में भी देखते हैं.

        दारापुरी कहते हैं, “समुदाय और जाति-आधारित राजनीति हमेशा काउंटर प्रोडक्टिव होती है. मुस्लिमों को गठबंधन बनाने में पुनर्विचार करना चाहिए और समझना चाहिए कि भाजपा को लोकतांत्रिक ताकतों के ज़रिए हराया जा सकता है न कि साम्प्रदायिकता के ज़रिए. निश्चितरूप से एआईएमआईएम के उदय से भाजपा मज़बूत होगी.”

        मीडिया आज राजनीतिक या कॉर्पोरेट जगत के हितों से प्रेरित है। सामाजिक समस्या हों या राजनीतिक और आर्थिक मुद्दे, मीडिया समाज, राष्ट्र और मानवता के हित पर ध्यान नहीं देता। यह राजनीतिक दलों या कॉर्पोरेट जगत का प्रतिनिधि हो जाता है। नतीजतन, आम लोगों के गंभीर मुद्दों पर संतुलित और निष्पक्ष दृष्टिकोण मीडिया डिबेट से आम तौर पर अनुपस्थित हो जाते हैं ।

एम आय एम की जीत मुसलमानों को सियासत से बेदखल करने वालों के ताबूत में एक कील है: डॉ० ज़फरुल इस्लाम

क्या ओवैसी ने बंगाल में चुनाव लड़ने की घोषणा कर के अन्य पार्टियों की चिंता बढ़ा दी हैं?

क्या ओवैसी की जीत मुस्लिम नेतृत्व वाली पार्टियों को अछूत समझने वालों के लिए एक सबक है?

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dपढिये -

जागतिक दयाळू दिन...

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?.....

अब सारा गुस्सा ओवेसी पर?....

क्या है ई वी एम का राझ?...

जागतिक दयाळू दिन - World Kindness Day

 13November                  🌎

 World Kindness Day      जागतिक दयाळू दिन      🌏


_जागतिक दयाळू दिन हा १९९८ सालापासून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाची संकल्पना जागतिक दयाळू चळवळीतून निर्माण झाली. यामध्ये ऑस्ट्रेलिया, थायलंड, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांचा पुढाकार होता. सर्व लोकांनी एकत्र यावे,माणुसकी जपावी, हिंसात्मक कृत्यांना आळा बसावा अशा उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामात व्यस्त असतो.आपण आपल्या जगात इतके हरवलेले असतो की आसपास काय चालूआहे याचे, कित्येकदा आपल्याला भान नसते. आपण इतंराशी कसे वागतो याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. अनेकांना विविध प्रकारचे ताणतणाव असतात. त्यामुळे चिडचिड पणाची वृत्ती वाढत आहे._

परंतु काय हे आपल्याला माहीत आहे का की सुमारे 1400 वर्षा पूर्वीच ही शिकवण नुसत्या उपदेशाने नव्हे तर पूर्णत्वाने स्वतः अंगीकृत करून समस्त मानव जातीला प्रेम, बंधुत्व, दया , कृपा, करुणा भेदभावचा विरोध , कल्याणाचा मार्ग एक व्यक्ति दाखवून गेली ? 

कोण होते ते ?

काय आहे ती शिकवण ....?


हे पैगंबर !(मुहम्मदसल्ललाहू अलैहि व सल्लम .) आम्ही तर तुम्हाला जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे 

दिव्य कुरआन (21:107)_


पहा! तुम्हा लोकांजवळ एक पैगंबर आला आहे जो खुद्द तुम्हा पैकीच आहे. तुम्हाला नुकसान पोहचणे त्याला जड वाटते. तुमच्या कल्याणाचा तो इच्छुक आहे. श्रद्धावंतांसाठी तो प्रेमळ आणि दयाळू आहे.

दिव्य कुरआन (9:128)_

ईश्वराच्या एकत्वावर आणि आपल्या भविष्यकालीन जीवनावर ज्याचा विश्वास आहे अर्थात जो खरा मुसलमान आहे त्याने *आपल्या अतिथीचा सत्कार करावा.

