Showing posts with label Diwali. Show all posts
Showing posts with label Diwali. Show all posts

राजकीय आणि शासकीय दिवाळी

 

राजकीय आणि शासकीय दिवाळी 

            मनापासून आणि पूर्ण विचार करूनच दिला जाणारा शब्द म्हणजे आश्वासन. हे आपणा सर्वांना माहीत आहे. आश्वासन देत बसणेची सुरवात होते ती आपल्या घरापासून नव्हे तर लहानपणापासून तु शाळेत जा तुला हे देतो ? अशी आश्वासने दिली जातात आणि त्याप्रमाणे आपण वागतो आपले काम करतो.  काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा वर्ग यामध्ये आपण शिकत असताना शिक्षकांनी १००/ टक्के निकालांचे आश्वासन. मुला मुलींनी एकामेकाला दिलेली आश्वासने. मग ती प्रेमाची असो वा लगनाची असो. असे सर्व आपले आयुष्य आश्वासनावर चालत असते 

              आपणं पौढ झालो आणि आपल्याला मतांचा अनमोल अधिकार मिळाला. मग. ग्रामपंचायत.  नगरपालिका. महानगरपालिका. आमदारकी खासदारकी. बॅंक निवडणूक. काॅलेज महाविद्यालय विद्यालय मध्ये होणारी निवडणूक.  सोसायट्या निवडणूक.  शिक्षक संघांची निवडणूक.  कामगार संघटना निवडणूक. एस टी अध्यक्ष पदासाठी निवडणूक.  अशा अनेक माध्यमांतून निवडणूका घेतल्या जातात. आणि कळत नकळत आपल्याला मतदानाचा अधिकार असतो आणि तो कोणत्याही भुलथापांना बळी न पडता बजावयचा असतो. 

            निवडणूका जाहीर झाल्या की सभा. मिटींगा. मतदान संपर्क. मतदार प्रशनाची चाचपणी. .गावचा शहरांचा विकास  अशा विविध प्रशनाची चर्चा सुरू होते #मला निवडून द्या मी गावात पाणी. रस्ते. गटर. स्मशानभूमी. बाग बगिचे.  प्राथमिक आरोग्य केंद्र.  समाजमंदिर.  वृद्धाश्रम.  निवारा केंद्र. अशा विविध माध्यमातून गावांचा विकास करेण. दिला जातो तो शब्द नसतो तर असत ते फक्त आश्वासन. वरील प्रमाणे कोणताही विकासाचा फंडा राबविला जात नाही. आणि राबविला तर  फक्त आणि फक्त पैसा मिळविणे एवढाच उद्देश असतो. मी हे करिन मी ते करिन म्हणून काय उपयोग प्रत्यक्षात काहीच नाही. निवडणूकी पुरतेच मान खाली घालून पाया पडणारे उमेदवार  निवडणून आल्यावर त्या प्रभागात दिसत सुध्दा नाही. याला आपणच कारणीभूत आहोत कारणं मतदानासाठी आपण आपला आत्मसन्मान मटन. दारु. आणि काही पैसे यांवर विकला आहे. आज ५०० पुढच्या वेळी १००० आपण निवडून येणार एवढा आत्मविश्वास उमेदवार यांना आहे. खोटी आश्वासने द्यायची आणि जनतेची दिशाभूल करायची 

