MASS के वाजिद तांबोळी ने दिया राजीनामा - MASS resignation

उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष ने दिया राजीनामा ?


उस्मानाबाद-

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती के उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष वाजिद भाई तांबोळी ने राजीनामा दिया. वाजिद भाई से जब राजीनामा देणे का कारण पूछा गया. वाजिद तांबोळी ने बतया हमने मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीसे नाता इसलिये जोडा हम हमारे  समाजको आरक्षण स्वरक्षण दिलाना चाहते है. हम सरकार से जो भी मांग कर रहे है वो भारतीय संविधान के दायरे में रहकर करना चाहते है.

लेकिन संघटन का कही पर भी नोंद नही है. इस बात पर हमने संस्थापक अध्यक्ष अमीर शेख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रशीद शेख मीडिया प्रमुख सलमान शेख से कही बार वार्तालाप किया लेकिन कोई समाधानकारक जवाब नही मिला.

बार बार संघटन का नोंदणीकृत प्रमाणपत्र मांगने पर ये जवाब दिया जाता था की धर्मदाय आयुक्त कार्यालय मे हमने अर्जी दी है हमे दो तीन दिनो मे प्रमाणपत्र मिल जायेगा. यहा मसला करीबन दो से तीन महिने से चल रहा है.जब संघटनाही नोंदणीकृत नही है तो हमें इन्साफ कहा से मिलेगा? इसलिये हमने उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पद से राजीनामा दिया. आजसे मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती और हमारा कोई संबंध नही. 

अब सवाल ये है की क्या मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती के संस्थापक अमीर शेख और प्रदेशाध्यक्ष रशीद शेख और मीडिया प्रमुख सलमान शेख समाज की दिशाभूल कर रहे है?

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

पढिये - 

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL ...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer....

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH....

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL

वृत्तपत्रांचा ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर – खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राची केंद्रीय मंत्रालयाने घेतली दखल



पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे केंद्र सरकारचे सुचना जारी

औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिनांक १४ जुलै २०२० रोजी कोव्हिड च्या काळात पत्रकारांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबत आणि सर्व मीडिया हाऊसना विविध लाभ देणेबाबत तसेच कोणत्याही पत्रकाराला नोकरीवरुन न काढण्याचे शासनाने सर्व मिडिया हाऊसला आदेशित करावे त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार केला होता.

          त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेवुन सर्व मिडिया हाऊसला पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे सुचना देण्यात आले असुन तसेच मे, २०२० मध्ये ब्रॉडकास्टिंग क्षेत्राच्या समस्यांबद्दल चर्चा करुन मुद्रण माध्यमांचा ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळविली आहे.

          केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात पुढे नमुद केले की, यापूर्वी दिनांक २२ एप्रिल, २०२० रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सुचना जारी केली होती. तसेच केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २० मार्च २०२० रोजी परिपत्रकाव्दारे मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला कळविले होते की, त्यांनी त्यांच्या पत्रकारांना आणि कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी न करता त्यांना योग्य ते सहकार्य करावे.

          केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिनांक २९ मार्च २०२० रोजी सर्व खाजगी प्रसारमाध्यमांना सुध्दा परिपत्रक जारी करण्यात आल्याचे नमुद केले. परिपत्रकामध्ये विविध टिव्ही मालिकांत काम करणाऱ्या टिव्ही कलाकारासह सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रलंबित मोबदला, पगार लवकरात लवकर देण्याचे सुचना खाजगी प्रसारमाध्यमांना देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच शासकीय जाहिरात दराच्या वाढीसंदर्भात, जानेवारी २०१९ मध्ये प्रिंट / इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या शासकीय जाहिरातींचे दर सुधारित करण्यात आले असुन तेच सुधारित दर तीन वर्षांसाठी वैध असल्याचे पत्रात केंद्रीय मंत्री यांनी नमुद केले आहे.

          खासदार इम्तियाज जलील यांचे पत्र व भारतीय वृत्तपत्र सोसायटी (आयएनएस) कडून दिलेल्या निवेदनात वृत्तपत्रांना ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सदरील मागणीची सुध्दा दखल घेवुन ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्याच्या दृष्टिने योग्य त्या निर्णयासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

वाचा - 

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH ...

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकता मेळावा - SHEVGAON

शेवगाव - 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा शेवगाव येथे संपन्न झाला,शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार,उस दराच्या आंदोलनासाठी तयार राहा, असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेशअध्यक्ष संदिप जगताप यांनी दिला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आज शेवगाव मधील शुभम मंगल कार्यालय येथे पार पडला, यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले की,शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असून त्यासाठी पक्षाध्यक्ष राजू शेट्टीही शेवगाव मध्ये येणार आहेत,व पूर्ण ताकतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये उतरणार आहे असे जगताप म्हणाले, नगरपरिषदेच्या 21 प्रभागांमध्ये स्वाभिमानी संघटना स्वतंत्र पणे उमेदवार उभे करणार,असेही ते यावेळी म्हणाले

    यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास कोरडे, पक्ष जिल्हाध्यक्ष राऊसाहेब लवांडे,जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग सुनील लोंढे,उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे,जिल्हा कार्याध्यक्ष दादा पाचरणे,महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे,बाईजाबाई बटूळे,रमेश कचरे,पक्ष तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड, संघटना तालुकाध्यक्ष प्रवीण म्हस्के, मेजर अशोक भोसले,अमोल देवढे,दत्ता फुंदे,शहराध्यक्ष भाऊ बैरागी,संदीप मोटकर,रावसाहेब मगर आदि मान्यवर उपस्थित होते,

 यावेळी तालुक्यातील विविध शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, दुपारी दोन वाजता कार्यक्रम सुरू झाला,विविध मान्यवरांचे सत्कार होऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली, यावेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी बोलताना म्हटले की,साखर कारखान्यांनी दर दर कमी दिला तर खपवून घेतले जाणार नाही,येत्या भविष्यकाळात मोठे आंदोलन साखर कारखान्यांवर उभे करू असे त्यांनी यावेळी बोलताना संगीतले,

संदीप जगताप

 प्रदेश अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिनिधी अक्षय केदार शेवगाव अहमदनगर





वाचा - 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION .... 

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH... 


इंटर नॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान - Irshad Ashrafi

 इंटर नॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान



वर्ल्ड पीस ह्यूमॅनीटी मिशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे जागतिक पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंटरनॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान करण्यात आला. 

कोविड - १९ (कोरोना) महामारीच्या पार्श्वभूमीवर सदर पुरस्कार सन्मानपत्र ई मेल च्या माध्यमाने संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅम्बे.डॉ.रूडोल्फ सॅम्युअल डेविड यांनी हाजी इर्शादभाई यांना प्रदान केला. 

हाजी इर्शादभाई प्रसिध्द सामाजिक

 व आध्यात्मिक कार्यकर्ते असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांचा देशातील अनेक सामाजिक संघटनांशी जवळचा संबंध असून ते अनेक जबाबदारी संभाळीत आहेत. 

संबंधीत पुरस्कार आतापर्यंतच्या निस्वार्थी भावनेने केलेल्या कामाची पावती असून मी हा पुरस्कार सर्वसामान्य जनतेस समर्पित करीत आहे. कोणत्याही मिळालेल्या पुरस्काराने बळ प्राप्त होऊन अधिक जबाबदारीची जाणीव होऊन अधिक काम करण्यास स्फुर्ती मिळते. अशी भावनिक प्रतिक्रिया हाजी इर्शादभाई यांनी व्यक्त केली. 

हाजी इर्शादभाई यांचे अनेक मान्यवरांकडून व समाजातून अभिनंदन केले जात आहे.

वाचा - 

इतिहास किती विक्रुत कराल ?....

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan....

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.

पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.

 Guru Nanak 



 प्यारे नबी सल्ललाहो अलैहि वसल्लम की शान, गुरु नानक जी की नज़र में 


नबी (सल्ललाहो अलैहि वसल्लम) की अ़ज़मत और महानता का बयान हर इंसाफ पसंद शख्सियत ने किया है। उन्हीं में से एक नाम गुरु नानक जी का भी है। आईये इस पोस्ट में हम गुरु नानक जी के उन सुनहरे विचारो को देखते है जो आपने नबी ﷺ की शान और अज़मत में बयांन किये।

गुरु नानक जी कहते हैं कि…

❛ सलाह़त मोहम्मदी मुख ही आखू नत! ख़ासा बंदा सजया सर मित्रां हूं मत! ❜

» यानीः- ह़ज़रत मोहम्मद की तारीफ़ और हमेशा करते चले जाओ। आप अल्लाह तआला के ख़ास बंदे और तमाम नबीयों और रसूलों के सरदार हैं।

(जन्म साखी विलायत वाली, पेज नम्बर 246, जन्म साखी श्री गुरु नानक देव जी, प्रकाशन गुरु नानक यूनीवर्सिटी, अमृतसर, पेज नम्बर 61)

नानक जी ने इस बारे में ये बात भी साफ़-साफ़ बयान किया है कि दुनिया की निजात (मुक्ति) और कामयाबी अल्लाह तआला ने हज़रत मोहम्मद के झण्ड़े तले पनाह लेने से वाबस्ता कर दिया है। गोया कि वही लोग निजात पाऐंगे, जो हज़रत मोहम्मद की फ़रमाबरदारी इख़्तियार करेंगे और हज़रत मोहम्मद की ग़ुलामी में ज़िन्दगी बसर करने का वादा करेंगे। चुनांचे नानक कहते हैं कि…

❛ सेई छूटे नानका हज़रत जहां पनाह! ❜

» यानीः- निजात उन लोगों के लिए ही मुक़र्रर है, जो हज़रत मोहम्मद की पनाह में आऐंगे और उनकी ग़ुलामी में ज़िन्दगी बसर करेंगे।

– (जन्म साखी विलायत वाली, प्रकाषन 1884 ईस्वी, पेज 250)

नानक जी के इस बयान के पेशे नज़र गुरु अर्जून ने यह कहा है कि..

