Showing posts with label Health. Show all posts
Showing posts with label Health. Show all posts

मनाचा रोग मनाचा रोग

 

मनाचा रोग मनाचा रोग 

                      लहानपणापासून आपल्या कळत नकळत आपण राजकीय अनुभवांना सामोरे जावे लागते कधी एकट्याने तर कधी गटाच्या समूहाच्या स्वरुपात. या अनुभवातून आपल्या देशातील राजकीय व्यवहार कसा चालतो. याबद्दल आपली काही मते बनवतात. राजकारण हा एक सामूहिक व्यवहार आहे हे आपल्या मनावर ठसते. थोडक्यात राजकीय सामाजिकीकरण यामुळे नागरिक बनतो म्हणजे आपल्या राजकीय समाजांचे एक घटक बनतो. नागरिक म्हणून आपल्या अधिकारांची आणि जबाबदारी यांची आपल्याला जाण येते 

           आपण पहिल्यामाणे आपल्या देशात विविध घटकामारफत आपण राजकारणाला सामोरे जातो. निवडणूका. चळवळी. शिक्षण. आणि संपर्क माध्यमे या सरवामारफत आपल्या राजकीय कृतीला चालना मिळते. एक खाजगी व्यक्ती म्हणून असलेलें आपले अस्तित्व थोड्याफार प्रमाणात बदलून एक कार्यकर्ता. एक प्रेशक आणि मुख्य म्हणजे एक मतदार म्हणूनच राजकीय सामाजिक अस्तित्व तयार होते. आपल्या सर्व राजकीय अनुभवामधून आपली मतदानाची कृती घडते. आपल्या देशातील राजकारणाच्या संदर्भात तिला सर्वाधिक महत्व असते. एकीकडे राजकीय कृतीच्या विविध शक्यता आपल्याला जाणवत असतांनाच राज्य संस्थेच्या ताकदिचे स्वरुपही आपल्याला उलगडत जाते. सुरक्षा दले. पोलिस. शासकीय निमशासकीय कार्यालये. अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे केवढे प्रचंड सामर्थ्य शासनाला प्राप्त होते. हे आपण दुरूनच पाहून किंवा अनुभवाने शिकतो. शासनाच्या अनुभव सन्मान आणि गौरवाच्या रुपाने आपण घेतो. एक व्यक्तिमत्त्व म्हणून राजकीय कृती करण्याच्या आपल्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती होणे आणि त्या कृतीं करण्यामधील अडचणी आणि जोखिम यांचें भान होणे असे आपल्या राजकीय सामाजिकीकरणाचे स्वरूप असते या सामाजिकीकरणा मधून आपण नागरिक बनतो याचा अर्थ आपल्या राज्य व्यवस्थेतेचया चौकटीत आपण आपले नागरिकत्व अडकवून घेतो. जसजसा आपणं पौढ वयांत राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो तसतसा आपल्या नागरिकत्वाचा अर्थ आपल्याला अजून कळला नाही

              निवडणूका वयाची अट १८ वर्ष निवडणूकीत वापरली जाणारी तत्वे म्हणजे. पैशाचा वापर. जेवन दारू. गुंडगिरी. बोगस मतदान. उमेदवारांना उचलून नेणे डांबून ठेवणे. मारामाऱ्या. खून. संघटना सहभाग. उपोषण आंदोलने. सभा मेळावे. शिक्षण. प्रसार माध्यमे. जातीयवाद. कुटील खेळ. मला सत्ता मिळावी म्हणून पडेल ते करणारे. केंदिकरण. स्वायत्तता. जमातवाद आणि राष्ट्रीय ऐक्य. लोकप्रतिनिधी विरोधी सरकारी नोकर. अधिकारशाही. प्रदेशवाद. अशी विविध माध्यमे वापरून जनतेला मूर्ख बनवून आपला सत्तेचा हेतू साध्य केला जातो