            आमदार खासदार मंत्री पुढारी नेते यांनी आपल्या जिल्ह्यात २००५/२०१९/२०२१  या काळात महापूर आले. लोकांचें शेती.  जनावरें गोठे. जनावरें वाहून जाणे.  घरांची पडझड.  मयत व्यक्ति.  जीवनावश्यक वस्तू नुकसान. अशा विविध बिकट परिस्थितीत. शासनाने जनतेची फसवणूक केली. जतेला वाटाव शासन आपल्यासाठी काहीतरी करतय म्हणून सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. ते फक्त कागदावरच राहिले.  मोठ मोठे सत्ताधारी विरोधी पक्षनेते यांनी पूर ग्रस्त भागाला भेटी दिल्या. काहीजणांनी आकाशातून तर काहीजणांनी बांधावरून. आणि जनतेला. दिला तो शब्द नव्हता ते होते फक्त आश्वासन. कधीच पूर्ण न होणारें. पूर ग्रस्त भागाला विविध योजना सुरू करण्यात आल्या. सर्वात मोठे दुर्भाग्य आहे ते म्हणजे. २००५ ची पूर ग्रस्त भागांची मदत. दुसरा पूर २०१९ ला आला तरी मिळली नाही. त्यांनंतर २०२१ ला महापूर आला तरी २०१९ ची पूर ग्रस्त भागातील मदत मिळाली नाही. आणि २०२१ ला जो पूर आला त्याची नुकसानभरपाई पंचनामे झाले गावच्या गावं वाहून गेली. पण आज पर्यंत पूराची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी जनतेला उपोषण आंदोलन करावे लागते म्हणजे सर्वात मोठ दुर्भाग्य म्हणावं लागेल मग आश्वासन गेली कुठ? योजना सुरू करायची आणि त्यात अशी काही कागदपत्राची अट घालायची की गोरगरीब ती पूर्ण करू शकत नाही मग तो नुकसान भरपाई मध्ये येत नाही. 

                  आपल्या विकासाची रक्तवाहिनी मानली जाणारी रस्ते ही संकल्पना ज्यांनी अंमलात आणली त्यांनी विकासाला मोठा हातभार लावला. रस्ते विकास रुंदीकरण. यामुळे विकास वाढला. वाहने वाढली. वाहतूक वाढली त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले. शासन निर्णयानुसार नियमानुसार. करण्यात येणारी वाहतूक आणि त्या वाहनांचे होणारें अपघात यामध्ये मयत व्यक्तिंच्या वारसांना एक विशिष्ट रक्कम शासन नेते पुढारी आमदार खासदार मंत्री जाहीर करण्याचे आश्वासन देतात पण खरोखरच कोणत्याही वारसाला त्याचा फायदा होत नाही. कारण त्यात मयत व्यक्ति आपलाच आहे त्याच्या बरोबर आपले नाते  सिध्द करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तो जोडू शकत नाही त्यामुळे कधीच पूर्ण न होणारें आश्वासन आणि त्यामागे पळणारे आपण खरच खुळ आहोत 

           निवडणूका आल्या की समाजातील वंचित घटक. बांधकाम कामगार. सफाई कामगार.  एस टी कामगार.  अशा विविध स्तरांतील कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे कोणतरी आश्वासन देतो. दिवाळीच्या आगोदर ही एक विशिष्ट रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले जाते. आणि आपण सर्वजण खुळयासारखी त्या बोनस रक्कमेची वाट पाहतो. विचार करा शासकीय निमशासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी व कर्मचारी कचेरीत काम.  टंकलेखन. कारकून. पर्यवेक्षण. बॅंकिंग व्यवस्थापन.  शिक्षण. वैद्यकीय. यासारखे प्रतिष्ठेचे. काम करणारे यांनी आपल्या कामावर रुजू झाल्यापासून बरेच वर्ष आॅफिसला दिलेली असतात त्यांना बोनस मिळण किंवा देण पटत पण असंघटित क्षेत्रातील कामगार यांना बोनस देण सर्वात मोठ पाऊल आहे आणि ते पूर्ण होणारच नाही म्हणून दिला तो शब्द नव्हता ते होते फक्त आश्वासन

            भूकंप. नैसर्गिक आपत्ती यामध्ये सर्वांना घर बांधून देण्याचे आश्वासन. त्यांना दत्तक घेण्याचे आश्वासन. विविध शाळा दत्तक घेण्याचे आश्वासन.  विविध निवारा केंद्र वृध्दाश्रम यांना सेवा देण्याचे आश्वासन. अपंग विकासासाठी देण्यात आलेले आश्वासन. विविध ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचे कर कमी करण्याचे आश्वासन.  विज बिल कमी करतो म्हणून फसव देण्यात आलेलं आश्वासन.  महिलांना सुरक्षा बद्दल देण्यात येणार आश्वासन. विविध योजना राबविण्याचे आश्वासन. अशी एक नाही अनेक आश्वासने फसवी दिली जातात. त्यातील कोणतेही आश्वासन पूर्ती केली जात नाही. 

