पिडीत माता व आठ महिन्यांचे बाळ ‘मानवसेवा’प्रकल्पात - MANAVSEVA PROJECT

पिडीत माता व आठ महिन्यांचे बाळ ‘मानवसेवा’प्रकल्पात


अहमदनगर -

तारुण्यात असताना लोकांच्या वाईट नजरेने मनाला किती किळसवाणे वाटते, शरीराला किती भोके पडतात हे बाईच जीणं आल्याशिवाय कळणार नाही. समाजात वासनांध वृत्ती आणखी विकोपाला गेली आहे की इथे तर दोन अडीच वर्षांच्या मुलींवर सुद्धा बलात्कार होऊन खून पडतात. तिथे २९-३० वयाच्या तरुणीची काय अवस्था असेल? दुर्दैवाने मनोरुग्ण महिलांच्या बाबतीत सुद्धा हेच घडते. हे अनेक वेळा आपण ऐकतो. अशा पिडीत माता भगिनींसाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा 'मानवसेवा' प्रकल्प चोवीस तास कार्यरत आहे.  

दि. १५ डिसेंबर २०२० ची  सायंकाळची वेळ डोक्यावर कपड्याचे गाठोडे, अंगावर मळकटलेल्या चिंध्या, कडेवर ७ ते ८ महिन्याचे बाळ घेवून वेड लागलेली (अंदाजित २९ वर्षाची) तरुणी रस्त्यावरच जीणं जगत फिरत होती. सारखी बडबड करीत होती. थंडी, गारठ्याने उललेलं ते बाळ घेवून उघड्यावरचं अरणगाव ते केडगाव ही कडं ते ती कडं येरझ-या मारत होती. हे विदारक चित्र दिसताच गावाकडून परतणा-या अनिता मदणे व अशोक मदणे यांनी पीडित, बेघर, निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळविले.  

दिलीप गुंजाळ यांनी मानवसेवा प्रकल्पाचे समन्वयक राहुल साबळे, नितीन बर्डे आणि महिला स्वयंसेवक मनिषा ठोसरे, कोमल कांबळे यांना पाठवून विचारपुस केली. परंंतु नाव, गाव, पत्ता काहीच समजले नाही. आणि त्या मातेने देखील काहीच सांगितले नाही. अखेर त्या मातेला आठ महिन्याच्या बाळासह दि. १५/१२/२०२० रोजी ‘मानवसेवा’ प्रकल्पात दाखल करुन मायेचा आधार दिला. मन व घर हरवलेल्या या निराधार मातेवर डाॅ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. सध्या प्रकल्पात ३६ माता-भगिनीं व बंधु उपचार घेत आहेत. 



मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!

मानवसेवा प्रकल्प

(मन व घर हरवलेल्या मानसांच घर)

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ 

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

वाचा -

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - Muslim Reservation...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ...

त्या निराधार, दिव्यांगांसाठी अखेर "मानवसेवा" धावली....

राजस्थान में ओवेसी कर रहे हैं नवे समीकरण की तयारी? AIMIM RAJASTHAN

 एमआयएम राजस्थान में अपनी किस्मत अजमायेंगी.











एमआयएम राजस्थान में अपनी किस्मत अजमायेंगी.

बीजेपी और कांग्रेस मे हुआ गटबंधन

एम आय एम को भाजप की बी टीम  कहते कहते  न जाने काँग्रेस और उनके सहकारी,  भाजप मे  कब समा जा रही है इसका पता कांग्रेसी नेता को पता नही चलता है. 

इसका सबसे चर्चित उदाहरण यांनी राजस्थान के आदिवासी बहुल उदयपूर के डूंगरपुर जिले में बीटीपी यांनी भारतीय ट्रायबल पार्टी को रोकने के लिये बीजेपी के साथ काँग्रेस गट बंधन करती नजर आ रही है

काँग्रेस की परेशानी और बड सकती है क्युकी बीटीपी ने पहले ही गहलोत सरकार से  अपना समर्थन वापस लिया है. अब ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी भारतीय ट्रायबल पार्टी को राजस्थान मे समर्थन देणे का प्रस्ताव रखा है.

भारतीय ट्रायबल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष छोटुभाई वासवा ने बीजेपी और कांग्रेस के गटबंधन कोलेकर ट्वीट किया जिसमे उन्होने बीजेपी और कांग्रेस एक ही है याने गंगाधर ही शक्तिमान है यही सत्य है ऐसा लिखा.