जेव्हा केव्हा बोलशील तेव्हा खरेच बोल.वचन दिले की ते निक्षून पाळ. विश्वासघात करू नकोस. व्यभिचार करू नकोस. पवित्र राहा. अपवित्र वासना धरू नकोस. आपल्या मारत्या हातांना आवर.* ज्यांना पाहिल्या बरोबर ईश्वराची आठवण होते तेच ईश्वराचे उत्तम सेवक होत._

ईश्वराच्या एकत्वावर ज्याचा विश्वास आहे आणि पारलौकिक जीवनावर ज्याचा विश्वास आहे अर्थात जो खरा मुसलमान आहे *त्याने जे श्रेय असेल तेच बोलावे,अन्यथा मौन पाळावे.

ईश्वराच्या एकत्वावर आणि पारलौकिक जीवनावर ज्याचा विश्वास आहे अर्थात जो खरा मुसलमान आहे त्याने आपल्या शेजाऱ्याला दुखापत करता कामा नये.


क्षुधिताला जेवू घाल. आजाऱ्याचा समाचार घे आणि एखादा कैदीअन्यायाने डांबला गेला असेल तर त्याला मुक्त कर. मुसलमान असो की नसो,जो म्हणून रंजला गांजला असेल, त्याला मदत कर.

 

मुसलमान आपल्या वैभव काळात ईश्वराचेआभार मानतो; आणि संकट कालात तो ईश्वरी इच्छेला मान तुकवितो.

स्वत:च्या परिवारात ज्याचा स्वभाव सर्वांना अति प्रिय असतो तोच अगदी पूर्ण मुसलमान होय.

आपल्या ताब्यात आल्या नंतरही दुखापत करणाऱ्या माणसाला जो क्षमा करतो त्याचा, ईश्वरा जवळ सर्वाधिक आदर होतो.

आपल्यावर भीक मागण्याची पाळी न येता कुटुंबाचे पालन- पोषण करता यावे आणि *शेजाऱ्या- पाजाऱ्यांना मदत करता यावी या उद्देशाने आणि न्याय नीतीने जो ऐहिक धनसंपत्ती मिळविण्याची इच्छा करतो, त्याचाच ईश्वरा जवळ सर्वाधिक आदर होतो.

ज्याचा म्हणून ईश्वरावर आणि पारलौकिक जीवनावर विश्वास आहे अर्थात जो खरा मुसलमानआहे त्याने आपल्या अतिथींचाआदर केलाच पाहिजे.* ज्याचा म्हणून ईश्वरावर आणि पारलौकिक जीवनावर विश्वास आहे, *त्याने कधीही आपल्या शेजाऱ्यांना त्रास देता कामा नये. जो खरा मुसलमान आहे त्याच्या तोंडातून नेहमी चांगले शब्दच बाहेर पडले पाहिजेत; अन्यथा त्याने बोलू नये हेच उत्तम.

कोणाच्याही कीर्तीला धक्कालावणे हे मुसलमानाला सर्वथा अशोभनीय आहे. त्याने कोणालाही शाप देणे अयोग्य आहे.त्यानेकोणालाही शिव्या देणे अयोग्य आहे. आणि गर्विष्ठपणे बोलणे हे कोणाही मुसलमानाला न शोभणारे आहे.

आपल्या बांधवाला मदत करा. मग तो अत्याचारी असो की अत्याचार झालेला असो.*“पण तो अत्याचारी असेल तर आम्ही त्याला कशी बरे मदत करावी?” मुहंमद पैगंबर म्हणाले, “अत्याचारी माणसाला त्याच्या अत्याचारा पासून परावृत्त करणे किंवा त्याला रोखणे हीच त्याला केलेली खरी मदत होय._

जो लहानांशी प्रेमळ पणे वागत नाही आणि वृद्धांच्या कीर्तीचा आदर करीत नाही तो आपल्यातला नाही म्हणून समजावे. जो न्याय्य गोष्टीचा आदेश देत नाही आणि जो अन्याय्य गोष्टीचा विरोध करीत नाही तो आपल्यातला नाही म्हणून समजावे.