             उच्च जातीना उत्तम सुविधा चांगल्या संधी आणि प्रतिष्ठेचे व्यवसाय मिळतातं त्यांना करावा लागणारा जीवनसंघरष या व्यवहारिक फायदयामुळे बराचसा सुसह्य होतो 

           म्हणजे आश्वासनावर विश्वास ठेऊ नका. कारणं आश्वासने ही फसवी असतांत 

           समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

कलाकारांची दिवाळी कडू

 


कलाकारांची दिवाळी कडू

              कलेला आकार देणारा कलाकार मातीला आकार देणारा कुंभार शिल्पास आकार देणारा शिल्पकार. लोखंड वितळून त्याला आकार देणारा लोहार मातीला आकार देणारा कुंभार समाजात आपल्या कले द्वारे समाज प्रबोधन संबोधन. करमणूक जनजागृती जाहिरात करणारे एकमेव नाव आहे ते म्हणजे कलाकार असे विविध कलाकार आपण बघतो काही ध्यानात राहतात. आणि काही विसरून काळाच्या पडद्याआड जातात.  

         बॅण्ड वाले. बॅनजोवाले. तमाशगिर. गोपाळ गोलहा. दांगट. नंदिबैलवाले. मदारी. साप गारुडी. वासुदेव. भविष्य कथन करणारे. मनकवडी. कुडमोडे जोशी. डमरू वाले. भिक्षेकरी. विविध रुप घेणारे सोंगाडे. लोकनाट्य. गोंधळी. बहुरूपी. जागरण. आरकेसटरा. पोपटवाले. डोंबारी. पांगूळ. डवरी. अस्वलाचे खेळ करणारे. भजन कीर्तन द्वारे जनजागृती करणारे. लग्नात विविध कला सादर. करणारे. असे एक नाही अनेक कलाकार आपल्या नशिबाला पुजलेली गरिबी पोटासाठी मिळेल त्या सुपारीवर आपली कला सादर करणारे कलाकार. जवळपास ढोबळ मानाने या अशा कलाकारांचा सर्वे केला तर असे निदर्शनास आले की भारतात ११ कोटी पेक्षा जास्त कलाकार संख्या आहे त्यातील महाराष्ट्रात ७३ लाख संख्या आहे हे सर्व जण पोटासाठी आज हे गाव उद्या ते गाव असा प्रवास असतो. भीक कोण देत नाही. शेती नाही. कायमचा निवारा नाही. शिक्षण नाही. हव तस हाताला काम नाही रोज सकाळी दान पावल म्हणणारा वासुदेव. पाऊसाचे भाकित करणारा नंदीबैल वाला. पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची म्हणणारी ती नृतकी. भविष्य कथन. ठराविक अंतरावर उभे राहून आपली कला सादर करणारे मनकवडी. नाचतो गा डोंबारी म्हणत दोरीवर उड्या मारणारे. दांडपट्टा घोडेस्वारी छातीवर दगड फोडणे असे मैदानी खेळ करणारे. असे विविध कलाकार पोटाच्या आकांताने ओरडत असतो आणि आपण टाळ्या वाजवत असतो स्वता खरोखरच रडणारा कलाकार याचा तो अभिनय आहे म्हणून आपण त्याचा आनंद घेत असतो. सगळ व्यवस्थित चालला होत कलाकार आणि मुल बायका. म्हातारे आई वडील यांना कसेबसे दोन वेळचे जेवण मिळत होत पण जास्त काळ ही प्रस्थिती राहिली नाही. 