❛ अठे पहर भोंदा, फिरे खावन, संदड़े सूल! दोज़ख़ पौंदा, क्यों रहे, जां चित न हूए रसूल! ❜

यानी: जिन लोगों के दिलों में हज़रत मोहम्मद की अ़क़ीदत और मोहब्बत ना होगी, वह इस दुनिया मे आठों पहर भटकते फिरेंगे और मरने के बाद उन को दोज़ख़ मिलेगी।

– (गुरु ग्रन्थ साहब, पेज नम्बर 320)

नानक ने इन बातों के पेशे नज़र ही दूसरे लोगों को ये नसीहत की है कि …

❛ मोहम्मद मन तूं, मन किताबां चार! मन ख़ुदा-ए-रसूल नूं, सच्चा ई दरबार! ❜

यानीः हज़रत मोहम्मद (सल्ललाहो अलैहि वसल्लम) पर ईमान लाओ और चारों आसमानी किताबों को मानो। अल्लाह और उस के रसूल पर ईमान लाकर ही इन्सान अपने अल्लाह के दरबार में कामयाब होगा।

– (जन्म साखी भाई बाला, पेज नम्बर 141)

एक और जगह पर नानक जी ने कहा कि …

❛ ले पैग़म्बरी आया, इस दुनिया माहे! नाऊं मोहम्मद मुस्तफ़ा, हो आबे परवा हे! ❜

यानीः- जिन का नाम मोहम्मद है, वह इस दुनिया में पैग़म्बर बन कर तशरीफ़ लाए हैं और उन्हें किसी भी शैतानी ताक़त का ड़र या ख़ौफ़ नहीं है। वह बिल्कुल बे परवा हैं।

– (जन्म साखी विलायत वाली, पेज नम्बर 168 © www.ummat-e-nabi.com/home)


एक और जगह नानक ने कहा कि…

❛ अव्वल नाऊं ख़ुदाए दा दर दरवान रसूल! शैख़ानियत रास करतां, दरगाह पुवीं कुबूल! ❜

यानीः किसी भी इन्सान को हज़रत मोहम्मद (सल्ललाहो अलैहि वसल्लम) की इजाज़त हासिल किए बग़ैर अल्लाह तआला के दरबार में रसाई हासिल नहीं हो सकती।

– (जन्म साखी विलायत वाली, पेज नम्बर 168)


एक और मक़ाम पर गुरु नानक ने कहा है कि…

❛ हुज्जत राह शैतान दा, कीता जिनहां कुबूल! सो दरगाह ढोई, ना लहन भरे, ना शफ़ाअ़त रसूल! ❜

यानीः जिन लोगों ने शैतानी रास्ता अपना रखा है और हुज्जत बाज़ी से काम लेते हैं। उन्हें अल्लाह के दरबार में रसाई हासिल ना हो सकेगी। ऐसे लोग हज़रत मोहम्मद (सल्ललाहो अलैहि वसल्लम) की शफ़ाअ़त से भी महरुम रहेंगे। शफ़ाअ़त उन लोगों के लिए है, जो शैतानी रास्ते छोड़कर नेक नियत से ज़िन्दगी बसर करेंगे।

– (जन्म साखी भाई वाला, पेज नम्बर 195)

एक सिक्ख विद्वान डॉ. त्रिलोचन सिंह लिखते हैं कि…

❛ हज़रत मोहम्मद नूं गुरु नानक जी रब दे महान पैग़म्बर मन्दे सुन। ❜

– (जिवन चरित्र गुरु नानक, पेज नम्बर 305)

अल ग़रज़, गुरु नानक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा (सल्ललाहो अलैहि वसल्लम) को अल्लाह तआला का ख़ास पैग़म्बर ख़ातमुल मुरसलीन (आख़री रसूल) और ख़ातमुल अंम्बिया (आख़री पैग़म्बर) तसलीम करते थे और तमाम नबीयों का सरदार समझते थे। गुरु नानक के नज़दीक दुनिया की निजात, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा (सल्ललाहो अलैहि वसल्लम) के झण्ड़े तले जमा होने से जुड़ी है।

 By: मुफ़्ती सैफुल्लाह ख़ां अस्दक़ी, अशरफी, चिश्ती, क़ादरी

“इस्लामिक धर्म गुरु” “मुफ़्ती.ए.आज़म पंजाब”


गुरु नानक जयंती की सभी को हार्दिक शुभकामनाएं


फिरोज़ शैख 

(अहमदनगर महाराष्ट्र)

पढिये -

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer..

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed ....

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ....


क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer

मुस्लिम व्यक्ती शेतकरी आंदोलन में सिख पगडी पहनकर शामिल - जाने क्या है हकीकत

देश -

पंजाब हरियाणा के किसानों ने केंद्र सरकार के कृषी बिल के विरोध मे आंदोलन छेडा है जीसके कारण आंदोलन करता किस तरह से देशद्रोही, खलिस्तानी और विरोधीयो का किस तरह समर्थन मिला है ये दिखाने के लिए सरकार के समर्थक जीतोड कोशिश कर रहे है.

नजीर अहमद नाम के एक मुस्लिम व्यक्ती का फोटो व्हायरल किया जा रहा है जिसमे नजीर अहमद पगडी पहने है और ये दावा किया जा रहा है की मुस्लिम व्यक्ती सिखोवाली पगडी पहने मोर्चे मे शामिल हुआ है.

उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के माहिती सल्लागार तथा भाजप के प्रवक्ते शलब मनी त्रीपाठी ने नजीर अहमद के फेसबूक का फोटो शेअर करते हुए ट्विट किया है और कॅप्शन मे "लिखा घंटे भर मे किसान बनने का चमत्कार देखी है"

इससे  ये जाहीर होता है के किसान आंदोलन को भाजप द्वारा बदनाम करनेके साजिश रची जा रही है और किसान आंदोलन और आंदोलन करता को देशद्रोही खलिस्तानी पाकीस्तान और शाईन बाग से जोड कर बदनाम किया जा रहा है.

पंजाब और हरियाणा के करोडो किसान उत्तर प्रदेश, दिल्ली मे आंदोलन के लिये दाखील हुए है लेकिन सरकार के एकभी मंत्री के पास इतना वक्त नही है आंदोलन करणे वालोसे से मुलाकात और बात कर सके.बलके इसके उलट आंदोलन करनेवाले किसानोको बदनाम करनेके हर तरह से कोशिश की  जा रहे है. 

जिस नजीर अहमद का फेसबुक फोटो लगाकर ये बताने की कोशिश की जा रही है के किसान आंदोलन में मुस्लिम व्यक्ती पगडी पहनकर शामिल हुआ है वो फोटो एप्रिल महिने का है नजीर अहमद ने अपने फेसबूक पर अपलोड किया था. आर सरकार किसान विरोधी बिल जून महीने में लेकर आई सप्टेंबर में ये बिल पारित हुआ.

नजीर अहमद के पगडी वाले ऊस फोटो का और आज के किसान आंदोलन का दूर दूर तक कोई संबंध नही है लेकिन उत्तर प्रदेश भाजप प्रवक्ते शलब मनी त्रीपाठी ने पुराने फोटो को आज के किसान आंदोलन से जोडकर ट्विट किया इसे ये साबित होता है के सरकार को किसान आंदोलन और आंदोलन करता से बातचीत में कोई दिलचस्पी नही.

बलके इस आंदोलन को किस तरह बदनाम किया जाये इस पर ज्यादा मेहनत हो रही है. 



अब सवाल ये उठता है के क्या भारत का मुसलमान पगडी नहीं  पहन सकता? 

या भारत का मुसलमान किसान नही हो सकता? 

जब भारत कृषिप्रधान देश है तो भारत में रहने वाले हर जाती धर्म के नागरिक किसान हो सकते है फिर चाहे व मुसलमान ही क्यू ना हो.

भारत के किसान सरकार से बात करने के लिए भारत की राजधानी दिल्ली पहुचे है और सरकार के वरिष्ठ मंत्री और भाजप के वरिष्ठ नेता हैदराबाद के महानगरपालिका चुनाव मे व्यस्त आहे. 

क्या  हैदराबाद महानगरपालिका चुनाव किसानों से भी ज्यादा जरुरी है?

अब देखना ये है की सरकार को किसानो से बात करने के लिए ये वक्त कब मिलता है.

पढिये -

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH

 सामान्य पत्रकार ने दिखाया पत्रकारिता किसे कहते है.



हैदराबाद -

हैदराबाद निकाया चुनाव मे भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओ ने प्रचार सभा और रोड शो किए. सभी नेताओ के निशाने पर एम आय एम अध्यक्ष तथा सांसद खासदार असदुद्दिन ओवेसी रहे. भाजपा के एक नेताने कहा की हैदराबाद के पुराने शहर मे रोहिंग्या बसते है तो किसीने एम आय एम अध्यक्ष की तुलना जिन्हा से करदाली. मामला यहां रुखा नही बल्की उत्तर प्रदेश के मुख्य मंत्री योगी आदित्य नाथ ने तो यहां तक कय दिया  की भाजप की सत्ता आतेही सबसे पहेले हैदराबाद का नाम बदलकर भाग्यनगर रखने वाले है. भाजप के वरिष्ठ नेता और केंद्र गृह मंत्री अमीत शाह ने पत्रकारोसे बात करते हुए कहा की अगर ओवेसी इजाजत लिखित मी दे तो हम रोहिंग्या पर कारवाही करेंगे.  इसी दौरान एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने एक न्युज चेनल से बात करते हुये कहा की देश का पहेला गृह मंत्री है जो एक सांसद से इजाजत मांग रहा है.         

भाजपा के रोड शो दौरान एक पत्रकार ने गृह मंत्री अमित शाह से कुछ सवाल पुछ लिए  उस पत्रकारने निर्भीड और बिना डरे अमीत शाह से सवाल किया की 

जब हैदराबाद मे बाड आई तब आप और आपके पार्टी के नेता कहा थे?    

केंद्रने कर्नाटक और केरल को मदत किया लेकीन तेलंगाना को मदत क्यो नही किया?

क्या आप हैदराबाद मे जातीय तेढ निर्माण करणे केलीए इस तऱ्ह प्रचार कर रहे है ?