अनाथ बालकालाही जेथे लाभ होतो ते पूर्ण मुसलमान मुसलमानाचे सर्वोत्तम घर समजावे. आणि अनाथ बालकालाही जेथे वाईट रीतीने वागविले जाते ते मुसलमानाचे निकृष्टतम घर जाणावे.

जो स्वत: पोटभर खातोआणि शेजाऱ्याला उपाशी ठेवतो तो काही पूर्ण मुसलमान नव्हे कितीही धर्मकर्मे केली म्हणून त्यांनी काही शिव्या देण्याच्या जिव्हा दोषाचा परिहार होत नाही. जीभ आणि अंत:करण ही घाणेरडी असे पर्यंत कोणीही मनुष्य मुसलमान होऊ शकत नाही.

आपल्या कामवासना जिंकून जो पारितोषिकाची आशाधरतो तो मनुष्य शहाणा व समजदार होय. आणि आपल्या कामवासनांचे जो अनुसरण करतो आणि त्या तशाच कायम ठेवून जो ईश्वरा जवळ क्षमायाचना करतो तो मूर्ख होय.

तुमच्या पैकी जो स्वभावाने सगळ्यात चांगला असेल तोच खरोखर मला सर्वांहून अधिक प्रिय होईलआणि पुनरुत्थानाच्या दिवशी त्यालाच माझ्याजवळ निकटतम आसन प्राप्त होईल आणि तुमच्यापैकी जो वाचाळ असेल, चुरुचुरू बोलत असेल व बढाई मारीतअसेल तो मला सर्वांहून अधिक अप्रिय होईल, आणि पुनरुत्थानाच्या दिवशी त्याला माझ्यापासून अगदी दूर बसविण्यात येईल. मित्र म्हणाले, "हे ईश्वराच्या प्रेषिता, बढाई कोण मारतो?” ते म्हणाले , *“गर्विष्ठ."

तुम्हाला सहायता प्राप्त होईल हे अगदी निश्चित समजा; तुम्ही चांगले पारंगत व्हाल आणि विजय मिळवाल; तुमच्या पैकी ज्याला हे लाभले त्याने ईश्वराचे भय बाळगले पाहिजे; बुद्धिसंगत गोष्टीच आज्ञापिल्या पाहिजे; आणि चुकीच्या गोष्टींचा निषेध केला पाहिजे.

जो बुद्धिपुरस्सर माझ्या विरुद्ध खोटे सांगतो त्याला नराकाग्नीत जागा मिळेल.

लोक अवश्यमेव तुम्हाला अनुसरतील. धर्म समजून घेण्यासाठी पृथ्वीच्या सर्व विभागांतून लोक निश्चितच तुमच्याकडे येतील. अशा रीतीने ते आले म्हणजे त्यांना भलेपणाने वागायला सांगा.ईश्वराचे नाव घेऊन जो तुमच्याकडे आश्रय मागेल त्याला आश्रय द्या. आणि ईश्वराचे नाव घेऊन जो दान मागेल त्याला दान द्या. जो कोणी तुम्हाला भेटायला येईल त्याच्याशी नीट बोला. जो कोणी तुमच्यावर उपकार करील त्याची फेड उपकारानेच करा.* आणि उतराई होण्यासारखे तुमच्या जवळ काहीच नसेल तर निदान आपण त्याला भरपूर प्रतिदान दिले असे वाटे पर्यंत त्याच्या साठी ईश्वराजवळ प्रार्थना करा.

अन्यायी व अत्याचारी अधिकाऱ्यासमोर जाऊन त्याच्या अन्यायाविषयी त्याला छातीठोकपणे सांगणे हे सर्वोत्तम धर्मयुद्ध होय.