इस ट्वीट पर एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ने लिखा की काँग्रेस मुझे और आपको दिन रात विपक्षी एकता का पाठ पडाती है लेकिन खुद जनेऊदारी एकता से उपर नही उठ रही है. ये दोनों एक ही लोग है. कब तक ऐसे लोगों के साथ रहेंगे। क्या आपकी राजनीतिक हैसियत इतनी है कि आप राज्य में किंगमेकर बन सकें। उम्मीद है कि आप इसपर जल्द ही सही फैसला लेंगे। हिस्सेदारी के इस संघर्ष में हम आपके साथ हैं। 

जवाब में वासवा ने भी कहा, हम भी आपके साथ है।

जिस तरह एम आय एम को महाराष्ट्र के बाद बिहार मे कामयाबी मिली अब एम आय एम अध्यक्ष खासदार ओवेसी की नजर पश्चिम  बंगाल उत्तर प्रदेश के साथ राजस्थान पर भी है.

राजस्थान में 40 ऐसे विधानसभा क्षेत्र है जिसे मुस्लिम बहुल क्षेत्र माना जाता है. और एम आय एम की नजर उन्ही क्षेत्र पर है. जयपुर, सीकर, झुंझुनू, अलवर, भरतपुर, सवाई माधोपुर और टोंक जैसे विधानसभा क्षेत्र शामिल हैं।

अब देखना ये है के एम आय एम अपनी पार्टी को राजेस्थान मे किस तरह मजबूत करेंगे.

वाचा - 




मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - Muslim Reservation

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव


देश -

भारतात सध्या निवडणुकांचे राजकारण विधिनिषेध शुन्य होत चालले आहे. याचे महत्त्वाचे एक कारण असे आहे की, आपले राजकीय पक्ष हे संसदीय लोकशाहीला आवश्यक असलेल्या जबाबदार समाजकारण करणारे, जनतेच्या इच्छा, आकांक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचे माध्यम राहिलेले नाही. देशात आता आपले राजकीय पक्ष हे जातीचे, धर्मवादी संघटनांचे, भाषा आणि संकुचित प्रदेशवादाच्या माध्यमातून सत्ता बळकविणाऱ्या गटांचे प्रतिनिधी झालेले आहेत. कुठल्याही थराला जाऊन सत्ता हस्तगत करणे व आपल्या स्वार्थासाठी राज्यकारभार करणाऱ्या संघटना म्हणजेच आपले राजकीय पक्ष अशी आजची स्थिती आहे. तेव्हा कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी भारतातील सामान्य दलित, शोषित, पिडीत, अल्पसंख्याक, गोरगरीब जनतेचे प्रश्न मात्र तसेच राहतात. या सर्व गोष्टींना कंटाळून जनता ही अलिकडच्या दशकांपासून राजकीय पक्षांच्या बाबतीत वैफल्यग्रस्त झालेली आहे. राजकीय पक्षांनी नव्वदीच्या दशकापासूनच आपली सामाजिक बांधिलकी गमावलेली आहे. त्यामुळे निवडणूक नितीतही बदल झालेला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्याकरिता सर्व सामान्यांचे खरे - खुरे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धर्म, भाषा, संस्कृती, जात - पात, भेद - भाव असे अनेक प्रश्न उभे करुन जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन त्यांच्या भावना चेतवून, पेटवून मते मिळविण्याचे राजकारण करण्यात गुंग झालेले आहेत. निवडणूक जिंकण्याकरीता कुठल्याही थराला जाण्याची कितीही खालची पातळी गाठण्याची जणू काय देशात स्पर्धाच लागलेली आहे. 

या तंत्रात देशात असणारे मोठे पक्ष काँग्रेस व भाजप हे पक्ष सर्वात अग्रेसर आहेत. निवडणुका आल्या की, त्या नजरेसमोर ठेवून जनतेला भ्रामक आश्वासने, फसव्या घोषणा, विविध प्रकारची आमिषे दाखवून जास्तीत जास्त मते आपल्या पदरात पाडून घेण्याचे अवलंबीले जात आहे. काँग्रेसच्या हातातील एक मुख्य व खास अस्त्र म्हणजेच मुस्लिम मतदार निवडणुका नजरेसमोर दिसू लागल्या की, अल्पसंख्यांकांवर फसव्या घोषणा आणि फसव्या आश्वासनांचा पाऊस पाडून त्यांची मते पदरात कशी पडतील हे पाहिले जाते. गेली ७० वर्षे काँग्रेस पक्ष हेच करीत आला आहे. याउलट भाजप व त्याचे समर्थक १९८९ - ९० पासून मंदिर, मशीद, भाषा, प्रांत, व्यक्तिगत कायदा, मुसलमानांची तयाकथीत धर्माधंता या प्रश्नांच्या आधारे समाजा - समाजामध्ये असंतोष पेटवून मुस्लिम विरोधी वातावरण भडकावून हिंदू मतांच्या आधारे सत्ता हस्तगत करण्याचे तंत्र विकसित केले आहे. शेवटी या दोन्ही राजकीय पक्षांचे निवडणूक टारगेट मुसलमानच आहेत. काँग्रेस भूलथापा, फसवी आश्वासने देऊन मुस्लिम समुदायाला लटकत ठेवतो तर भाजपा मुस्लिम विरोधी वातावरण तापवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो.