             सत्ता पैसा मनुष्य बळ हे गोळा झाल्यावर जागोजागी साखर कारखाने. एम आय डी सी. शिक्षण संस्था. बॅंक पतसंस्था सोसायट्या. पतपेढी. अशा विविध संस्था चालू करून गावातील जास्त मतदान असणारे घर. गावांत पत वजन असणारे व्यक्ती. यांना हाताला धरून मुलांना विविध ठिकाणी काम दिले जाते ते तुमच्यावर दया आली म्हणून नव्हे तर फक्त मतदानासाठी. कारणं ज्या ज्या वेळी मतदान लागेल त्यावेळी अशा विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव आणला जातो आमचा उमेदवार तुमच्या गावात निवडून आला पाहिजे मग तो दगड असला तरी नाहीतर नोकरी वरून काढण्यात येईल मग काय एका नोकरदार व्यक्तिच्या मागें कमीतकमी पाच ते सहा मतदान असत हातात असणार्या नोकरिची काळ्जी असते त्यामुळे मनांत नसताना सुद्धा केवळ राजकीय दबापोटी यांची गुलामी करावी लागते. रात्री अपरात्री घराकडे येवून दम देणे. घराची जप्ती काढण्याची धमकी. आरक्षणात जागा घर घालविणयाची धमकी. दारात रस्ता गटर करणारं नाही. घरफाळा पाणीपट्टी डबल आकारली जाईल. आणि सर्वात वाईट दिवस कोणाचे असतील तर. महिला अध्यक्ष. विद्यार्थी संघटना अधक्ष. रिक्षा माल वाहतूक चालक मालक संघटना अध्यक्ष. विविध गणेशोत्सव मंडळ. नवरात्र उत्सव मंडळ विविध युवाशक्ती प्रतिष्ठान. अशा ठिकाणी नेमले जाणारे आणि पदाच्या हव्यासापोटी राजकीय लोकांच्या ताटा खालचे मांजर होणारे यांच्यावर ईकडचा नाही आणि तिकडचा नाही पक्षाचा अध्यक्ष असल्याने कोठेही काम होत नाही कारणं आडवा येतो तो म्हणजे पक्ष बाजूला जाता येईना विरोध करता येत नाही विरोधात बोलता येत नाही असे वाईट दिवस कार्यकर्त्यांवर येणार हे शंभर टक्के

              आपल्या सर्वांना आजच एक महत्वाचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तो म्हणजे आपण आपल्या समाजातून जमातीमधून आपला घरचा उमेदवार उभा करणे गरजेचे आहे म्हणजे उमेदवार आपला मतदार आपला आणि आपली व्यथा प्रश्न मांडण्यासाठी हक्काचा माणूस मिळेल पण आपण जात जातींची दुश्मन असा प्रकार करतोच परकयाला उचलू लागतो आणि आपल्याला खाली आणतो 

         मुस्लिम समाजाला हक्काचा असा कोणताच पक्ष नाही मुस्लिम मतदान एक गठ्ठा आहे त्यासाठी सुरवातीला काॅग्रेस सरकारने मुस्लिमांची फसवणूक केली ती म्हणजे मुस्लिम मतदान मिळविण्यासाठी हातांचा पंजा हे पक्षाचे चिन्ह ठेवले कारणं मुस्लिम समाजात हातांचा पंजा पुज्य मानला जातो. यातील राहिलेली कसर मुस्लिम मुल्ला मौलवी यांनी धर्माचा प्रसार करतांना ठराविक पक्षाचा प्रचार आपल्या कामातूनच केला आणि समाजात फूट पाडली मुस्लिम जात एकच पण त्यात सुध्दा सिया आणि सुन्नी अशा जमाती तयार केल्या आणि समाजातील एकीला सुरुंग लावला. तो आजपर्यंत सावरला नाही. आजसुद्धा एखाद्या मुस्लिम बांधवांना म्हणलं की आपल्या मुस्लिम समाजांचे हक्क अधिकार सर्व स्वातंत्र्य शैक्षणिक. आरक्षण वैद्यकीय आर्थिक मानसिक सामाजिक असे विविध आपले हक्क व अधिकार आपणांस मिळवून देण्यासाठी आपला हक्काचा मुस्लिम पक्ष पाहिजे आणि आहे जर एखाद्या मुस्लिम बांधवांना आपण म्हणलं अशा पक्षाचे ध्येय धोरणे उद्दिष्ट यांचा प्रसार करण्यासाठी पदाधिकारी होणार कां ? तर उत्तर येते की मी अमुक पक्षाचा पदाधिकारी आहे ते काय म्हणतील गावात मुस्लिम संख्या घर कमी आहेत. आमच्या गावात तालुका मध्ये राजकीय वर्चस्व असणारा नेता आमहाला कोठेतरी अडकवील. आम्ही विरोध करू शकत नाही. शेवटी आम्हास हेच मदत करतील. अशी न पटणारी फसवी उत्तरे दिली जातात. की त्या उत्तरांचा कोणताही अर्थ नाही म्हणजे आपल्याला गुलामी करण्याची सवय रक्तातच आहे का ? आपले वर्चस्व आपण प्रस्थापित करण्याची धमक नाही. 