क्या हैदराबाद का नाम बदलने वाले है ?

और पत्रकार ने ये भी कहा की आप पर के सी आर जो टी आर एस पार्टी के अध्यक्ष है उन्होने ये आरोप लगाया है की हैदराबाद का माहोल खराब करने के लिए भाजप गलत इल्जामात लगा रही है.

इससे सवालो के जवाब बिना दिये अमीत शाह वाहसे पत्रकार को जानेके लिए कहते नजर आए. जब कूछ काम नही आया तब अमित शाह ने शाम  को पत्रकार परिषद लेकर पुरा डाटा पेश करेंगे ऐसा बोल वाहसे निकल गये.

जिस तऱ्ह एक सामान्य  पत्रकारने बगैर डरे भाजप नेता तथा केंद्र गृह मंत्री अमीत शाह को सवाल किए उससे ये बात साबित होती है की अगर सचाई से पत्रकारीता करे और निर्भीड सवाल जवाब किए तो जो सही है वो उत्तर देने सक्षम रहेंगा वरना दर किनारा कर वहा से निकाल जायेंगा. जैसा ये मामले मे हुआ.

हैदराबाद चुनाव ओवेसी बनाम भाजप ऐसा देखने मिल रहा है. जबकी चुनावी मैदान मे कॉंग्रेस ने १५० उमिदवार मैदान मे उतारे है. इसके पहले के हैदराबाद निकाया  चुनाव मे कॉंग्रेस को सिर्फ दो और भाजप को चार सीट परही जीत मिली थी. अब देखना ये है की हैदराबाद की जनता हैदराबाद को हैदराबाद रहेने देना चाहती है या भाग्यनगर बनान चाहती है. चुनाव के नतीजे ४ डिसेंबर को आने है.       

पढिये - 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती- Asaduddin Owaesi....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका लढविणार - डॉ गफ्फार कादरी AIMIM MAHARASHTRA ...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION

अमीत शाह को इजाज़त चाहिए 





देश -  भारत के इतिहास मी पहेली बार ऐसा देखने मिला है की देश के केंद्र गृह मंत्री एक सांसद से इजाज़त मांग रहे है. ऐसी क्या जरुरत आन पडी है की देश के गृह मंत्री अमीत शाह को हैदराबाद के सांसद और एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी से इजाज़त लेना पड रही है.

बिहार विधानसभा चुनाव के बाद एम आय एम अपने होम ग्राउंड हैदराबाद के महापालिका चुनाव पर मेहनत कर रही है. हैदराबाद एम आय एम का गड माना जाता है इसलिये एम आय एम को अपने गड मी रोखने के लिए भारतीय जनता पार्टी ने अपनी पुरी ताकत इस चुनाव मी झोक दि है. भाजपा के दुसरे राज्य के नेते और राष्ट्रीय नेते सबने ऐडी का जोर लगाया है.

भाजप की खासदार स्मृती इराणी, युवा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नद्दा, केंद्र गृह मंत्री अमीत शाह, उत्तर प्रदेश के मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ  सभी ने हैदराबाद चुनाव मे रोड शो से लेकर बडी बडी सभाये ली है और हैदराबाद की जनता को भाजप को साथ देने की अपील कर ओवेसी भाई पर निशाना साधा है.

किसी नेता ने ओवेसी को हैदराबाद का जिन्हा, तो किसीने ये आरोप लागाय है की हैदराबाद के पुराने शहर मे रोहिंग्या बसते है, उत्तर प्रदेश के मुख्य मंत्री ने तो हैदराबाद का नाम बदल कर भाग्यनगर रखने की घोषणा कर डाली. भाजप के वरिष्ठ नेता तथा देश के ग्रह मंत्री अमीत शाह ने यहा तक आरोप लगाये के जाब हम रोहिंग्या की बात करते है को ओवेसी विरोध के लिए खडे होजाते है. अगर ओवेसी को कूछ दिक्कत नही है तो वो लिखकर दे. अगर ओवेसी लिखकर देते है तो हम देखो कैसी कारवाही करते है.

इसपर एक न्युज चेनल पर जब एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी से सवाल पुछे गये तो उन्होने कहा की देश का पहेला गृह मंत्री है जसे एक सांसद की इजाजत की जरुरत है. अगर अमीत शाह के पास कोई रेपोर्ट है तो वो मेडिया के सामने आकार उसे सब के सामने लाये. जनता भी देखेंगी कितने रोहिंग्या है. ओवेसी ने ये भी कहा की इस तऱ्ह बेबुनियाद इल्जाम लगाकर हैदराबाद की जनता का अपमान कर रहे है.

विरोध करणे को लेकर असदुद्दिन ओवेसी ने कहा की विरोध करणा और सरकार को उनकी खामिया दिखाना ये हमारा अधिकार है. योगी के बयान पार बोलते हुये असदुद्दिन ओवेसी ने कहा की जो अपने प्रदेश का भाग्य नही बदल सकते वो हैदराबाद का नाम बदलने चले. उत्तर प्रदेश का ग्रेड २५ है और तेलंगाना पहेले ५ मी आता है. 

हैदराबाद चुनाव मे  के सी आर की टी आर एस और कॉंग्रेस भी मैदान मे  है लेकीन जिस तऱ्ह भाजप के वरिष्ठ नेता और मंत्री ने हैदराबाद मी एक के बाद एक सभा रोड शो किए इससे भाजप और एम आय एम के बीच लढाई है ऐसा लग रहा है.

जिस तरह भाजप एम आय एम सांसद पर निशाना साद रही है इसका एक ही कारन है की देश मे एम आय एम और एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी की लोकप्रीयता. 

एम आय एम अध्यक्ष खासदार ओवेसी ने ये पाहेलेही एलन कर दिया है की देश मी जहा जहा चुनाव होंगे हमारी पार्टी वहा चुनाव मी हिस्सा लेंगी.   

अब देखना ये है की हैदराबाद की जनता १ डीसंबर २०२० को किसको साथ देती है. क्या जनता हैदराबाद को हैदराबाद रखना चाहती है या भाग्यनगर बनाना चाहती है. चुनाव के नतीजे ४ तारीख को आयेंगे.

 

वाचा -                             

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका लढविणार - डॉ गफ्फार कादरी AIMIM MAHARASHTRA

पुरे देश मे एम आय एम अपनी जगह बनायेंगी - अकबरुद्दीन ओवेसी AKBARUDDIN OWESI

सियासत और मुसलमान - AIMIM INDIA ...

मोकाट कुत्रे पकडणाऱ्या पथकाच्या सन्मानार्थ आयोजित सत्कार सोहळा संपन्न...

मोकाट कुत्रे पकडणाऱ्या पथकाच्या सन्मानार्थ आयोजित सत्कार सोहळा संपन्न।



अहमदनगर : येथील सामजिक कार्यकर्ते मुबीन शेख यांनी धरती चौक, हातीमपूरा, काळू बागवान गल्ली, सतरंजी मस्जिद रोड परिसरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी मनपा आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार साहेब यांच्याशी व्हाट्सअपवार पत्रव्यवहार व सततचा पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली होती। याबाबतीत दखल घेऊन आयुक्त साहेबांच्या निर्देशानुसार आज भटके कुत्रे पकडणारे पथक श्री. बापू धनगर यांच्या नेतृत्वालाखाली या परिसरात भल्या पहाटेच दाखल झाले होते। 


दोन तासांच्या अथक प्रयत्नाअंती मोठ्या कौशल्याने या पथकातील सदस्यांनी या परिसरातील कुत्र्यांना पकडून शासन नियमानुसार निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करण्याकरिता नेले आहेत।



याप्रसंगी सामजिक कार्यकर्ते मुबीन शेख यांनी सांगितले की, "सदर क्षेत्रात वाढलेल्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना असह्य झाला होता। यावर उपाय योजना करणे गरजेचे होते। यासाठी या भागात राहणारे माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी साहेब हे देखील आग्रही होते। विशेषकरून लहान मुलं व शेळ्यांना या कुत्र्यांपासून धोका निर्माण झालेला होता। मोठ्या हिमत व कौशल्याने हे कार्य करणारे या पथकातील सदस्यांच्या सेवाकार्याचे कौतुक होऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे होते म्हणून गुलाबपुष्प देऊन हा छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित केला होता।"


याप्रसंगी शाकीर तांबोळी, समीर रफिक मुन्शी, अनिल ओहोळ, रतनदादा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।


महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 महातमा  फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा 



 "विषारी ते वेद, अज्ञान्या डसती
 बिळात पळती, सर्पावत"

हा म. फुले ह्या महाकवीचा, मराठी आधुनिक कवितेच्या जनकाचा *'अखंड'* आहे. ही रचना अभंगासारखी वाटत असली तरी हा अभंग नाही. भक्तीचे स्तोम माजवून बहुजनांना वेडे करण्याचा म. फुलेंचा दुष्ट विचार नव्हता. त्यांनी जाणिवपूर्वक आपण सामाजिक आशयाची कविता (अखंड) लिहित आहोत, हे दाखवून दिले. आकाशातील कवितेला म. फुल्यांनी जमिनीवर आणले. त्यांनी माणसांची, माणसांसाठी व माणुसकीची प्रथम कविता मराठीत लिहिली. मराठी कवितेला आशय व अभिव्यक्तीच्या दोन्ही अंगाने आधुनिक साज चढविला. वरील त्यांचा एकच *'अखंड'* स्पष्टीकरणासाठी पुरेसा आहे.

म. फुल्यांनी वेद संस्कृतीवर प्रखर हल्ले चढविले. ब्राह्मण वर्गाने ज्या वेदांना पुजनीय मानले, वेदांच्या आधारे चातुर्वर्ण्यव्यवस्था प्रस्थापित केली त्या वेदांनाच म. फुले यांनी केवळ नाकारले नाही तर त्यांना विषारी सर्पाची उपमा दिली. वेदांमध्ये जातियतेचे, विषमतेचे विष भरलेले आहे. ब्राह्मण वर्ग ज्या वेदांचे भांडवल करुन हजारो वर्षे देशातील बहुजनांवर राज्य करीत होता, त्या त्यांच्या जगण्याच्या भांडवलालाच म. फुल्यांनी विषारी साप म्हणावे, यालाच क्रांती म्हणतात.