            २२/२३ मार्च ला कोरोना सारखे महाभयंकर महामारी संकट आले आणि शासनाने लोकांच्या संपर्कामुळे गर्दि यामुळे कोरोना सारखी महामारी वाढण्याचा धोका शासनाच्या ध्यानात आला त्यामुळे शासनाने मार्च २०२० मध्ये. वाडी वस्ती गाव तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये टाळेबंदी जारी केली. आणि जगण्यासाठी पैसा मिळविणारा जीव वाचवण्यासाठी घरातच बसून राहीला. शासनाने विविध सामाजिक कार्यक्रम. लग्न. मुंजी. वाढदिवस. जंयती. पुण्यतिथी. असे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले त्यातच जत्रा. यात्रा. रद्द करण्यात आल्या त्यामुळे. या सर्व कार्यक्रमात वाजाप काम करणारे कलाकार यांच्या हाताला काही कामच राहिलं नाही. कलाकारांच्या हाताला काहीच काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली काही कलाकारांना ही उपासमारीची वेळ बघणे अवघड झाले एकवेळ लोकांच्या सहवासात राहून वाहवाह मिळविलेल्या कलाकाराने आत्महत्या सारखें मार्ग निवडले आणि आपली जीवनयात्रा संपवली किती वाईट आहे बघा 

            कलाकारांच्या विविध अडचणींवर. प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी. सांगली मधून कलाकार महासंघ यांनी ग्रामपंचायती पासून मंत्रालयापर्यंत मार्च २०२० ते २०२१ पर्यंत कलाकारांना काम नाही त्यांचे सर्व कार्यक्रम कोरोनामुळे रद्द झाले यांना शासनाने या टाळेबंदी काळात कोणतीही मदत दिली नाही. यासाठी पत्र व्यवहार करून. जागोजागी बंद आंदोलन मोर्चा रस्ता रोको आंदोलन. बोंब मारो आंदोलन. हायवे आंदोलन. अशी वेगवेगळी आंदोलने १४ महिन्यात करण्यात आली. पण शासनाला या कलाकारांची दया आली नाही. शेवटी मुख्यमंत्री यांनी तिस-या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर ११ आक्टेबर २०२१ रोजी. कार्यक्रमावर लावणेत आलेले निर्बंध हटविण्यात आले आणि कार्यक्रम करण्यास मार्ग मोकळा झाला पण सर्व काही पूर्व नियोजित आणि पहिल्या सारखें होण्यास बराच वेळ लागणार आहे. शासनाने कोरोना काळात कलाकारांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून एकही रूपया कलाकारांना दिला नाही. 

            ६०/६५ वयोवृद्ध गटातील अ ब क गटानुसार मानधन देणें निर्णय आहे त्यानुसार शासनाने ५६ हजार वयोवृद्ध कलाकारांना २८ कोटींचे पॅकेज जाहीर केले पॅकेज जाहीर करून बरेच दिवस झाले पण खरोखरच कलाकारांना आत्ता दोन महिन्यांचे मानधन अनुदान आत्ता मिळाले म्हणजे जाहीर झाले कधी मिळालं कधी यांचा काही मेळ आहे का ? कोरोना काळातील दोन वर्षांची नुकसान भरपाई. व शासनाकडून देण्यात येणारे अनुदान मानधन वेळेत मिळाले असतें तर आज सर्वांच्या घरांत दिवाळी साजरी होत आहे. प्रत्येक जणांचे तोंड गोड होणार आणि आमचा कलाकार तोंड कडू करून बसला आहे. म्हणजे संस्कृती व आपले संबोधन प्रबोधन प्रचार प्रसार करणारे कलाकार यांच काय ? 

             टाळेबंदी जारी करण्यात आली तेव्हा कलाकार यांनी हाताला मिळेल ते काम मिळेल त्या मजूरीवर केलें 

                शासनाकडून निर्णय जाहीर झाला पण त्याची अंमलबजावणी कलाकार जीवंत आहे तोपर्यंत करणे गरजेचे आहे शासनाने विविध क्षेत्रातील लोकांच्या साठी विविध आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत पण आपल्या तरूणाईच्या काळात कलाकार वयोवृद्ध होत आहेत. त्यावेळी त्यांच्यावर येणारी वेळ अतिशय वाईट आहे शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पटटिचा कलाकार रस्त्यावर भिक मागताना दिसत आहे. चहा तंबाखू द्या. घरच्यांची मदत नाही. मुल पोसत नाहीत. शासनाच्या शासन त्यांच्या नोकरी प्रमाणेच थोडी का होईना पेन्शन देत असतें म्हणजे ६० वर्षात सेवानिवृत्त झाल्यावर. त्यांचे पुढचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी शासनाचा उपक्रम आहे पण कलाकार कशातच नाही. मग कलाकारांना पेन्शन योजना सुरू होणार का ? त्यांची अंमलबजावणी होणार का ? कलाकार जगला पाहिजे नाहीतर गोष्टींच्या रूपात कला व कलाकार आपल्या मुलांना सांगावें लागतील 

              समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

दिपावली और बहादूर शाह जफर- Diwali and Bahadur Shah Zafar

जब बहादुरशहा के यहाँ जाती थी दिल्ली से पूजा सामग्री



यदि आप लाल किले से फतेहपुरी मस्जिद की ओर चांदनी चौक पर चलें तो टाउन हाल के बाद एक कूचा पडता है, जिसका नाम है 'कूचा काबिल अत्तार'।उसके बाद एक मुख्य कटरा उसी ओर आता है - 'कटरा नील'। पुरानी दिल्ली के कटरों में इसका बडा नाम है।कुछ पंडितों का मानना है कि इस कटरे में प्राचिनतम घंटेश्वर मंदिर है। यूं तो प्राचीन मंदिरों की कोई कमी नहीं है दिल्ली में, मगर इस मंदिर को बडे लोग मानते हैं और कहा जाता है कि वेदों और पुराणों के समय से यहां सदा से ही दिल्ली के अति प्रतिष्ठित खत्री परिवार रहते चले आए हैं।इस कटरे में एक समय था जब हर मकान हवेलीनुमा था।आज भी सेठ रायबहादुर छुन्नामल की हवेली को छोडकर बहुत सी हवेलियां इस कटरे में है।

वैसे अब यहां कपडे की मंडी बन चुकी है, मगर यह कटरा आज भी एक ऐसी दुकान के लिए जाना जाता है जो मुगलों के समय से यहां पर है और जहां से पूजा सामग्री दीपावली के अवसर पर किला-ए-मुअल्ला (लाल किल्ला) भेजी जाती।इसकी मेहंदी से बहादुरशहा जफर की पत्नी बेगम जीनत महल अपने हाथ सजाती।आजकल इस दुकान को 'सुरभि ट्रेडिंग' के नाम से जानाजाता है। मगर इसकी स्थापना मुगलों के समय में हुई और पीढी दर पीढी यह दुकान दिल्ली ही नहीं, भारत से बाहर भी लोगों को शुद्ध पूजा सामग्री और मेहंदी प्रदान करती है। हकीम मामचंद अरोडा जो इसके मालिक हैं, बताते हैं कि जो पूजा सामग्री विश्व भर में न मिले, वह यहां अवश्य मिलेगी। इसके ग्राहक भी पुश्तैनी हैं। दूसरी बात यह की जो भी यहां से मेहंदी या पूजा सामग्री ले लेता है, वह अन्य स्थान पर जाता ही नहीं।