            आजचं माझं मत अस आहे आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील सर्व अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जमाती यांनी आप आपल्या जातीतील उमेदवार उभा करा आणि निवडून आणा मग बघा सर्व ग्रामपंचायती पंचायत समिती. जिल्हा परिषद. व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये. सर्व नगरसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या ठिकाणी आपला माणूस घालवा आणि देशाच्या सर्व सुत्रांच्या चाव्या हातात घ्या. आणि मग सर्व व्यवस्था तुमच्या हातात घ्या त्याशिवाय बदल होणार नाही आणि यामुळे होणारा बदल इतिहास घडवेल कारणं आपल तेवढ मतदान आहे की आपणं सरकार स्थापन करु शकतो 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

प्राथमिक आरोग्य केंद्र जाग्यावर - सेवा सुविधा देशोधडीला

 



प्राथमिक आरोग्य केंद्र जाग्यावर
सेवा सुविधा देशोधडीला

बेकारी. रुग्णाता. विकलांगता. वार्धक्य. मृत्यू. हे माणवाला मिळणे गरजेचे आहे आणि आम्ही त्यासाठी सतत लढा देत असतो 

            गोरगरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बलता असणारे सर्वसामान्य जनता. माणूस आहे म्हणजे आजारी पडणार. नशिबाला पुजलेली गरिबी अठठरा विश्व दारिद्र्य. असल्यामुळे यांना आपल्या आजारांवर आरोग्यावर उपचार करणे अवघड आहे. उपचार नाही मिळाला तर मृत्यू निश्चित यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य केंद्र. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र. प्रत्येक गावात उप आरोग्य केंद्र. सथापन केले आहे त्यानुसार सर्वांना. प्रत्येक वेळी लागणारी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होते

            आजच आपल्या गावात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का ते पहा. नसेल तर त्याची मागणी संबंधित ग्रामपंचायत. नगरपालिका महानगरपालिका. पंचायत समिती. जिल्हा परिषद. यांचेकडे गावातील लोकांच्या सह्या जोडून मागणी करा. आणि आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य केंद्र असेलतर त्यात गोरगरीब जनतेला वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे का ? डॉ नर्स पेशंट बरोबर कसे वागतात हे पहा. प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये काम करणारे डॉ यांची बाहेर ओपीडी आहे का ? असेल तर ती ओपीडी बघून प्राथमिक आरोग्य केंद्रातील काम कसे आहे ? दवाखान्यात येणारे पेशंट यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार न घेता वैयक्तिक ओपीडी मध्ये उपचार घेण्याचा सल्ला डॉ देतात काय ? सरकारी दवाखान्याला येणारा औषधांचा साठा महिन्याला येतो का ? तो खरोखरच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणारे पेशंट यांच्यासाठी वापरला जातो का ? खाजगी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात येणारे औषध परस्पर लंपास केले जाते का ? रात्री अपरात्री येणारे पेशंट यांचेसाठी डॉ नर्स सरकारी दवाखान्यात हजर असतात का. ? डिलिव्हरी काळात सरकारी दवाखान्यात आई मुल यांची काळजी घेणारा डॉ नर्स स्टाफ उपलब्ध आहे का ? दवाखान्यात कुत्र्याची सापांची लस कायमस्वरूपी उपलब्ध आहे का. ? दवाखान्यात पुरेसा डॉ नर्स स्टाफ आहे का ? ओपीडी चे टाईम प्रमाणे सकाळी ९/१ सरकारी टाईम असताना आपल्या गावातील सरकारी दवाखाना १०.३०/ते ११ वाजता उघडतो का ? सरकारी दवाखान्यात डॉ संख्या किती व रोजच्या रोज हजर असतात का ? औषधाचा तुटवडा आहे का ? महिन्याला औषध कोटा बरोबर येतो का. ? सरकारी दवाखान्यात येणार्या पेशंटला बाहेरून औषधे ड्रेसिंग साहित्य हॅणडगलोज उपलब्ध आहेत का ? पेशंटला हे सर्व बाहेरुन आणण्याचा डॉ सल्ला देतात का ? मलेरिया काविळ हिवताप डेंग्यू दातांचे डॉक्टर. हाडांचे डॉ. एक्सरे मशिन. रक्त लघवी तपासणी लॅब. महिलांचे विविध आजारांवर उपचार करणारे महिला डॉक्टर. असे विविध अवयव यांचे आजारांचे डॉ आपल्या गावातील सरकारी दवाखान्यात वेळेवर दररोज हजर असतात का ? अपघातग्रस्त पेशंटला डेरसिंग करण्यासाठी डॉ उपलब्ध आहे का ? 