म. फुल्यांनी १९ व्या शतकात येथील विषारी व्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारले होते. येथील ब्राम्हणांनी धर्माचा दुरुपयोग केला, धंदा केला व बहुजनांना गुलाम करुन वागविले म्हणून त्यांनी ब्राम्हणांवर जहरी टीका केली. तशी ती करणे काळाची गरज होती. कोणी तरी हे करणे गरजेचेच होते. फुल्यांनी तो धीटपणा दाखविला, म्हणून फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.

सन १८१८ साली पेशवाई बुडाली. पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा ध्वज फडकला. पेशवाई बुडाली याचे दु:ख महाराष्ट्रातील ब्राम्हणांना होणे स्वाभाविकच होते. पण पुरा महाराष्ट्र आनंदित झाला होता. ब्रिटिशांची गुलामगिरी सुरु झाल्याने महाराष्ट्र आनंदीत झाला नव्हता तर पेशव्यांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तता झाली म्हणून महाराष्ट्राने आनंदोत्सव साजरा केला होता. तरीही धार्मिक - सांस्कृतिक गुलामीत महाराष्ट्र अडकूनच पडलेला होता. अशा काळात म्हणजे पेशवाईचा अंत झाल्यानंतर सन १८२७ मध्ये म. फुले ह्या युगपुरुषाचा जन्म झाला.

महाराष्ट्रात धर्मसत्तेचा प्रभाव जीवनातील सर्वच क्षेत्रावर पडलेला होता. त्या धर्माची उपनामे पहा............................

१) पत्नी धर्म

२) सेवक धर्म

३) राज धर्म

४) कुल धर्म

५) वर्ण धर्म

६) व्यवसाय धर्म

 १) पत्नी धर्म :- महिला ही गुलामच होती. मनुस्मृतीने तिला पुरुषांच्या तुरुंगात कैद करुन ठेवलेले. पत्नीने नवऱ्याची मरेपर्यंत सेवा करायची, हा पत्नीधर्म अस्तित्वात होता. तिने नवऱ्याला पतीदेव म्हणायचे. येथील ब्राह्मण संस्कृतीने स्त्रीला कायमची गुलाम केले होते.

म. फुल्यांनी प्रचलित धर्माचा अर्थच बदलून टाकला. हीच त्यांची क्रांती होती. स्त्रीला पुरुषांइतकेच स्थान असले पाहिजे, हा स्त्री - पुरुष समानतेचा सिध्दांन्त महाराष्ट्रात प्रथम फुल्यांनी मांडला. महाराष्ट्रात बोलके सुधाकर खूप झाले. ते सर्वच ब्राह्मण वर्गातले होते. ब्राह्मण समाज सुधारकांची समाज - सुधारणा आपल्या घराबाहेर असायची, घरात नसायची. समाजसुधारक आगरकरांची पत्नी कुठे होती ? न्या. रानड्यांची पत्नी कुठे होती ? यांची तर कुणाला नावेही माहीत नाहीत. परंतु म. फुल्यांच्या पत्नीचे म्हणजे सावित्रीमाईचे नाव आजही अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म. फुल्यांनी प्रथम आपल्या पत्नीलाच शिकवून स्त्री - शिक्षणाचा प्रारंभ केला. सावित्रीमाई शिकल्या व शिक्षिका झाल्या.महाराष्ट्रातील आद्य शिक्षिकेचा मान त्यांनाच द्यावा लागतो. ज्या ब्राह्मण समाजातील काही महिलांची नावे सतत आज पुढे केली जातात, आम्ही विचारतो सावित्रीमाई नसत्या तर ह्या कुठे असत्या ? सावित्रीमाई नसत्या तर पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, काशीबाई कानेटकर, लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत ह्या महिला निर्माणच झाल्या नसत्या. पत्नीधर्म सांभाळत चुली फुंकत राहिल्या असत्या व मुलांचे लेंढार सांभाळत राहिल्या असत्या.

 २) सेवक धर्म :- आपल्याशिवाय सर्वच जातीचे लोक आपले सेवक आहेत, त्यांनी आपली सेवा केली पाहिजे, असे दंडक धर्मग्रंथात ब्राम्हणांनी लिहून ठेऊन *'सेवक धर्म'* बहुजनांवर लादला. क्षत्रियांना त्यांनी आपले रक्षण करण्यास सांगितले. तो त्यांचा *'सेवक-धर्म'* . वैश्यांना व्यापार करायला लावून आपली मिरचीची (संसाराची) सोय ब्राम्हणांनी करुन ठेवली. क्षत्रिय राजांना सुध्दा आपल्या सेवेची ब्राम्हणांविषयीची कर्तव्ये लिहून ठेवली आणि ८५ टक्के बहुजन समाजाला शुद्र अतिशुद्रांच्या यादीत टाकून त्यांना तर गुलामच केले. म. फुल्यांनी हे 'ब्राम्हणांचे कसब' ओळखले व ह्याच नावाचा ग्रंथ लिहून जगासमोर ठेवला. ब्राम्हणांचा *'सेवक धर्म'* नाकारण्याचे बहुजनांना म. फुल्यांनी जाहीर आवाहनच केले.

३) राजधर्म :- राजाने राजा म्हणून राज्य करताना स्वबुध्दीने राज्यकारभार करु नये. धर्मग्रंथात म्हटले आहे त्याच पध्दतीने राजाने राज्यकारभार करावा, हे सर्व दंडक हुशार ब्राम्हणांनी धर्मग्रंथात लिहून ठेऊन राजांनाही गुलाम केले.

महाराष्ट्रात ब्राम्हणांच्या धर्मसत्तेचा अंमल जो हजारो वर्षे चालू होता, तो प्रथम फुल्यांच्या लक्षात आला नि त्यांनी धर्मसत्तेविरुध्द युध्दच पुकारले. म. फुल्यांनी देव - भक्त यांच्या मधील ब्राह्मण नामक दलाल नाकारला. ही फार मोठी क्रांती होती. फुल्यांची क्रांती आजही बहुजन वर्गाला अजिबात कळली नाही. आजही बहुजन वर्गाचे ब्राम्हणांशिवाय पान हालत नाही. प्रत्येक धार्मिक विधीसाठी त्यांना ब्राम्हणच लागतो. देवळातील पुजारी, सत्य नारायणाची पूजा करणारा भटजी, लग्न लावणारा भटजी हाच खरा दलाल असल्याचे म. फुले उघडपणे सांगायचे व ह्या दलालांना दूर ठेवा, असेही बेधडकपणे बोलायचे, लिहायचे. धर्माच्या ठेकेदारांचा ठेकाच त्यांनी नाकारला. हीच त्यांची क्रांती होती.

म. फुल्यांनी कधीही देवाला देव म्हटले नाही. त्यांनी विश्वनिर्मात्या निसर्गाला *'निर्मिक'* म्हटले. *'निर्मिक'* हा शब्द खूप जाणीवपूर्वक त्यांनी निर्माण केला. परंतु ब्राम्हणांनी येथील ९० टक्के लोकांच्या डोक्यात ३३ कोटी देव इतके फिट करुन ठेवलेत की ते कधीच डोक्याबाहेर जाणारच नाहीत. क्रांतिकारकांचा पराभव करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देव संकल्पना येथील लोकांच्या मनाच्या पाटीवरुन पुसलीच जाणार नाही. हिंदूधर्म सत्तेचा अंमल अबाधित आहे. दररोज एक मंदिर भारतात बांधले जाते. मंदिरे ही ब्राम्हणांची पैसे कमविण्याची बाजारपेठ आहे. धंदा तेजीत आहे. संत रामदासांनी महाराष्ट्रात मंदिरे बांधण्याची मोहिम सुरु केली. आध्यात्माचा धंदा खरा तर त्यांनीच तेजीत आणला. ह्या धार्मिक बाजारपेठेचा पहिला व्यापारी रामदासच होते. त्यांना पक्के माहित असावे की, येथे धर्मवेडे लोकच जास्त आहेत, तेच आपले गिऱ्हाईक आहेत. त्यांनी श्लोक रचले. त्यातून समाजाला सज्ञान करण्याऐवजी अज्ञानीच ठेवले. ते म्हणायचे, *'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?'* 

आजही लोकांना हा प्रश्न खरा वाटतो. म. फुल्यांचा यावर आक्षेप होता. ते म्हणत असत की, जगात कोणी सुखी नाही असा जगाविषयी, जीवनाविषयी तुच्छतेचा व नकारात्मक भाव रामदासांनी सांगून बहुजनांची बौद्धिक फसवणूक केली. जगात कोणीच सुखी नाही, असे सांगताना रामदासांना असेही सांगायचे आहे की, जगात सर्वच दु:खी आहेत, तुम्हीही दु:खातच राहा. म. फुल्यांनी रामदासांचा सुखाचा चुकीचा सिध्दांतच नाकारला. ही त्यांची क्रांती होती. पण त्यांच्या क्रांतीचा अर्थ आजही बहुजनांना कळला नाही. फुल्यांना लोक विसरले. रामदास घराघरात जीवंत आहेत. कोणी धर्माधिकारी नावाच्या माणसाने बैठका नावाचा प्रकार सुरु केला. अवघा महाराष्ट्र वेडा झालाय. लोक कामंधामं सोडून बैठकांना जातात. त्या बैठकीत रामदास शिकविला जातो. रामदास अवतारी पुरुष होता, असे बिंबवले जाते. रामदासाचा दासबोध घराघरात हळद-अबीर-गुलाल-फुलांनी पुजला जातो. ब्राम्हणांचा आध्यात्मिक धंदा आजही जोरात चालू आहे. येथे क्रांतिकारक म. फुले वेडे ठरले. कोणालाच म. फुले नको आहेत. आज ज्यांना म. फुले जीवंत ठेवायचे असेल त्यांनी घराघरात म. फुल्यांचा *'ब्राम्हणांचे कसब'* ग्रंथ ठेवावा. त्याचे पारायण करावे. रामदासांचे श्लोक म्हणण्याऐवजी म. फुल्यांचे *'अखंड'* वाचावेत. ते अखंड खंड न पाडता वाचावेत. म. फुल्यांचे *' त्रुतीय रत्न'* नाटक रंगभूमीवर आणा. ते नाटक बहुजन वर्गातील प्रत्येक स्त्री - पुरुषांनी पाहावे. पुन्हा पुन्हा पहावे. फुल्यांची विचारांची फुलबाग फुलवा, इतकीच आपणा सर्वांना प्रार्थना.