हां, मुगल ताजदार बहादुरशाह जफर को पूजा सामग्री से क्या लेना - देना, यह जानना रोचक होगा। दरअसल मामचंद अरोडा के अनुसार बहादुरशाह जफर दीपावली के शुभ अवसर पर बडे जोर - शोर से अपने हिंदू दरबारियों के लिए पूजा का आयोजन कराते थे। दिल्ली ही नहीं, दिल्ली के बाहर दूर - दूर तक मिठाई बांटी जाती थी। हिंदू त्योहारों पर पूजा सामग्री भेजे जाने का जीता - जागता उदाहरण स्वयं मामचंद अरोडा की प्राचीन दुकान है। इस दुकान को उसी प्रकार से रखा गया है जैसे यह मुगलों के समय थी। पुरानी शीशम की लकडी की अलमारियां और दराजें अपनी कहानी स्वयं सुनाती हैं। अंग्रेजों के समय से छत पर लगा पंखा साक्षी है इस बात का की इसकी आयु पचास वर्ष से ऊपर ही है। जो स्वच्छ व खालिस पूजा सामग्री यहां उपलब्ध है वह इस प्रकार है - धूप, मौली, रोली, कमल गट्टा, सिंदूर, शहद, इत्र, चूरे वाला लाल चंदन, सफेद चंदन, पीली सरसों, करजवा, इंद्र जौ, पचमेवा, केसर, बाल छड, जायफल, सुपारी, मजीठा, आदि. मामचंद के परदादा किला-ए-मुअल्ला में यह सामग्री दीपावली, होली आदि पर्वों पर ले जाते। दीपावली के अवसर पर लाल किले के मुख्य द्वार पर उनका स्वागत दीपमाला के साथ होता था और होली के समय रंगों के फुहार के साथ। यह पूजा सामग्री वर्षों से भारत के कोने - कोने से लोग उनसे लेने आते रहे हैं। यही नहीं भारतीय प्रवासी आँस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, युरोप आदि देशों से भी कुरियर द्वारा यह सामग्री मंगाते हैं कि शुद्ध सामग्री उन्हें प्रभू के और भी निकट ले आएगी। इसका कारण यह है की मामचंद के दादा हकीम सौदागरमल अपने समय को जाने - माने हकीम थे और विश्व विख्यात हकीम अजमल खां (यूनानी हिकमत पध्दती) के साथ दिल्ली हिकमत बोर्ड में भी थे। यही नहीं, वे एक स्वतंत्रता सेनानी भी थे और हकीम अजमल खां के साथ उन्होंने अंग्रेजों के विरुद्ध आंदोलन भी छेडा। ऐसा कहा जाता है कि अंग्रेज उनकी हिकमत से प्रसन्न हो, उन्हें 'रायबहादुर की पदवी प्रदान करना चाहते थे, मगर उन्होंने साफ इन्कार कर दिया। मगर रोगी अंग्रेजों की सेवा करने से वे पीछे नहीं हटे। हकीम सौदागरमल ने लाँर्ड हार्डिंग (वायसराँय) की पुत्री के कान का दर्द उस समय अपने देसी दवाई 'रौगन - ए - तुर्क' से ठीक किया, जब इंग्लिस्तान के सभी फिरंगी से चिकित्सक अपनी अंग्रेजी दवाइयों से उसका उपचार नहीं कर सके। अंग्रेजों के ऊपर उनका सिक्का जम चुका था, मगर उनसे कोई एहसान इसके बदले सौदागरमल ने नहीं लिया। वे चाहते तो सेठ छुन्नामल की तरह ही बडी जायदाद प्राप्त कर सकते थे। मगर वे अपनी छोटी - मोटी दुकान में ही संतुष्ट थे। मामचंद का मानना है कि दुकान भले ही छोटी और प्राचीन है, मगर इसमें प्रभु की बडी बरकत है।

हकीम सौदागरमल ने अपने समय में एक कारनामा और किया, जो था मेहंदी का एक विशिष्ट नुस्खा तैयार करना। इस नुस्खे द्वारा सफेद बाल एक विशेष कत्थई रंग के हो जाते थे। इसके अतिरिक्त बालों पर लगाने जाने वाली मेहंदी सर्दियों में गर्म तासीर की होती थी और गर्मियों में प्रयोग की जाने वाली ठंडी तासीर की होती थी। इसके अतिरिक्त मौसम के अनुरुप इसमें जडी - बूटियाँ भी होती थी। सौदागरमल के पश्चात उनके पुत्र हकीम छुन्नामल अरोडा ने इस मेहंदी की चमक और गहरे रंग को और निखारा। इसका परिणाम यह निकला कि स्त्रियां तो स्त्रियां, पुरुष भी जवानी की चाहत में उनकी मेहंदी से अपने बाल रंगे लगे। पुरानी दिल्ली में जरा भी किसी के बालों में सफेदी छलकी तो उसने मामचंद की मेहंदी को प्रयोग करना आरंभ किया।कुछ लोगों ने उन्हें पुरुषों का 'शाहनाज हुसैन' (शहनाज हर्बल) कहना शुरु कर दिया है। जब उनसे पूछा गया कि मेहंदी की चमक और गहरे रंग का क्या रहस्य है ? तो वे बोले की यह तो 'टाँप सीक्रेट' है और सभी से गोपनीय रखा जाता है कि कहीं कोई इसकी नकल न बना ले। परिवार के सबसे वरिष्ठ सदस्य के पास ये नुस्खा गुप्त ताले - चाबी में रहता है। इस समय ६० वर्षीय मामचंद जी परिवार के वरिष्ठतम सदस्य हैं। इस मेहंदी के रंग की चटक और छटा काले खिजाबी रंग से कहीं बढिया दिखाई देती है।