            आपल्या गावात तालुका जिल्हा यामध्ये चालणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वात मोठा बोजवारा आहे तो म्हणजे सफाई. नसणे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असणे. दवाखान्यात निघणारा. कचरा सुई. सलाईन बाटल्या. रक्ताची कपडे. औषधाचा कचरा. मुदती बाह्य औषध कचरा. अशा विविध कचरयाची विल्हेवाट कशी लावली जाते. दवाखाना रोजच्या रोज निर्जंतुकीकरण केला जातो का. ? निघणारा कचरा अस्ताव्यस्त पसरलेला असतो काय ? सफाई कर्मचारी यांचें वेतन नियमित नियमानुसार दिले जाते का ? नर्स डाॅ यांच्याकडून पेशंट व नातेवाईक यांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते ? 

             रात्री अपरात्री येणारे डिलिव्हरी पेशंट यांच्यासाठी आपल्या विभागातील दवाखान्यात रात्रीचे मुक्कामी डॉ नर्स आहेत का ? डिलिव्हरी पेशंट नाजूक अवस्थेत असल्यास दवाखान्यात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे का ? डिलिव्हरी काळात सर्व लागणारी वैद्यकीय सेवा सुविधा आपल्या विभागातील दवाखान्यात उपलब्ध आहे का ? डिलिव्हरी काळात बाहेरच्या दवाखान्यात म्हणजे आपल्याच ओपीडी मध्ये उपचार घेण्यासाठी पाठवितात काय ? लहान मुलांना गोवर लसीकरण. पोलिओ लसीकरण व इतर लहान मुलांना रोगप्रतिकारक डोस प्रत्येक महिन्याला दिले जातात का ? सर्व प्रकारची आॅपरेशन करण्याची सुविधा सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहे का. ? लाईट गेल्यास जनरेटरची सोय आहे का ? 

          आजच आपल्या विभागातील गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वरिल प्रमाणे सर्व सेवा सुविधा उपलब्ध आहेत का ? याची आजच सरकारी दवाखान्यात जाऊन चौकशी करा तो आपला जन्मसिद्ध अधिकार हक्क आहे शासन सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही आपणांस यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे 

              आपले आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या भरघोस निधी मधून दुर्बल घटकातील मुलांना महिलांना लोकांना वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपल्या जिल्ह्यात २६ दवाखाने धर्मादाय अंतर्गत उपचार करतात तोही पूर्णपणे मोफत त्यात सर्वांना निःपक्षपाती पणाने वैद्यकीय सेवा सुविधा मिळावी कोणीही उपचाराविना मरू नये हा सार्थ उदेश आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. पंतप्रधान आयुष्मान आरोग्य योजना. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. आयुष्यमान भारत आरोग्य योजना. जननी शिशु सुरक्षा योजना. नेत्ररोग तपासणी उपचार. धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण. टि बी सेंटर. कॅन्सर सेंटर. अशा विविध आजारांवर विविध योजना मोफत उपचार करण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांचेकडून आपल्या जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात. उपजिल्हा रुग्णालयात. ग्रामिणरूगणालय. पासून सामान्य माणसाला गोरगरीब जनतेला पोहोचविण्याचा मा जिल्हाधिकारी साहेब यांचा निर्णय कौतुकास्पद आहे. 

            उलट या सर्व योजना व त्यांची माहिती गोरगरीब जनतेला माहीतच होत नाही आणि कोणी कळून देत नाही हे सर्वात वाईट आहे औषध तुटवडा. आरक्षित खाटा उपलब्ध नाहीत. आमच्या. दवाखान्यात ही योजना नाही. सुई हॅणडगलोज. सलाईन व सर्वात महागडी औषधे. बाहेरून आणायला सांगतात. म्हणजे शासनाकडून येणारा व जिल्हाधिकारी साहेब यांचा वैद्यकीय सेवा सुविधा साठी करण्यात आलेला प्रयत्न कुठेतरी फसताना दिसतं आहे. 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर- उमर कमाल फारुकी 1st barrister

मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर उमर कमाल फारुकी



औरंगाबाद : लंडन येथे बॅरिस्टरचे शिक्षण घेत असलेल्या उमर कमाल फारुकी हे जागतिकस्तरावरील लिंकनझीन स्टुडंट्स असोसिएशनच्या प्रतिनिधीपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर हा बहुमान उमर फारुकी यांना मिळाला आहे.