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

वाचा - 

महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

इतिहास किती विक्रुत कराल ?....

महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा - MAHATMA PHULE

 महात्मा फुल्यांनी पैगंबरांवर लिहिलेला पोवाडा -

                                            

महंमद झाला जहामर्द खरा ॥ त्यागीले संसारा ॥ सत्यासाठीं ॥धृ.॥

खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ॥ जन्म घालविला ॥ ईशापायीं ॥१॥

जगहितासाठी अवतरले कुराण ॥ हिमतीचा राणा ॥ जगीं वीर ॥२॥

जगाचा पालक निर्मीक अनादि ॥ सर्व काळ वंदी ॥ निकें सत्य ॥३॥

मन केलें धीट, धरीली उमेद ॥ नाहीं भेदाभेद ॥ ठावा ज्याला ॥४॥

जनहितासाठीं खोटा अभिमान ॥ दिला झुगारुन ॥ अग्नीमध्यें ॥५॥

मर्द महंमद ढोंग्यांत पांगळा ॥ शोभला पुतळा ॥ सज्जनांत ॥६॥

नव्हता कोणी त्या तेव्हां साह्यकरी ॥ एकटाच सारी ॥ सत्य पुढे ॥७॥

एक त्याला फक्त सत्याचा आधार ॥ हिय्या समशेर ॥ मनामध्ये ॥८॥

य येई अजा । निर्मीकाच्या ध्वजा ॥ उभारील्या ॥९॥

कोणी नाहीं श्रेष्ठ कोणी नाहीं दास ॥ जात-प्रमादास ॥ खोडी बुडी ॥१०॥

मोडीला अधर्म आणि मतभेद ॥ सर्वांत अभेद ॥ ठाम केला ॥११॥

केल्या कमाईचा न धरी अभिलाषा ॥ खैरात दिनास ॥ देई सर्व ॥१२॥

मानवी मनाचा घेई अंतीं ठाव ॥ कल्याणाची हाव ॥ पोटीं माया ॥१३॥

मूर्तीपूजकांच्या बंडासी मोडीलें ॥ ढोंगी वळविले ॥ ईशाकडे ॥१४॥

देव एक ऐसें ग्रंथांसी स्थापिलें ॥ जग-बन्धु केलें ॥ मनुजास ॥१५॥

तेणें धर्मगुरु तप्तची जहाले ॥ हट्टासी पेटले ॥ मूर्तीसाठीं ॥१६॥

ढोंगी धार्मीकांनीं पाठलाग केला ॥ विवरीं लपला ॥ डोंगराच्या ॥१७॥

ईश रक्षी त्याला लंड वधूं गेले ॥ शोधीत फिरले ॥ सर्व व्यर्थ ॥१८॥

मेल्यामार्गे बहु त्याचे शिष्य झाले ॥ बळीस्थानीं आले ॥ किती एक ॥१९॥

कळूं आलें त्यांना आर्याजी अभद्र ॥ मुक्ते केले शुद्र ॥ दास्यांतून ॥२०॥

इस्लामा प्रसारी, आर्या घशीं पाडी ॥ खीळी सत्य-बिडी ॥ त्यांचे पायीं ॥२१॥

आर्यं वस्यु इस्लामानें मुक्त केले ॥ ईशाकडे नेले ॥ सर्व काळ ॥२२॥

आर्यंधर्म-भंड इस्लामें फोडीलें ॥ ताटांत घेतले ॥ भेद नाहीं ॥२३॥

मांगासह आर्या नेलें मसीदींत ॥ गणी बांधवांत ॥ आप्त सखे ॥२४॥

क्षत्निया जिंकलें राज्य त्यांचे झालें ॥ मोंगलांनीं केले ॥ मुक्त कांही ॥२५॥

जातिभेदाभेदीं फायदा तो साचा ॥ मुसलमानांचर ॥ झाला मोठा ॥२६॥

अंत्यजास धरी पोटीं सावकाश ॥ लाजवी आर्यास ॥ सर्व काळ ॥२७॥

म्हणूनीयां आर्य बोंब मारीताती ॥ शिमगा खेळती ॥ ब्रह्मरुपी ॥२८॥

भेद सोडुनीयां एका ताटीं खाती ॥ एकच बनती ॥ म्हणोनीयां ॥२९॥

इस्लामासी मान शुद्र राजे देती ॥ कर्बलास नेती ॥ ताबूतास ॥३०॥

इस्लामी बांधव अचंबा करीती ॥ धूळ फेकीताती ॥ मनूवर ॥३१॥

मनुस्मृति आहे पाखांडाची मुळी ॥ गिर्वाणाचे तळीं ॥ विळपळे ॥३२॥

कणकणीच्या गाई ब्राह्मण भक्षीती ॥ कां रे चिडवीती ॥ मुसलमाना? ॥३३॥

आर्य गाई खाती, वरी शुद्ध होती ॥ शुद्रा लढवीती ॥ जोती दावी ॥३४॥

महात्मा ज्योतिबा फुले यां

ची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)

वाचा -

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh....

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh

मुस्लिमांची कट्टरता -  मुजाहीद शेख 




अत्यंत विचारपूर्वक आणि धुर्तपणे मुस्लिमांशी कट्टर हा शब्द जोडण्यात आला आहे, परिणामतः या देशात कट्टर म्हणताच केवळ मुस्लिमांची प्रतिमा उभी राहते. 

या देशात विविध समाजातील, जाती धर्मातील लोक दाढी राखतात, विशेषतः शीख धर्मातील; तसेच अनेक मराठा बांधव शिवप्रेमापोटी दाढी राखतात; परंतु मुस्लिमांनी दाढी राखणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध जातीधर्माचे लोक डोके झाकतात, विशेषतः शीख लोक धार्मिक परंपरा म्हणून पगडी घालतात; परंतु मुस्लिमांचे टोपी घालणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध जातीधर्मातील लोकांचे विविध पेहराव आहेत आणि त्यांना तसे पेहराव करण्याचे स्वातंत्र्यही आहे. उदा. उदा. दक्षिणेकडचे अनेक लोक अगदी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य झाले तरीही लुंगीच घालतात. काही धर्म विशेषशी संबंधित असणारे लोक निर्वस्त्र राहण्यास प्राधान्य देतात. त्यांचे विधिमंडळात व्याख्यानही आयोजित केले जाते. मात्र मुस्लिमांचा पोशाख म्हणजे कट्टरता.

या देशात ख्रिस्ती नन सर्वांग झाकणारा पोशाख परिधान करतात. चित्रपट, मालिका आणि धारावाहिकांमधून त्यांना अत्यंत पवित्र, सोज्वळ म्हणून सादर केले जाते. मात्र मुस्लिम स्त्रियांचा बुरखा म्हणजे कट्टरता.

या देशात सर्व जातीधर्माचे आपापले धार्मिक स्थळ आणि ज्ञान केंद्रे आहेत. सर्व जातीधर्मातील लोक आपापल्या धार्मिक स्थळांना आणि ज्ञान केंद्रांना भेटी देतात. मात्र मुस्लिमांचे धार्मिक स्थळ मस्जिद आणि ज्ञान केंद्र मदरसा म्हणजे कट्टरता.

Family Health Survey च्या अधिकृत आकडेवारीनुसार भारतात 75 टक्केपेक्षा जास्त लोक मांसाहारी आहेत. विशेषतः भारतातील क्षत्रिय आणि शूद्र वर्ग पूर्णतः मांसाहारी आहेत. लपून छापून मांसाहार करणारे वैश्य आणि ब्राह्मणही काही कमी नाहीत. तरीही केवळ मुस्लिमांचा मांसाहार म्हणजे कट्टरता.

या देशात प्रत्येक जातीधर्माची अभिवादानाची आपली एक पद्धत आहे. ते सर्व एकमेकांना त्यांच्या परंपरेनुसार अभिवादन करतात. परंतु मुस्लिमांनी अन्य मुस्लिमांना 'सलाम अलैकुम' म्हणणे म्हणजे कट्टरता.

या देशात विविध समूहांच्या विविध मातृभाषा आहेत. त्या भाषांना जपण्याचे त्यांना स्वातंत्र्यही आहे. तसेच त्या भाषांचे जतन, संवर्धन आणि विकास करण्याचा संवैधानिक हक्कही आहे. मात्र मुस्लिमांनी उर्दू भाषेबद्दल प्रेम दाखवणे म्हणजे कट्टरता.

मुळात 'कट्टर'तेचे लेबल लावून मुस्लिमांची अभिव्यक्ती दाबण्यात आली आहे. मुस्लिमांच्या मुस्लिम म्हणून व्यक्त होण्याला अत्यंत धुर्तपणे कट्टरता ठरविण्यात आले आहे. मुस्लिमांचे मुस्लिमत्व जपणेच कट्टरता ठरविण्यात आले आहे. असे करून अत्यंत धुर्तपणे मुस्लिमांची अभिव्यक्ती मुस्लिमांकडून काढून इतरांच्या हाती देण्यात आली आहे. आता ते सांगतील तीच मुस्लिमांसाठी पूर्वदिशा असेल. त्यांच्या विचारांशी मुद्देसूद मतभेद करून त्यांचे खंडन करणारा कोणी मुस्लिम उभा राहत असेल तर म्हणे कट्टरता. का? कारण मुस्लिम आपली अभिव्यक्ती त्यांच्याकडून परत घेऊ पाहतोय.

मुजाहीद शेख 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=201589934750595&id=100046987687696

संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh...

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi.....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed .....

मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER .....

इतिहास किती विक्रुत कराल ?...