लोगों का कहना है कि ऐसा देखा गया है कि इस मेहंदी से दुल्हनों के हाथ बडे जोरदार रचते है। अंतिम महान मुगल ताजदार बहादुरशाह जफर की पत्नी बेगम जीनत महल यही मेहंदी का प्रयोग करती थी। लाल कुआं में उन्होंने एक महल बनाया था, जिसका नाम आज भी जीनत महल है और जहां आज लडकियों का इसी नाम का स्कूल भी है। जीनत महल को मेहंदी लगाने का बडा चाव था। चूंकि वे अपने पति के साथ राज - काज में हाथ भी बंटाती थी, उन्हें बनाव श्रुंगार का समय नहीं मिलता था। समय - समय पर वे लाल कुआं के इस महल में रहने जाती थीं।मामचंद जी के परदादा के पास जीनत महल का लिखा हुआ पत्र भी है, जिसमें उनकी मेहंदी की प्रशंसा की गई है। उनके पास बहादुरशाह की सनद (मुहर) भी थी, जिसमें पूजा सामग्री की तारीफ की गयी है। मगर दो वर्ष पूर्व उनकी दुकान में चोरी हुई, जिसमें ये सभी चीजें भी गयी। मुगलों का दिया पानदान और मिर्जा फखरुं (पुत्र बहादुरशाह जफर) का कमलदान भी था।

यदि आप चांदनी चौक के बल्लीमारान और कटरा नील चौराहे पर खडे होंगे तो यह ऐतिहासिक दुकान दूर से ही अपने मेहंदी के बडे - बडे थालों के साथ दिखाई देगी, आपको जिस पर मुगलों के समय की गद्दी पर सुर्ख - ओ - सफेद बिल्कुल तुर्को जैसे मामचंद जी आपको नजर आएंगे और अपनी मेहंदी से उनके बाल उनकी ऊम्र को झुठला कर ३५ - ४० का ही आभास देते है।

मामचंद अरोडा के पास आज भी एक पत्र ऐसा हैं, जिसमें फारसी में लिखा है कि किस प्रकार बहादुरशाह जफर दीपावली को 'जश्न - ए - चिराग' के नाम से मनाते थे। मामचंद को खेद है कि आज समय बदल गया हैं। आज इन्सानी रिश्तों के स्थान पर तिजारती रिश्ते बलशाली हो गए हैं और हर एक मनुष्य पैसे की ओर भाग रहा हैं। अब पुरानी दिल्ली में भाईचारे का वह वातावरण नहीं हैं, जो शाहजहां आबादी दिल्ली में होता था। मगर मामचंद जी यह अवश्य मानते हैं कि फिर भी पुरानी दिल्ली के कुछ कटरों, दत्तों और कूचों में प्राचीन सभ्यता बाकी है, जिनमें कटरा नील एक है।

मैने दिल्ली स्थित 'कटरा नील' भी सैर की और वहां की वह पुरानी मेहंदी की दुकान के मालीक से इस बारे में पूरी जानकारी ली आज भी बादशाह बहादूरशाह जफर के जमाने की वह दुकान वहां मौजूद है और दुकान के मालिक बडे गर्व से वह पुरानी बाते बताते है।

 मुजफ्फरभाई सय्यद

 *मो. नं. ९९६०३२५०५७*

पढीए -

जागतिक दयाळू दिन....

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी..

ओवेसी का समर्थन क्यो करती है युवा पिढी?...

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या