Showing posts with label kisan. Show all posts
Showing posts with label kisan. Show all posts

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको



आंदोलकांना अटक 


 देशव्यापी बंद मध्ये सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नसल्याने मंगळवारी (दि. 8 डिसेंबर) रोजी शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर भारत बंद मध्ये सहभागी होत तातडीने शेतकरी विरोधी असलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. रास्ता रोको करणार्‍या आंदोलकांना पोलीसांनी अटक केली.  

 देशव्यापी बंद मध्ये सहभागी होत अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप सरकार विरोधात तीव्र निदर्शने करुन घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अंबादास दौंड, किसान सभेचे विकास गेरंगे, रामदास वागस्कर, सतीश पवार, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, सतीश भूस, सुभाष कांबळे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, फिरोज़ शैख, विलास पेद्राम, पीस फाऊंडेशनचे अर्शद शेख, अब्दुल रहेमान, शिक्षक संघटनेचे भाऊसाहेब थोटे, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, रेणुका अंकाराम, संध्या मेढे, नंदू डहाणे, सुभाष कांबळे, अशोक बाबर, अजय दिघे, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर आदि सहभागी झाले होते.

अ‍ॅड. सुभाष लांडे म्हणाले की, दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन हे राजकीय पक्षाचे नसून सर्वसामान्य शेतकर्‍यांचे आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी दलालांचे भाजप सरकार चुकीचे आरोप करुन शेतकर्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंदोलनात फुट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला असून, हे काळे कायदे मागे घेण्यासाठी देशातील शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. केंद्रात असलेले भांडवलशाही पुरस्कृत सरकार सर्वसामान्य कामगार व शेतकर्‍यांना देशोधडीस लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. अविनाश घुले यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेले कायद्याच्या तरतुदी अत्यंत घातक आहे. यामुळे शेतकरी, हमाल, मापाडी देशोधडीला लागणार आहे. मार्केट कमिटी बरखास्त करण्याची यामध्ये असलेली तरतुदीमुळे हमाल, मापाडी उघड्यावर येणार आहे. कोणताही विचार न करता हुकुमशाही पध्दतीने हे कायदे शेतकर्‍यांवर लादण्यात आले आहे. कोणत्याही पक्ष अथवा शेतकरी संघटनेची मागणी नसताना हे चुकीचे कायदे माथी मारण्याचे काम सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर निशाना साधून, केंद्रातील भाजप सरकार मोजक्या भांडवलदारांच्या हितासाठी चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप केला.       

या देशव्यापी बंद मध्ये संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, मनपा कर्मचारी, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटना सहभागी झाले होते. 

वाचा - 

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad..

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद....

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer

मुस्लिम व्यक्ती शेतकरी आंदोलन में सिख पगडी पहनकर शामिल - जाने क्या है हकीकत

देश -

पंजाब हरियाणा के किसानों ने केंद्र सरकार के कृषी बिल के विरोध मे आंदोलन छेडा है जीसके कारण आंदोलन करता किस तरह से देशद्रोही, खलिस्तानी और विरोधीयो का किस तरह समर्थन मिला है ये दिखाने के लिए सरकार के समर्थक जीतोड कोशिश कर रहे है.

नजीर अहमद नाम के एक मुस्लिम व्यक्ती का फोटो व्हायरल किया जा रहा है जिसमे नजीर अहमद पगडी पहने है और ये दावा किया जा रहा है की मुस्लिम व्यक्ती सिखोवाली पगडी पहने मोर्चे मे शामिल हुआ है.

उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के माहिती सल्लागार तथा भाजप के प्रवक्ते शलब मनी त्रीपाठी ने नजीर अहमद के फेसबूक का फोटो शेअर करते हुए ट्विट किया है और कॅप्शन मे "लिखा घंटे भर मे किसान बनने का चमत्कार देखी है"

इससे  ये जाहीर होता है के किसान आंदोलन को भाजप द्वारा बदनाम करनेके साजिश रची जा रही है और किसान आंदोलन और आंदोलन करता को देशद्रोही खलिस्तानी पाकीस्तान और शाईन बाग से जोड कर बदनाम किया जा रहा है.

पंजाब और हरियाणा के करोडो किसान उत्तर प्रदेश, दिल्ली मे आंदोलन के लिये दाखील हुए है लेकिन सरकार के एकभी मंत्री के पास इतना वक्त नही है आंदोलन करणे वालोसे से मुलाकात और बात कर सके.बलके इसके उलट आंदोलन करनेवाले किसानोको बदनाम करनेके हर तरह से कोशिश की  जा रहे है. 

जिस नजीर अहमद का फेसबुक फोटो लगाकर ये बताने की कोशिश की जा रही है के किसान आंदोलन में मुस्लिम व्यक्ती पगडी पहनकर शामिल हुआ है वो फोटो एप्रिल महिने का है नजीर अहमद ने अपने फेसबूक पर अपलोड किया था. आर सरकार किसान विरोधी बिल जून महीने में लेकर आई सप्टेंबर में ये बिल पारित हुआ.

नजीर अहमद के पगडी वाले ऊस फोटो का और आज के किसान आंदोलन का दूर दूर तक कोई संबंध नही है लेकिन उत्तर प्रदेश भाजप प्रवक्ते शलब मनी त्रीपाठी ने पुराने फोटो को आज के किसान आंदोलन से जोडकर ट्विट किया इसे ये साबित होता है के सरकार को किसान आंदोलन और आंदोलन करता से बातचीत में कोई दिलचस्पी नही.

बलके इस आंदोलन को किस तरह बदनाम किया जाये इस पर ज्यादा मेहनत हो रही है. 



अब सवाल ये उठता है के क्या भारत का मुसलमान पगडी नहीं  पहन सकता? 

या भारत का मुसलमान किसान नही हो सकता? 

जब भारत कृषिप्रधान देश है तो भारत में रहने वाले हर जाती धर्म के नागरिक किसान हो सकते है फिर चाहे व मुसलमान ही क्यू ना हो.

भारत के किसान सरकार से बात करने के लिए भारत की राजधानी दिल्ली पहुचे है और सरकार के वरिष्ठ मंत्री और भाजप के वरिष्ठ नेता हैदराबाद के महानगरपालिका चुनाव मे व्यस्त आहे. 

क्या  हैदराबाद महानगरपालिका चुनाव किसानों से भी ज्यादा जरुरी है?

अब देखना ये है की सरकार को किसानो से बात करने के लिए ये वक्त कब मिलता है.

पढिये -

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या