संविधान भारताचा आत्मा आहे -Shahid Shaikh

 संविधान भारताचा आत्मा आहे - शाहीद शेख

    


     भारतीय संविधानाचे शिल्पकार क्रांतिनायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाहिरपणे जाळली आणि २६ जानेवारी १९५० रोजी या मनुस्मृतीला भारतीय संविधान हा पर्याय दिला.

   जगभरातील लोकशाही राष्ट्रांचा अभ्यास करून त्या त्या राष्ट्रांतील लोकशाही सरासरी पातळी मोजणारा स्वीडनमधील व्ही-डेन या जगविख्यात संशोधन संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे.

"व्ही-डेन" ही स्वीडनमधील

गोथेनबर्ग या विद्यापीठातील एक संशोधक शाखा असून,२०११ पासून ही संस्था लोकशाही राष्ट्रांतील नागरिकांचे हक्क,अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अभ्यास करते आहे.या संस्थेच्या अहवालाची जागतिक पातळीवर गंभीरतापूर्वक दखल घेतली जाते; मात्र आपल्या देशातील मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी या अहवालाकडे डोळेझाक केल्याने सामाजिक आणि राजकीय पातळीवर चर्चाच झाली नाही.अहवालातील निष्कर्ष धक्कादायक असून,त्याची सुरवातच प्ररसारमाध्यमांपासून होते,म्हणून कदाचित माध्यमांनी हा अहवाल दुर्लक्षिला असू शकतो.

   बरे असो, ही एक जाणिवपूर्वक मोहक अशी चाल आहे ज्याचे सत्तारूढ वर्णवर्चस्ववादी सारथी आहेत.

  सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ ! इ.पू १८५ मध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राम्हणाने बुध्द धम्माचा विनाश करण्यासाठी मौर्य सम्राट बृहद्रथाचा वध केला आणि ब्राम्हणी सत्ता प्रस्थापित केली.डाॅ.आंबेडकर यांनी स्वच्छंदपणे सांगितले आहे की इ.स.पू १७० ते इ.स.पू १५० या काळात सुमती भार्गवाने मनुस्मृतीची रचना केली आणि आपल्या राज्याचा कायदा म्हणून पुष्पमित्र शुंगाने या मनुस्मृतीला मान्यता प्राप्त करून दिली.डाॅ.आंबेडकर यांनी म्हटले आहे की- " The code known as Manu Smirti was promulgated by Pushyamitra as embodying the principles of Brahmnic Revolution against Buddhist state of the Mauryas"

याचा अर्थ बुध्दाच्या अनुशासनानुसार 

चालणा-या मौर्य साम्राज्याच्या विरूध्द पुष्यमित्राने ब्राम्हणवादाची सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मनुस्मृतीचा आपल्या राज्याचे धर्मशास्त्र म्हणूनच केवळ नव्हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणूनही पुरस्कार केला.

  आज अमेरिका आणि भारत या दोन बलशाली राष्ट्रांतही लोकशाहीच्या -हासाला आरंभ झाला असून,गेल्या चार-पाच वर्षात नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत आहे.असा "व्ही-डेन" चा अहवालाचा निष्कर्ष आहे उदा.नागरी समाजाच्या हक्कांसाठी,आदिवासींच्या उत्थनासाठी काम करणा-या शेकडो स्वयंसेवी संस्थांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे, सेवाभावी काम करणा-या संस्थांवर आजवर धर्मांतरांचा आरोप ठेवण्यात येत होता,मात्र तो सिद्ध न झाल्याने 'फेरा' कायद्याचा बडगा उगारून या संस्थांना परदेशातून मिळणारा निधीच गोठवून टाकण्यात आला,दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविणा-यांना अर्बन नक्षलवादी ठरवले गेले.मानवधिकारांसाठी काम करणा-यांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावरही खटले भरले गेले.

  राष्ट्रवादाच्या नावाखाली सुरू झालेली बहुसंख्याकांची धार्मिक कट्टरता,जम्मू-काश्मीरातील जनतेला विश्वासात न घेता करण्यात आलेले त्रिभाजन,बहुमताच्या जोरावर करण्यात आलेले कायदे ,प्रसारमाध्यमांवर अंकुश अशा उदाहरणांची जंत्री या अहवालात आहे.

   अंधभक्तांनो ब्रिटनमधल्या इकाॅनाॅमिस्ट इंटेलिजन्स युनिट या कंपनीने अहवालात म्हटले आहे की,भारताचा लोकशाही इंडेक्स दहा अंकांनी घसरल्याचे म्हटले आहे.याचाच अर्थ असा की,भारताची वाटचाल सदोष लोकशाहीकडे सुरू असल्याचा इशाराही आहे.म्हणून आज संविधानावर अप्रत्यक्षरित्या घाव घालण्यात येत असून ही वाटचाल हुकुमशाही कडे जात आहे याचे सर्वोत्तम साधार व उदाहरण घ्यावयाचे झाल्यास २ वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जनतेसमोर येऊन स्पष्टोक्ती केली की," या देशाची लोकशाही संकटात आहे'.याहून आश्चर्यचकित बाब काय असू शकते?

  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले आज ती बदल्याची चाल ही जाणीवपूर्वक एका विशिष्ट समूहाकडून केली जात आहे म्हणून आपल्याला संविधान वाचवणारे हात निर्माण करणे गरजेचे आहे.

   या विविधतेने नटलेल्या भारताला विनाशकारी हुकुमशाहीला रोखण्याचे सामर्थ्य मनुस्मृती मध्ये नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानात आहे.

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की " आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री आहे की,या ग्रंथात शुद्र जातीचा निंदा करणारी,त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत.त्यात धर्माची धारणा नसून,धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून,अस्मितेची धुळवड घातली आहे.स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावादी यांस असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याचा होळी करून ती खाक करण्यात आली( संदर्भ:- रिडल्स इन हिंदूइझम खंड ४)

  यावरून मनुस्मृतीपेक्षा कैक पटीने संविधान श्रेष्ठ आहे.

     तीन टक्के माकडे आर्यवंशीय घोड्यावरून भारतात आहे हे खरे पण जर का संविधानास मानले नाही तर गाढवारून तुम्हांला जिकढून आलात तिकडे पाठविण्यात येईल हे तितकेच खरे.

प्रा.शाहिद शेख

वाचा -

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती....

सूल्तान_महमूद_ग़ज़नवी....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका....







सूल्तान_महमूद_ग़ज़नवी - Mahemood Gajnavi

 सूल्तान_महमूद_ग़ज़नवी 


महमूद गजनवी का ज़हूर एक ऐसे समुद्री तूफ़ान की तरह था जो अपनी राह में मौजूद हर मौज को अपनी आगोश में ले लेती है, वह ऐसा फातेह था जिसकी तलवार की आवाज़ कभी तुर्किस्तान से आती तो कभी हिंदुस्तान से आती, उसके कभी न् थकने वाले घोड़े कभी सिंध का पानी पी रहे होते तो कुछ ही लम्हो बाद गांगा की मौजों से अटखेलियां करते । 

वह उन मुसाफिरों में से था जिसने अपनी मंजिल तै नही की थी, और हर मंजिल से आगे गुजर जाता रहा…

उसे फ़तेह का नशा था, जीतना उसकी आदत थी, वैसे तो वह इसी आदत की वजह से अपने परचम को खानाबदोश की तरह लिए फिरता रहा और जीतता गया, पर अल्लाह रब्बुल इज्जत ने उसे एक अज़ीम काम के लिए चुना था... और अल्लाह अपना काम ले कर रहता है।

भारत का पुराना इतिहास खगालने पर यहाँ का सामाजिक ताना बाना पता लगता है, वेस्ट एशिया से एक फ़तेह कौम का भारत पर वर्चस्व हुआ, तो उन्होंने अपनी रिहायश के लिए, हरे भरे मैदान चुने और हारे हुए मूल निवासियों को जंगल दर्रों और खुश्क बंजर ज़मीनों पर बसने के लिए विवश किया गया, चूँकि मूल भारतियों की तुलना में आर्य कम थे इसलिए उन्होंने सोशल इंजीनियरींग का ज़बरदस्त कमाल् दिखाते हुए, मूल भारतियों को काम के हिसाब से वर्गों में और जातियों में बाँट दिया, और इस व्यवस्था को धर्म बता कर हमेशा के लिए इंसानो को गुलामी की न् दिखने वाली जंजीरों में जकड़ लिया ।

 ब्राह्मणों ( आर्य) के देवता की नज़र में मूल भारतीय एक शूद्र, अछूत, और पिछले जन्म का पाप भोगने वाले लोगों का समूह बन गया, ब्राह्मणों के धर्म रूपी व्यवस्था की हिफाज़त के लिए एक समूह को क्षत्रिय कहा गया, वह क्षत्रिय, ब्राह्मणों के आदेश को देवता का हुक्म मानते और इस तरह सदियों-सदियों से लेकर आज तक वह ब्राह्मणवादी व्यवस्था से शूद्र बाहर नही निकल सके। 

महमूद गजनवी को राजा नन्दपाल की मौत की खबर मिल चुकी, अब ग़ज़नवी की फौज नन्दना के किले को फ़तेह करने के लिए बेताब थी, इधर तिर्लोचन पाल को राज़ा घोसित करके गद्दी सौंप दी गयी, त्रिलोचन पाल को जब ग़ज़नवी की फौजों की पेश कदमी की खबर मिली तो उसने किले की हिफाज़त अपने बेटे भीम पाल को सौंप दी, भीम पाल की फ़ौज गज़नबी के आगे एक दिन भी न ठहर सकी, उधर कश्मीर में तिरलोचन ने झेलम के शुमाल में एक फ़ौज को मुनज्जम किया जो एक सिकश्त खोरदा लश्कर साबित हुई।