निवडणुकीचे वारे देशात वाहू लागल्यानंतर मुस्लिमांना ८ टक्के आरक्षण देण्याची शिफारस रहिमान समितीने केली होती. हे आरक्षण जणू काय काँग्रेसने खास आपल्यालाच दिले आहे असे समजून काही ठिकाणी भोळ्या भाबड्या मुसलमानांनी आनंद व्यक्त केला तर भाजप व त्याचे सहकारी हे आरक्षण मुसलमानांना धार्मिक निकषावर दिले जात आहे म्हणून घटनेविरोधी आहे अशी ओरड सुरु केली आहे. तसे पाहता धार्मिक निकषावर आरक्षण देण्याची घटनेमध्ये कुठेण तरतूद नाही. मग हे ८ % आरक्षणाचे म्रुगजळ का ? तसे पाहिल्यास गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक आयोग नेमण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अशा आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी किती प्रमाणात होते ? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अंमलबजावणी काही नाही मात्र अल्पसंख्यांकावर सवलतींचा वर्षाव अशा प्रकारे जाहिर प्रसिद्धी दिली जाते. आरक्षणाच्या नावाखाली शासन मुसलमानांची चक्क दिशाभूलच करीत आहे. मुस्लिम विरोधकांना निवडणुकीच्या वेळी अशा प्रकारच्या घोषणा म्हणजेच मुस्लिम विरोधी हत्यारच उपलब्ध करुन दिले जात आहे. या पूर्वीही मुंबईत झालेल्या भयावह जाती दंगलीमध्ये श्रीकृष्ण आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. या आयोगाने दंगलीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा देण्याची शिफारस केली होती. मात्र प्रत्यक्षात काय घडले ? दंगलीत हात धुवून घेणारे मोकाटच सुटले मग अशा आयोगांची गरजच काय ? सच्चर समितीच्या शिफारशी फक्त कागदावर राहिल्या प्रत्यक्षात अंमलबजावणी किती ? प्रशासनात मुस्लिम विरोधी भावना असल्यामुळे अशा आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी योग्य रित्या केली जात नाही. मात्र मुस्लिमांवर सवलतींचा वर्षाव असा कांगावा केला जातो. मुस्लिम विरोधी वातावरण निर्माण करण्यास काँग्रेसचे धोरणच कारणीभूत आहे. काँग्रेसने जातीय वाद्यांचे बुजगावणे मुस्लिमांना दाखविणे आता बंद करावे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष म्हणून आपला ढोल नेहमीच बढवतो. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसने धर्मनिरपेक्ष विचार कधीच अंमलात आणला नाही. देशात फोफावणाऱ्या जातीय वादाला काँग्रेसही तेवढाच जबाबदार आहे. धर्मनिरपेक्ष तत्वाला केवळ शोभेचे बाहुले बनवून न ठेवता या तत्त्वांवर जोपर्यंत काँग्रेस प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत धर्मनिरपेक्षता हे एक बुजगावणेच बनून राहील. अनेक प्रकारचे आयोग नेमून मुस्लिम समुदायाची दिशाभूल अनेक वेळा करण्यात आली आहे. रहिमान आयोग सच्चर समिती या फक्त फसव्या घोषणाच ठरल्या आहेत याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. असे आयोग म्हणजे एक म्रुगजळच आहे. जोपर्यंत मुस्लिम समाज जागरुत होऊन आपल्या न्याय हक्काकरिता घटननेने दिलेल्या अधिकारात राहून व्यापक अभियान छेडत नाही तोपर्यंत मुस्लिम हा राजकीय पक्षाच्या हातातले बाहुलेच राहणार आहे. मुस्लिम समाजाने गंभीरपणे या गोष्टीचा विचार करुन समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळ समाजासाठी कठीण असेल.

 मुजफ्फरभाई सय्यद

 कार्याध्यक्ष

 अ. भा. साहित्य कलामंच 

 ९९६०३२५०५७

वाचा -

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER...