मराठवाड्यातील पहिले बॅरिस्टर

लंडनच्या लॉ युनिर्व्हसिटीतून यापूर्वी बॅ. ए.आर.अंतुले, सोमनाथ चटर्जी, मार्गारेट थॅचर, टोनी ब्लेअर, असदोद्दीन ओवेसी यांच्या सारख्या दिग्गजांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. बॅरिस्टर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात उमर फारुकी हे शिक्षण घेत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर बॅरिस्टरची पदवी मिळविणारे ते मराठवाड्यातील पहिले व्यक्ती ठरतील.

वाचा -

जागतिक दयाळू दिन..

ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गनायझेशनच्या महासचिव पदी- हाजी इर्शादभाई..

शिक्षण दिवस के मौकेपर मौलाना आझाद का बयान...

कोरोना २ को कैसे रोके ?

कोरोना २ को कैसे रोके  ? 


            कोईभी बिमारीकी साथ  बिमारोकी संख्या पहले बार कम होनेके बाद जब उस बिमारिकी दुसरी लाट आती है उस वक़्त बिमारोकी संख्या पहेले से ज्यादा होनेका अंदेश रहेता है. १९१८ के दशक मे जब फ्लु महामारी दुनीयामे जोर पकडा और जब  बिमारोकी संख्या घटने लगी जनता ये समज रही थी की महामारी अब खतम हो रही है तब अचानकसे महामारी ने फिर  जोर पकडा और बिमारी  फिरसे बडने लगी और इस्की संख्या पहलेसे भी ज्यादा गतीसे बढने लगी.    

        कोविड १९ महामारी  से  पुरे दुनीया परेशान है और अब युरोपिअन देशोमे कोविड १९ फिर से अपने पैर फैला रहा है . इसे कोरोना की दुसरी लाट कहेना मुनासीफ होंगा. अब सवाल ये है की इस तऱ्ह के लाट क्यो आते है ?  

        कोईभी रोग या बिमारी  की साथ आने पर उसे काबु करने  केलीए  जनता तऱ्ह तऱ्ह की कोशीश करती है सरकार ने बताये हुए नियमो का पालन करती है. और जैसे जैसे रोग की साथ बढने लगती है नियम का पालन करनेवालो की संख्या बढने लगती है. इसके लिए हर एक व्यक्तीने जो मेहनत किया उसे भुल नही सख्ते. सरकार, पोलीस, आरोग्य से जुडे हुए डॉक्टर और कर्मचारी ,  समाजसेवक, सफाई कामगार आदी. सभीका अलग किरदार है.

       लेकीन इन्सानी फितरत ये है की वो ज्यादा दिनोतक बंदन मे नही रह सकता वो बंदन तोडने लगता है. नागरीक बताए हुए नियमोका पालन करणा कम कर देता है .उसी का कारण है की फिर मारीजोकी  संख्या बढने लागती है. बिमार लोगो कि संख्या नियमोका पालन नही करनेसे बढना शुरू होती है और फिर बिमारीकी दुसरी लाट के चपेत मे नागरिक आने लगते है.  ये लाट कभी जलद आती ही तो कभी देरीसे आती है और जनता इसके हत्ते चढ जाते है. जब तक सरकारी और खासगी दवाखाने  इस बिमारी का इलाज करनेमे सक्षम है तब तक ये हमारे काबुमे है लेकीन अगर मरीजोकी संख्या ज्यादा होगी तो ये बडी मुश्कील खडी कर देती है. सामान्य जनता की ये जिम्मेदारी है की ये बिमारी ज्यादा ना फहले. 
        
        
        जीस  देश मे थंडी का मौसम शुरू हो राहा है और वाह का तापमान बहुत कम है वहाकी जनताको अब ज्यादा समजदारी से काम लेना होंगा . अगर जरुरत नही है तो भीडवाले इलाके मे जाना टालना होंगा.     

भविष्य मे दुसरी लाट कब और किस तऱ्ह की होंगी ये बताना मुश्कील है.
  • जब तक हम सब मिलकर एक निश्चय नही करते तब तक ये मुमकिन नही.
  • जरुरत हो तो गर्दी वाले जगह पर ना जाए जितने गर्दी कम उतना धोका  कम.
  • निर्धारित नियमोका पालन करना.     
        अगर हर व्यक्तीने अपनी जिम्मेदारी समज कर खुद पर निरबंद लगाले तो कोरोना की दुसरी लाट कम दर्जे की होंगी.

        आशा करते है की  हमसब मिलकर कोरोना जैसी बिमारी का सामना करेंगे.    


वाचा -

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या