रणवीर एक राजपूत सरदार का बेटा था जो भीम सिंह से साथ नन्दना के किले पर अपनी टुकड़ी की क़यादत कर रहा था, रणवीर बहुत बहादुरी से लड़ा और यहाँ तक कि उसके जौहर देख कर गज़नबी मुतास्सिर हुए बिना न् रह सका, वह तब तक अकेला ग़ज़नवी के लश्कर को रोके रहा जब तक उसके पैरों में खड़े रहने की ताकत थी, उसके बाद ज़मीन पर गिर कर बेहोश हो गया, आँखे खोली तो गज़नबी के तबीब उसकी मरहम पट्टी कर रहे थे, रणवीर ने गज़नबी के मुताल्लिक बड़ा डरावनी और वहशत की कहानियां सुनी थीं, लेकिन यह जो हुस्ने सुलूक उसके साथ हो रहा था, उसने कभी किसी हिन्दू राज़ा को युद्ध बंदियों के साथ करते नही देखा । उसे लगा कि शायद धर्म परिवर्तन करने के लिए बोला जायेगा, तब तक अच्छा सुलूक होगा, मना करने पर यह मुस्लिम फ़ौज उसे अज़ीयत देगी, उसने इस आदशे का इज़हार महमूद से कर ही दिया, कि अगर तुम क़त्ल करना चाहते हो तो शौक से करो पर मै धर्म नही बदलूंगा, उसके जवाब में ग़ज़नवी के होंठों पर बस एक शांत मुस्कराहट थी, गज़नबी चला गया, रणवीर के जखम तेज़ी से भर रहे थे, वह नन्दना के किले का कैदी था पर न् उसे बेड़ियां पहनाई गयी और न् ही किसी कोठरी में बंद किया गया।

कुछ वक़्त गुजरने के साथ ही कैदियों की एक टुकड़ी को रिहा किया गया जिसमें रणबीर भी था, रिहाई की शर्त बस एक हदफ़ था कि वह अब कभी गज़नबी के मद्दे मुकाबिल नही आएंगे, यह तिर्लोचन पाल के सैनिकों के लिए चमत्कार या हैरान कुन बात थी, उन्हें यक़ीन करना मुश्किल था, खैर रणवीर जब अपने घर पहुंचा तो उसे उम्मीद थी कि उसकी इकलौती बहन सरला देवी उसका इस्तकबाल करेगी और भाई की आमद पर फुले नही समाएगी, पर घर पर दस्तक देने बाद भी जब दरवाज़ा नही खुला तो उसे अहसास हुआ कि दरवाज़ा बाहर से बंद है , उसे लगा बहन यहीं पड़ोस में होगी, वह पड़ोस के चाचा के घर गया तो उसने जो सुना उसे सुन कर वह वहशीपन की हद तक गमो गुस्से से भर गया, उसकी बहन को मंदिर के महाजन के साथ कुछ फ़ौजी उठा कर ले गए, चाचा बड़े फ़ख्र से बता रहा था कि, रणवीर खुश किस्मत हो जो तुम्हारी बहन को महादेव की सेवा करने का मौका मिला है, लेकिन यह लफ्ज़ रणवीर को मुतास्सिर न् कर सके, रणबीर चिल्लाया कि किसके आदेश से उठाया, चाचा बोले, पुरोहित बता रहा था कि सोमनाथ से आदेश आया है कि हर गाँव से तीन लड़कियां देव दासी के तौर पर सेवा करने जाएंगी, हमारे गाँव से भी सरला के साथ दो और लड़कियां ले जाई गयी हैं। रणवीर खुद को असहाय महसूस कर रहा था, कहीं से उम्मीद नज़र नही आ रही थी, ज़हनी कैफियत यह थी कि गमो गुस्से से पागल हो गया था, वह सोच रहा कि वह एक ऐसे राज़ा और उसका राज़ बचाने के लिए जान हथेली पर लिए फिर रहा था, और जब वह जंग में था तो उसी राज़ा के सिपाही उसकी बहन को प्रोहित के आदेश पर उठा ले गए, उसने सोचा कि राज़ा से फ़रयाद करेगा, अपनी वफादारी का हवाला देगा, नही तो एहतिजाज करेगा,,,चाचा से उसने अपने जज़्बात का इजहार किया, चाचा ने उसे समझाया कि अगर ऐसा किया तो धर्म विरोधी समझे जाओगे और इसका अंजाम मौत है।

उसे एक ही सूरत नज़र आ रही थी कि वह अपने दुश्मन ग़ज़नवी से अपनी बहन की इज़्ज़त की गुहार लगायेगा। लेकिन फिर सोचने लगता कि ग़ज़नवी क्यू उसके लिए जंग करेगा, उसे उसकी बहन की इज़्ज़त से क्या उज्र, वह एक विदेशी है और उसका धर्म भी अलग है,, लेकिन रणवीर की अंतरात्मा से आवाज़ आती कि उसने तुझे अमान दी थी, वह आबरू की हिफाज़त करेगा और बहन के लिए न् सही पर एक औरत की अस्मिता पर सब कुछ दाव पर लगा देगा, क्यू कि वह एक मुसलमान है।

रणवीर घोड़े पर सवार हो उल्टा सरपट दौड़ गया………..इधर सोमनाथ में सालाना इज़लास चल रहा था, इस सालाना इज़लास में सारे राज़ा और अधिकारी गुजरात के सोमनाथ में जमा होते, जो लड़कियां देवदासी के तौर पर लायी जातीं उनकी पहले से ट्रेनिंग दी जाती, जो लड़की पहले नम्बर पर आती उस पर सोमनाथ के बड़े भगवान का हक़ माना जाता, बाकी लड़कियां छोटे बड़े साधुओं की खिदमत करने को रहतीं और अपनी बारी का इंतज़ार करतीं, उन सभी लड़कियों को कहा जाता कि साज़ श्रृंगार और नाज़ो अदा सीखें, जिससे भगवान को रिझा सकें। 

एक दिन ऐसा आता कि जीतने वाली लड़की को कहा जाता कि आज उसे भगवान् ने भोग विलास के लिए बुलाया है, उसके बाद वह लड़की कभी नज़र नही आती, ऐसा माना जाता कि महादेव उस लड़की को अपने साथ ले गए और अब वह उनकी पटरानी बन चुकी है। यह बातें रणवीर को पता थीं, उसकी सोच-सोच कर जिस्मानी ताक़त भी सल हो गयी थी, ताहम उसका

घोडा अपनी रफ़्तार से दौड़ रहा था, ग़ज़नवी से मिल कर उसने अपनी रूदाद बताई, एक गैरत मन्द कौम के बेटे को किसी औरत की आबरू से बड़ी और क्या चीज़ हो सकती थी, वह हिंदुत्व या सनातन को नही जानता था, उसे पता भी नही था कि यह कोई धर्म भी है, और जब परिचय ही नही था तो द्वेष का तो सवाल ही नही था, हाँ उसके लिए बात सिर्फ इतनी थी कि एक बहादुर सिपाही की मज़लूम तनहा बहन को कुछ लोग उठा ले गए हैं और अब उसका भाई उससे मदद की गुहार लगा रहा है, वह गैरत मन्द सालार अपने दिल ही दिल में अहद कर लिया कि वह एक भाई की बहन को आज़ाद कराने के लिए अपने आखरी सिपाही तक जंग करेगा।

ग़ज़नवी जिसके घोड़ो को हर वक़्त जीन पहने रहने की आदत हो चुकी थी, और हर वक़्त दौड़ लगाने के लिए आतुर रहते, वह जानते थे कि सालार की बेशतर जिंदगी आलीशान खेमो और महलों में नही बल्कि घोड़े की पीठ पर गुजरी है, गज़नबी ने फ़ौज को सोमनाथ की तरह कूच का हुक्म दिया। 

यह अफवाह थी कि सोमनाथ की तरफ देखने वाला जल कर भस्म हो जाता है और गज़नबी की मौत अब निश्चित है, वह मंदिर क्या शहर में घुसने से पहले ही दिव्य शक्ति से तबाह हो जायेगा, अफवाह ही पाखंड का आधार होती है, गज़नबी अब मंदिर परिसर में खड़ा था, बड़े छोटे सब प्रोहित बंधे पड़े थे, राजाओं और उनकी फ़ौज की लाशें पुरे शहर में फैली पड़ीं थीं, और सोमनाथ का बुत टूट कर कुछ पत्थर नुमा टुकड़ों में तब्दील हो गया था,, दरअसल सबसे बड़ी मौत तो पाखंड रूपी डर की हुई थी, कमरों की तलाशी ली जा रही थी जिनमे हज़ारो जवान और नौ उम्र लडकिया बुरी हालत में बंदी पायी गईं, वह लड़कियां जो भगवान के पास चली जाती और कभी नही आती, पूछने पर पता चला कि जब बड़े प्रोहित के शोषण से गर्भवती हो जातीं तो यह ढोंग करके कत्ल कर दी जाती, इस बात को कभी नही खोलतीं क्यू कि धर्म का आडंबर इतना बड़ा था कि यह इलज़ाम लगाने पर हर कोई उन लड़कियों को ही पापी समझता।

महमूद ने जब अपनी आँखों से यह देखा तो हैरान परेशान, और बे यकीनी हालात देख कर तमतमा उठा, रणवीर जो कि अपनी बहन को पा कर बेहद खुश था, उससे गज़नबी ने पुछा कि क्या देवदासियां सिर्फ यहीं हैं, रणवीर ने बताया कि ऐसा हर प्रांत में एक मंदिर है। उसके बाद गज़नबी जितना दौड़ सकता था दौड़ा , और जुल्म, उनके बुत कदों को ढहाता चला गया, पुरे भारत में न् कोई उसकी रफ़्तार का सानी था और न न्कोई उसके हमले की ताब ला सकता था, सोमनाथ को तोड़ कर अब वह यहाँ के लोगों की नज़र में खुद एक आडंबर बन चूका था, दबे कुचले मज़लूम लोग उसे अवतार मान रहे थे, गज़नबी ने जब यह देखा तो तौहीद की दावत दी, वह जहाँ गया वहां प्रताड़ित समाज स्वेच्छा से मुसलमान हो उसके साथ होता गया, उसकी फ़ौज में आधे के लगभग हिन्दू धर्म के लोग थे जो उसका समर्थन कर रहे थे ।उसकी तलवार ने आडंबर, ज़ुल्म और पाखंड को फ़तेह किया तो उसके किरदार ने दिलों को फ़तेह किया ।वह् अपने जीते हुए इलाके का इक़तिदार मज़लूम कौम के प्रतिनिधि को देता गया और खुद कहीं नही ठहरा ।

वह महमूद गज़नवी था।

किताब हवाला :- आखरी मार्का

वाचा - 

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

इतिहास किती विक्रुत कराल ?.....