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk


त्या निराधार, दिव्यांगांसाठी अखेर "मानवसेवा" धावली

 त्या निराधार, दिव्यांगांसाठी अखेर "मानवसेवा" धावली



अहमदनगर : दि. ११/१२/२०२०


माणुसकीचं मन विदीर्ण करणारं चित्र! पायाची बोटे तुटलेली, पाय चालू देत नाही अन् मन बोलू देयना! आयुष्यात सर्व काही धुसरंच दिसत होतं. मनाने खचुन रस्त्यावर आयुष्य जगण्याची ती वेळ खुप विदीर्ण होती. सुदैवाने १०८ अँम्ब्यलन्सच्या मदतीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार मिळाला. पण अंथरुणावर लोळत पडलेलं धड कोण सांभाळील? असा प्रश्न या निराधारांना तर पडलाच पण जिल्हा रुग्णालयाला सुध्दा पडला. अखेर नाकारलेल्या या निराधार दिव्यांगांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *"मानवसेवा"* प्रकल्पाने आपलं मानुन शुक्रवार दि.११ डिसेंबर २०२० रोजी मायेचा आधार दिला.



•••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३


वाचा - 

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk

आज ही के दिन 5 दिसंबर 1955 को मजाज़ की वफ़ात लख़नऊ में हुई। मशहूर गीतकार जावेद अख़्तर इनके भांजे है।




असरार उल हक़ मजाज़ की तालीम का सफ़र लखनऊ और आगरा से होते हुए अलीगढ़ विश्वविद्यालय तक पहुंचा। मुज़्तर ख़ैराबादी और उस्मान हारूनी जैसे नामचीन शायरों के परिवार से तआल्लुक़ात रखने वाले मजाज़ लखनवी में जितनी रूमानियत थी उतनी ही रूहानियत भी थी।

मजाज़ की एक मशहूर नज़्म..


शहर की रात और मैं नाशाद ओ नाकारा फिरूँ

जगमगाती जागती सड़कों पे आवारा फिरूँ

ग़ैर की बस्ती है कब तक दर-ब-दर मारा फिरूँ

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


झिलमिलाते क़ुमक़ुमों की राह में ज़ंजीर सी

रात के हाथों में दिन की मोहनी तस्वीर सी

मेरे सीने पर मगर रखी हुई शमशीर सी

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


जी में आता है ये मुर्दा चाँद तारे नोच लूँ

इस किनारे नोच लूँ और उस किनारे नोच लूँ

एक दो का ज़िक्र क्या सारे के सारे नोच लूँ

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


मुफ़्लिसी और ये मज़ाहिर हैं नज़र के सामने

सैकड़ों सुल्तान-ए-जाबिर हैं नज़र के सामने

सैकड़ों चंगेज़ ओ नादिर हैं नज़र के सामने

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


ले के इक चंगेज़ के हाथों से ख़ंजर तोड़ दूँ

ताज पर उस के दमकता है जो पत्थर तोड़ दूँ

कोई तोड़े या न तोड़े मैं ही बढ़ कर तोड़ दूँ

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


बढ़ के उस सभा का साज़ ओ सामाँ फूँक दूँ

उसका गुलशन फूँक दूँ उस का शबिस्ताँ फूँक दूँ

तख़्त-ए-सुल्ताँ क्या मैं सारा क़स्र-ए-सुल्ताँ फूँक दूँ

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ



वाचा -

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER...

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...


भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -  



  • अख्तर अली - जन्म कपुरथाळा, पंजाब, कपुरथाळा पायदळात सुभेदार , भारतीय राष्ट्रीय लष्करात दुसर्या गुरीला पलटणीत कॅप्टन म्हणून प्रवेश युद्धात कामी आले. 

 

  • अल्लाहुदिन - तलाव, जी. रोहटक , हरियाणा येथे जन्म, मोतीबक्ष चा मुलगा, जाट पलटणीत सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसर्या गुरीला पलटणीत सैनिक महणून प्रवेश, युद्धात शहीद झाले.

 

  • अल्ताफ हुसेन - जन्म रायपुर खुर्द, जी. अमृतसर, पंजाब येथे. भारतीय सैन्यात सैनिक होते. नंतर भारतीय राष्ट्रीय लष्करात बहादूर गटात सैनिक म्हणून प्रवेश, ब्र्हम्देशातील युद्धात शहीद.


  • बशीर अहमद  - जन्म बहाली, जी. रोहटक हरयाणा,  भारतीय लष्करात जाट पलटणीत हवालदार, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट   म्हणून प्रवेश, कलेवा युद्धात शहीद.

  

  • चिराग दिन - जन्म बडेंधे , जी. लुधियाना, पंजाब, ब्रह्मदेशात भारतीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.

 

  • चिराग खान - जन्म कहना, जी.कपूरथळा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.

 

  • फतेह खान - जन्म रोहटक , हरियाणा भारतीय लष्करात जाट पलटणीत सैनिक, भारतीय  राष्ट्रीय लष्करात सिंगापूर येथे सामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत सेवा. ब्रिटीश सेनेशी युद्ध, जीगरकाचा येथील युद्धात शहीद.