तुम्ही जर आपल्या बंधूचे स्मितवदनाने स्वागत कराल तर तो दानधर्मच होय. तुम्ही जर मानव जातीला आग्रहाने सत्कर्माचा उपदेश कराल तर तो दानधर्मच होय. कोणी निषिद्ध कर्मे करीत असल्यास त्याचा जर तुम्ही विरोध कराल तर तो दान धर्मच होय. माळरानावर,जेथे लोक बहुधा वाट चुकतात तेथे जर तुम्ही वाटसरूंना रस्ता दाखवाल तर तो तुमचा दान धर्मच होय.तुम्ही जर आंधळ्यांना मदत कराल तर तोही दानधर्मच होय.

पैगंबर म्हणाले,_ _*“कोणालाही शिवीगाळ करू नकोस. 'आणि तेव्हा पासून मी कधीही कोणाला शिवी म्हणून दिलेली नाही. स्वतंत्र माणसाला तर कधी दिली नाहीच,पणगुलामालाही दिली नाही. आणि उंटाला किंवा बकरीलाही दिली नाही. आणखी ते असे म्हणाले, “एखाद्या माणसाने जर तुला शिवी दिली आणि तुझ्या ठायी असलेल्या एखाद्या दुर्गुणावर बोट ठेवले तर त्याचा तुला माहीत असलेला दुर्गुण तू उघड करू नकोस."

ज्याच्या जवळ स्वकष्टाने मिळवलेली अल्पस्वल्प संपत्ती आहे, पण त्यातूनही शक्य तेवढे जास्त जो दुसऱ्यांना देत असतो, त्याने वाढलेली भिक्षा सर्वोत्तम भिक्षा होय.

आणि (हे पैगंबर (स.)), आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा आणि सावधान करणारा बनवून पाठविले आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. 

दिव्य कुरआन (34:28)

आनंदवार्ता द्या त्या लोकांना; ज्यांनी (तुम्हावर) श्रद्धा ठेवली आहे, त्यांच्या साठी अल्लाहकडून महान कृपाप्रसाद आहे.

दिव्य कुरआन (33:47)

वाचा -

मौलाना हसरत मोहानी..

प्रेषित पैगंबर मोहम्मद सर्वांसाठी पुस्तक प्रदर्शन संपन्न...

आधुनिक शिक्षण व समाज...


अड डॉ अरुण जाधव कोपर्डी येथे मयत शिंदे कुटुंबाला bhetle- Dr Arun Shinde

कोपर्डी येथील मयत समाधान शिंदे कुटुंबीयांचे भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अॅड. डॉ अरुण जाधव यांनी केले सांत्वन 


अहमदनगर -

            आज दिनांक १३/११/२०२०‌ रोजी कोपर्डी ता- कर्जत जि- अहमदनगर येथील भयानक अन्याचा बळी ठरत दुर्दैवी मयत पावलेल्या कै. समाधान रमेश शिंदे (कोपर्डी) यांच्या जलदान विधीच्या निमित्ताने कै.समाधान शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून मयत समाधान शिंदे यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी व मानसिक आधार देण्यासाठी, व अन्यायाचा बळी ठरलेल्या मयत समाधान शिंदे यांच्या परिवारा न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेताना भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक मा.अॅड.डॉ.अरूण जाधव ,म्हणाले की या कुटुंबाच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी असून मयत व्यक्ती समाधान शिंदे यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व या कुटुंबास न्याय मिळवून द्यावा.    

      https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dयावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाअध्यक्ष मा.सोमनाथ भैलुमे, जिल्हा संघटक नंदकुमार गाडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष मा.पनाजी कदम, शिंदे कुटुंबीय व समस्त कोपर्डी बौद्ध समाज बांधव उपस्थित होते !

वाचा -

ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई....

अर्णब गोस्वामी की याचीका पर इतने जल्द सूनवाई क्यो?...

क्या है ई वी एम का राझ? ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या