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER .....

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan...

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed

जो चुप रहेगी जुबाने खंजर
लहू पुकारेगा आस्तिका 



मोगलांचा शासनकाळ व प्रजा

ज्या वेळी भारतात मोगलांचा अंमल होता. त्यावेळी धार्मिक सहिष्णुता कशी होती हे आपणास पुढील गोष्टीवरुन कळून येईल. मोगलांच्या काळात शिल्पकलेला फारच महत्व होते. याचेच उदाहरण म्हणून आपण आज मोगल कालीन अनेक वास्तू शिल्प पाहतो. मोगल काळात झालेला शिल्प कलेचा विकास आपण प्रथम पाहू. 

या शिल्पकलेकडे लक्ष वळविले तर यात हिंदू आणि मुसलमान दोन्हीची मिश्रकला असल्याने द्रुष्टीस पडते. हिंदु परंपरेने कल्पनाप्रिय होते तर मुसलमान वास्तवता प्रिय. दोघांच्या विचारसरणी व सवयी वेगवेगळ्या होत्या परंतु जेव्हा ते दोघे परस्परांजवळ आले तेव्हा दोघांच्या संस्कृतीमध्ये एक मनमोहक सामंजस्य निर्माण झाले. हे सामंजस्य मुसलमानांच्या अनेक सुंदर इमारतींच्या रचनेत स्पष्टपणे प्रकट होते आणि अशा प्रकारे हिंदुस्थानच्या सौंदर्यात मोठी भर पडत गेली. ग्वाल्हेरचा महाल, व्रुंदावनचे मंदिर, विजापूरचा गोलघुमट व दिल्लीचा लालकिल्ला इत्यादी याच मिश्र शिल्पकलेची जिवंत स्म्रुतिचिन्हे होत. प्रसिद्ध लेखक डॉ. आबिद हुसैन जामअली यांच्या कथनानुसार हे किल्ले आणि महाल हिंदु आणि मुस्लिम रचना शैलीमधील समन्वय यांची प्रतीक होत. (कौमी तहजीबका मसला', प्रुष्ठ - १४८)

बंगालचे प्रसिद्ध इतिहासकार डॉ. सरजदुनाथ सरकार यांनी या सुवर्णकाळाची समिक्षा करताना लिहिले आहे. 'मुसलमान बादशहांच्या त्या उपकरणांना कसे बरे विसरुन जाता येईल त्यांच्या शुद्ध मनाचे आणि त्यांच्या देशप्रेमाचे पुरावे आहेत. त्यांनी हिंदुस्थानला आपला देश मानले. ते देशाच्या कल्याण, प्रगती व खुशालीने प्रफुल्लित होत असत. त्यांनी विशेषतः देशाला सजविण्यात फार मोठा वाटा उचलला. उत्तम रस्ते बनविले, वार्ता पोचविण्याचे खाते स्थापन केले. जागोजागी चौका उभारल्या, हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात सुंदर सुंदर उद्याने लावली. प्रजेच्या प्रवास, मनोरंजन व आरोग्यासाठी उत्तम व्यवस्था केली. बेरोजगारी समाप्त करण्यासाठी जागोजागी उद्योगकेंद्रे उघडली व प्रत्येक समाजाला प्रगतीची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली. इस्लामी राज्यात श्रीमंत, गरीब, उच्च - नीच यासारखे भेदभाव नाममात्र होते. मोगल बादशहांनी अस्पृश्यांच्या उत्थानासाठीआणि त्यांना विद्येच्या आभूषणाने सुशोभित करण्यासाठी योग्य व्यवस्था केली आणि त्यांना राज्यकारभारामध्ये समाविष्ट केले.' अशाच प्रकारे एक अन्यविद्वान अँडव्होकेट श्री. तेज बहादूर सिन्हा यांनी 'मुसलमानांनी हिंदुस्थान आणि हिंदू धर्मात ऐक्य निर्माण केले' या मथळ्याने लिहिलेल्या एका लेखात लिहितात.

'मुसलमान बादशहांच्या प्रयत्नाने ब्राम्हणांचा धर्म गुप्त पडद्यातून बाहेर निघाला. वेदाबरोबरच सर्व ग्रंथांचे फारसी भाषेत भाषांतर झाले. जे वाचून हिंदूंमधील सुशिक्षित वर्गाला आपल्या धर्माविषयी ज्ञानप्राप्त झाले. भगवान क्रुष्ण व प्रभू रामाच्या परंपरा रुजल्या. या संदर्भात तत्कालीन गरजांची पूर्तता सुध्दा संत तुळसीदास आणि भक्त सूरदास यांनी मुसलमानांच्याच राज्यकाळात केली व देशात पसरलेल्या सामान्य जणांपैकी एका मोठ्या वर्गात धार्मिक समन्वयाची भावना निर्माण केली. 

(संदर्भ - 'दावत' २२ मे १९६४)

सामाजिक सहिष्णुतेची ही श्रेष्ठ उदाहरणे होत ज्यावरुन मुसलमान शासकांच्या भावना व संवेदनशीलतेची प्रचिती घडते आणि हे लक्षात येते की, ते लोक आपल्या मुस्लिमते प्रजेच्या कल्याण, प्रगती व सुख, सम्रुध्दी तसेच त्यांच्या श्रद्धा व भावनांची किती काळजी घेत असत. अशाच प्रकारे मोगल बादशहांच्या न्याय प्रियतेची काही उज्वल उदाहरणेही पुरावा म्हणून देता येतील.

जहांगीर बादशहाचा शासनकाळ

बादशहा जहांगीरच्या शासनकाळात एकसराय (धर्मशाळा) च्या आचाऱ्याशी संगनमत करुन एक कोतवाल प्रवाशांचा माल बळजबरीने हिरावून घेत असे, जेव्हा जहांगीर बादशाहाला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने आपल्या एका दरबाऱ्याद्वारे चौकशी करविली. त्या दरबारी व्यक्तीने त्या धर्मशाळेत जाऊन आचाऱ्याला विकण्यासाठी एक अंगठी दिली. जेव्हा कोतवालाला ही गोष्ट कळली तेव्हा तो धावतच आला आणि त्याने त्या दरबारी व्यक्तींवर आरोप केला. 'हे प्रवाशा ही अंगठी चोरीची आहे' प्रवाशाने आपला निर्दोषपणा व्यक्त करताना सांगितले 'हा माल माझा आहे आणि माझ्याजवळ आणखीही दागिने आहेत.' यावर कोतवालाने त्याचे सर्व दागिने बळजबरीने काढून घेतले. या घटनेनंतर जहाँगीरने कोतवालाला शिक्षा केली व त्याला कायमचे बडतर्फ केले. ( हिंदुस्थानपर मुगलिया हुकूमत प्रू. १८७)

जहाँगीरच्या काळातील न्यायाचे हे एकच उदाहरण नव्हे. फिर्याद करणाऱ्या लोकांच्या न्यायाकरिता त्यांच्या महालाची दारे नेहमीच उघडी असत. तो न्यायाच्या बाबतीत कोणत्याही कारणाची अडसर देत नसे. जेव्हा त्याच्या दरबारातील एक प्रसिद्ध सरकार अमीरखान आलमचा पुतण्या खोशिंगखानने काही सामान्य अपराधासाठी एका गरीब माणसाला ठार केले आणि ही बातमी जेव्हा जहाँगीरला कळली तेव्हा त्याने खटल्याच्या सुनावणीनंतर खोशिंगला म्रुत्युदंडाची शिक्षा ठोठावली. इतिहासकाराच्या मते जरी ही शिक्षा तरी देशहिताच्या द्रुष्टीने जहाँगिरने आपला निर्णय बदलला नाही.

आणखी एक घटना एका गरीब म्हातारी आणि बंगालच्या गव्हर्नर सैफुद्दौलाशी संबंधित आहे. एकदा सैफुद्दौला फिरावयास निघाला असताना पदाच्या अहंकारात त्याने जाणून - बुजून त्या म्हातारीच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली तुडवत निघून गेला. म्हातारीच्या आक्रोशाची त्याने काही पर्वा केली नाही. बादशहाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने त्याला दोरीने बांधण्याची आज्ञा दिली. म्हातारा व म्हातारीला एका उन्मत हत्तीवर बसविले गेले व हत्तीला सैफुद्दौलाच्या अंगावरुन चालविले त्यात तो मरण पावला.

या घटने संदर्भात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सैफुद्दौला हा बादशहाचा बालपणाचा मित्र होता. बादशहाने आपल्या मित्राचा दफनविधी केला व दोन महिन्यापर्यंत त्याच्या म्रुत्युवर शोक व्यक्त केला. एके दिवशी बादशहाने दरबारात सांगितले 'सैफुद्दौलावर जरी माझे प्रेम होते परंतु बादशहा हा तर न्यायाच्या साखळदंडात जखडलेला असतो. त्याच्यासाठी न्याय करण्याशिवाय अन्य कोणताही उपाय नसतो.

अशाच प्रकारे शहाजहानच्या कारकिर्दीत प्रजेच्या सुरक्षिततेबद्ल विशेष लक्ष पुरविले जात असे. जेव्हा एखाद्या प्रदेशातून सैन्य जात असे तेव्हा तेथील प्रजेच्या सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था केली जात असे. इ. स. १६३३ शहाजान सैन्यानिशी लाहोरला निघाला होता. तेव्हा त्याने तिरंदाजांना मार्गाच्या एका बाजूला आणि बंदुकधारी सैनिकांना दुसऱ्या बाजूला नेमले होते जेणेकरुन शाही फौजेने शेतीचे नुकसान करु नये. तथापि या संचलनात जी थोडी फार हानी होत असे. त्याची नुकसान भरपाई दिली जात असे. 

 मुजफ्फरभाई सय्यद

 कार्याध्यक्ष

 अ. भा. साहित्य कलामंच

 ९९६०३२५०५७

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या