 

  • फतेह मोहम्मद - जन्म शेरपूर जी. होशियारपूर , पंजाब भारतीय लष्करात हवालदार कारकून, मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील, युद्धात शहीद

 

  • गुलामनबी -  जन्म हरमाबाद, जी. गुरुदासपूर, पंजाब, ब्र्हम्देशातील भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, ब्रीटीशांकडून अटक. बिहारी कॅम्प मध्ये तुरुंगवास, फेब्रुवारी १९४४ मध्ये मृत्यु.

 

  • इरशाद अली - जन्म बिगाणा , जी. रोहटक हरियाणा. भारतीय लष्करात सैनिक. भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या पहिल्या गुरीला पलटणीत सैनिक म्हणून प्रवेश युद्धात शहीद.

 

  • जमालउद्दीन - जन्म मैनवन जी. कपूरथळा, पंजाब. कपूरथळापायदळात सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या दुसऱ्या  गुरीला रेजिमेंट मध्ये नाईक म्हणून प्रवेश इंफाळजवळील युद्धात शहीद.

 

  • फातमअली - जन्म पट्टण , जी. हिस्सार, हरियाणा फरीदखान मुलगा, ब्र्हम्देशात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या शामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत नाईक म्हणून सेवा. युद्धात शहीद.

 

  • ख़ुशी महमद - जन्म भंद्री, जी.लुधियाना, पंजाब. शांघाय प्लीस (चीन) मध्ये पोलीस,भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या एस.एस.गटात सामील. ब्र्हम्देश सरहद्दीवरील युद्धात शहीद.

 

  • लालखान - जन्म माघल, जी. झेलम, पंजाब. मलयात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील, युद्धात शहीद.

 

  • मोहंमद अन्वर - जन्म नुरपूर, जी. झेलम, पंजाब भारतीय राष्ट्रीय लष्करात शीख पलटणीत हवालदार, १९४२ ला सिंगापूरला १९४५ मध्ये ब्रह्मदेशातील अराकन टेकड्यांवरील युद्धात शहीद.

 

  • मोहंमद बनारस- जन्म बसाली जी. रावळपिंडी , पंजाब मलायात भारतीय लष्करात सामील, दुसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट म्हणून सेवा. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद शफी - जन्म पुट्टी जी.लाहोर, पंजाब मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील दुसर्या गुरीला पलटणीत हवलदार म्हणून सेवा, इंफाळ जवळ युद्धात शहीद.

 

  • मोहंमद दोन -  जन्म काला कालन, जी. सियालकोट, पंजाब मलायात भारतीय लष्करात शामिल. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद उमरखान -  जन्म निगाना , जी. रोह्टक , हरियाणा. नजर मोहंमदचा मुलगा. भारतीय लष्करातील जाट पलटणीत सैनिक, सिंगापूरच्या भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, तिसऱ्या गुरीला पलटणीत हवालदार म्हणून सेवा युद्धात शहीद.

 

  • मोहंमद याकुब - जन्म कासीर जी. हजारा , वायव्य सरहद प्रांत मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद युसुफ - जन्म इब्राहीम जैर जी. कोहट. वायव्य सरहद प्रांत भारतीय राष्ट्रीय लष्करात सैनिक. १९४२ मध्ये भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. पहिल्या बहादूर गटात सेवा, इंफाळ नजीकच्या युद्धात वीरगती.

 

  • नबी बक्ष - जन्म मैनवेन, जी. कपूरथाळा, पंजाब कपूर था ळा पायदळात नाईक, १९४२ साली मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामिल. दुसऱ्या गुरीला पलटणीत सेवा, इंफाळ जवळील युद्धात वीरगती.

 

  • नूर हुसेन -  जन्म कानी, कॅबेल्पूर पंजाब १९४२ साली भारतीय राष्ट्रीय लष्करात मलायात प्रवेश, नोव्हेंबर १९४४ ला सिंगापूर येथे युद्धात शहीद.

 

  • ताज मोहंमद - जन्म गोजरगड नुरकेल जी. मर्दन, वायव्य सरहद प्रांत भारतीय लष्करात हवालदार. १९४२ साली सिंगापूर भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील. पहिल्या बहादूर गटात सेकंद लेफ्टनंट म्हणून सेवा. ब्रिटिशांनी कैद करून भारतात आणला. लखनौला १९४६ साली मृत्यू.

 

  • जहूर अहमद - जन्म जहूर मुखलिअन जी. शेखुपुरा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश. ब्र्हम्देसतील सार्हद्द्तील ब्रिटीश फौजांशी युद्ध. १९४३ मध्ये ब्रिटिशांनी पकडून भारतात आणला. लष्करी खटला देहांताची शिक्षा, २३ ऑगस्ट १९४३ ला फाशी.               

 स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES

   

वाचा -

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

एम आय एम खोकरगाव अध्यक्षपदी फिरोज पठाण

 

खोकरगाव - श्रीरामपूर - अहमदनगर

खोकरगाव येथे एम आय एम चे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख होते. ज्या पद्धतीने एम आय एम पूर्ण जिल्ह्यात विस्तार होत आहे त्याचप्रमाणे श्रीरामपूर तालुक्यात ही एमआयएम सोबत लोक जुडत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांना मानणारेंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रात पक्ष बांधणी चा काम चालू आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार होत आहे. लवकरच श्रीरामपूर तालुक्यात निवडणुका होणार असून प्रत्येक निवडणुकांत एम आय एम पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे सांगण्यात आले. 

यावेळी खोकरगाव अध्यक्षपदी फिरोज पठाण यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीचे पत्र एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष तोसिफ मनियार यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर तालुुका अध्यक्ष शकील शेख यांच्याा हस्ते देण्यात आले. 

खोकरगाव उपाध्यक्षपदी नदीम भाई, कार्याध्यक्ष शरीफ सय्यद, सचिव समीर पठाण, सहसचिव ताज मोहम्मद शेख, संघटक बने खान पठाण, सल्लागार जावेद पठाण, सहज सल्लागार अमीन सय्यद यांची नियुक्ती करण्यात आहे.

यावेळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख, श्रीरामपूर शहर अध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष अमोल रुपटके, शहारुख मंसूरी, किरण बोधक, दाऊद पिंजारी, विशाल गोरख मोरे, चनदिव डोळस, फिरोज पठाण फिरोज सय्यद मोबिन शेख, मोईस शेेख, युसुफ शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation....

अन्यथा शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा - आसिफ सुलतान Ahmednagar...

एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

 

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter

 मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter


"मेरे मुल्क को आज़ादी दो या मेरे कब्र के लिए मुझे दो गज जगह दे दो, यहां मै अपने मुल्क की आज़ादी लेने आया हूं।" 

1930 के लन्दन गोलमेज़ कांफ़्रेंस में ये लरज़ती आवाज़ थी मौलाना मुहम्मद अली ज़ौहर के जो आज ही के दिन 10 दिसम्बर 1878 को रामपुर यूपी में पैदा हुए।

मौलाना अली जौहर ने अपनी पढ़ाई ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी से मुकम्मल की थी पढाई के बाद रामपुर स्टेट के शिक्षा निदेशक रहे 1920 में जामिया यूनिवर्सिटी की बुनियाद रखी।

गांधी जी से प्रेरित होकर मौलाना अली जौहर ने कांग्रेस जॉइन की और स्वतंत्रता आंदोलन में शामिल हो गए। 1922 में चौरी चौरा कांड में कई क्रांतिकारियों की शहादत के बाद असहयोग आंदोलन बिखर गया। इसके बाद मौलाना ने अंग्रेजी हुक़ूमत के खिलाफ हमदर्द पत्रिका निकालना शुरू कर दिया जिसकी वजह से मौलाना को जेल में डाल दिया गया जब तक जिंदा रहे कई बार जेल में डाले गए लेकिन अपनी आख़री सांस तक अंग्रेजों की खुल के मुखालफत करते रहे।

मौलाना के इतनी कुर्बानियों के बाद भी उनको भुला दिया गया कई अरसों बाद उनके नाम पे रामपुर में जौहर यूनिवर्सिटी बनी थी उस पर भी बुल्डोजर चला दिया गया।

जिस मुल्क़ के लिये मौलाना ने जेल से लेकर बीमारी तक संघर्ष किया। अगर आज का हिंदुस्तान देखते तो उसी संसद में खड़े होकर जरूर सवाल करते क्या हमने इसी हिन्दोस्तान की आज़ादी का ख्वाब देखा था? 


ये भी पढिये -

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.....

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER ...

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...


अन्यथा शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा - आसिफ सुलतान Ahmednagar

मुकुंदनगरच्या प्रभाग 3 मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी

नगरसेवक आसिफ सुलतान यांचे सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन


अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरी समस्यांबाबत नगरसेवक आसिफ सुलतान यांनी सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन दिले. प्रभाग 3 मध्ये 35 ते 40 हजार लोकसंख्या असून, येथे पाणीपुरवठा, घनकचरा, ड्रेनेजलाईन व गटार, इलेक्ट्रिकल, बांधकाम आदी प्रलंबीत प्रश्‍नामुळे नागरी सुविधेचा बोजवारा उडाला असून, सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग 3 मध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे. या भागात एक दिवसाआड पाणी सोडले जाते, तर काही ठिकाणी सदर भागात अनियमित दोन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. वितरण व्यवस्थेतील दोष व कर्मचार्‍यांची कमतरता या कारणांनी पाणीपुरवठा नागरिकांना सुरळीत होत नाही. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. फेज टू चे पाईपलाइनचे काम 90 टक्के पुर्ण झाले आहे. उर्वरीत काम पुर्ण करुन नागरिकांना फेज टू च्या लाईन मधून नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा व्हावा. या भागात पाणीपुरवठा करणार्‍या टाकीची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून त्यामधून पाण्याचे वाटप करण्यात यावे.

स्वच्छता कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने सदर प्रभाता पुरेशी स्वच्छता होत नाही. परिणामी या भागात अस्वच्छता पसरुन कचर्‍याचे ढीग साचत आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, नागरिकांना कचरा डबे महापालिकेतर्फे पुरविण्यात यावे व साचलेला कचरा उचलण्यासाठी लहान कचरा गाड्या उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागात अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबून घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेजलाईनचे फुटलेले पाईप दुरुस्त करुन त्याची दुरुस्ती व्हावी. तसेच पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधकार पसरला आहे. रात्री लहान मोठे अपघात घडत आहे. तर शहरात चोर्‍याचे प्रमाण वाढत असताना पथदिवे दुरुस्त करण्यात यावे. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्याची देखील तातडीने दुरुस्ती व्हावी, उद्यान विकासासाठी सुचवलेल्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, मुकुंदनगरसाठी शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून त्याचे काम सुरु करावे, सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी चार दिवसात आढावा बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास येत्या पंधरा दिवसात शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक आसिफ सुलतान यांनी दिला आहे. 

वाचा - 

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...


प्रतिभावंत दिव्यांगांना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरव - Shevgaon

 सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने



शेवगाव प्रतिनिधी

अक्षय केदार


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सदैव दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू:-सभापती डॉ क्षितिज घुले पाटील

 सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरातील हॉटेल सिंग रेसीडेन्सी येथे दिव्यांगांचा हा गौरव सोहळा पार पडला.  

जागतीक दिव्यांग दिन सप्ताह निमीत्त या दिव्यांग गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ दत्तात्रय काटे उपस्थित होते. दिव्यांगांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. हेलन केलर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेवगाव पंचायत समीती सभापती क्षितीज घुले, सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, सचिव नवनाथ औटी, बाहुबली वायकर, सुनिल वाळके, मनोहर मराठे, खलील शेख, गणेश महाजन आदिंसह विविध जिल्ह्यातून आलेले पुरस्कार्थी, विविध संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

दत्तात्रय काटे म्हणाले की, अनेक दिव्यांगांनी परिस्थितीवर मात करुन विविध क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. निसर्गाने काही कमी दिले असले, तरी काही अधिक देखील दिलेले असते. आपल्यातील विशेष गुण ओळखण्याची गरज आहे. आज परिस्थिती बिकट बनत असताना, शासनाने देखील दिव्यांगांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना विना अडथळा मिळाला पाहिजे, असे सांगितले. तर गरजू घटकातील दिव्यांगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिव्यांग आश्रमची गरज स्पष्ट करुन, सावली दिव्यांग संस्थेने दिव्यांगांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव झाला. संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकात मनोहर मराठे यांनी दिव्यांगांना प्रेरणा मिळण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा खेडकर यांनी केले. आभार संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

वाचा -

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...

बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer....

शेवगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा - SHEVGAON ...

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय ? - डॉ परवेज अशरफी


अहमदनगर -

गेल्या १० वर्षा पासून अहमदनगर येथील फेज २ चे काम रखडले आहे. जेव्हा विचारणा केली तर ६ महिन्यात पूर्ण होईल अशे उत्तर देण्यात येतात परंतु १० वर्षानंतर ही फेज २ चालू न झाल्याने या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. जवळ जवळ पूर्ण शहरात फेज २ ची पाईप लाईन पूर्ण झालेली असून ती चालू का करत नाही हा प्रशन सामान्य जनतेला पडत आहे.

महानगर पालिके समोर मुकुंदनगर भाग आहे जो महापालिके हद्दीत असून सुद्दा महापालिकेचे सुविधा पासून वंचित आहे. पिण्याचे पाण्याचा प्रश्न असो, की गटारीचा असो, किंवा रस्त्याचा. कोणताही महानगर पालिकेचा काम दिलेल्या वेळात एक ही ठेकेदारांनी केलेला दिसून आले नाही. पाऊसच्या महिन्यात मुकुंदनगर वासीयांच्या घरात पाऊसाचा आणी गटारीचा पाणी शिरतो. तक्रार केली तर पालिके कडे मानस उपलब्द नसतात, असले तर एक किंवा दोन माणसावर सर्व काम सोडून दिलेले असते जे अशक्य नाही.

मुकुंदनगर भागात १५ वर्षा पूर्वी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचा फायदा आज तागायत सामान्य नागरिकांना झाले नाही. लोक प्रतिनिधी बदलले, आमदार , खासदार बदलले परंतु एकानेही मुकुंदनगर भागातील पाण्याची टाकी चालू करून मुकुंदनगर वासियांना सुरळीत पाणी पुरवटा होईल असे काम केलेले दिसत नाही.

लोक प्रतिनिधींना भरगोस मतांनी निवडून दिले परंतु आज पण मुकुंदनगर मुलभूत गर्जे पासून वंचित आहे. अशे गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले. पालिका अहमदनगर मध्ये पाण्याचे टाकी उभारत असेल तर चांगली बाब आहे परंतु ज्या पाण्याचे टाक्या १० -१५ वर्षा पासून उभारून उपयोगात आणले नाही त्याचे काय ? असा प्रश्न डॉ अशरफी यांनी केला

एम आय एम तर्फे महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुढे लिहिले आहे की जसे पालिका हद्दीतल नागरिक पालिकेचा कर भरतात तसेच मुकुंदनगर भागात राहणारे नागरिक भरतात. पण सोय आणी सवलत हे मुकुंदनगर भागात तुलनेने कमी असल्याचे दिसते. याचे कारण मुकुंदनगर भाग हा मुस्लीम बहुल असल्यामुळे हि वागणूक दिली जात असावी. महानगर पालिका आयुकत्ताना निवेदन देऊन अहमदनगर शहरची प्रगती साठी शहरासोबत मुकुंदनगर भागाचा विकास गरजेचे असल्याचे सांगितले.

निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उप अध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, फिरोज शेख, मास शहर अध्यक्ष अमीर खान , आरिफ सय्यद, समीर बेग, सलमान खान आदी. सह्या आहेत.


एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer...

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar

 सिरस गवात एम आय एम दाखील


सिरसगाव - श्रीरामपूर - अहमदनगर

सिरस गावात एमआयएमची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख होते. सीरसगाव मध्य एम आय एम ची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी व पदाधिकारी नेमण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीरामपूर एमआयएम तालुकाध्यक्ष शकील शेख यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की एम आय एम पक्ष हा कोणत्या एका विशिष्ट जातीचे नसून सर्वधर्म व सर्व जातीचा आहे. नुकतेच हैदराबाद येथे झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षातर्फे दोन हिंदू उमेदवार निवडून आलेत. सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्ष जनता पर्याय शोधत आहे. एम आय एम हाय उत्कृष्ट राजकीय पर्याय असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे सर्व धर्म व जातीचे लोकांना बरोबर घेऊन चलत है. महाराष्ट्र मध्ये औरंगाबाद चे खासदार व प्रदेशाध्यक्ष जलील साहेब व कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांचे नेतृत्वाखाली असंख्यलोक पक्षाची जुळत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी व त्यांचे सहकारी पूर्ण जिल्हा बांधणी करत आहे. श्रीरामपूर तालुक्यात ही पक्ष बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. एम आय एम पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधान आला मानणारा पक्ष आहे. आणि पूर्ण देशांमध्ये पक्ष बळकट करून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. यावेळी सीरजगाव अध्यक्षपदी बरकत पठाण यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मेहबूब सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाला एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख, शहराध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष रुपटक्के अमोल, वसीम पठान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल रुपटक्के यांनी तर आभार युनूस शेख यांनी मानले. नवनिर्वाचित सिरसगाव अध्यक्ष बरकत पठान यांनी सर्वांचे आभार मानणे व पक्ष बळकट करण्याची ग्वाही दिली.

वाचा -

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...


शेवगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा - SHEVGAON...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer

सुरत मधून येत होता बनावट सॅनिटायझर


ठाणे - 

अन्न व औषध प्रशासनास दक्षता-गुप्तवार्ता विभागास डोंबिवलीत काही विक्रेत्याकडे बनावट हँड सॅनिटीझर उपलब्ध असून त्यावर संशयास्पद उत्पादन परवाना क्रमांक असून , उत्पादकचे नाव व पत्ता नसल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी करून दिनांक 2.12.2020 रोजी प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभाग, मुख्यालय व ठाणे परिमंडल 6 व 7 च्या औषध निरीक्षकांनी शुगर सेंटर, सरस्वती कॉलनी, डोंबिवली (पूर्व) व आर. आर. इस्टेट एजन्सी , राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली (पूर्व) येथे धाड टाकून, त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेला आरुष हँड सॅनिटीझर चा सुमारे रू 6.80 लाख रुपयांचा साठा, खरेदी बिल, व इतर कायदेशीर पुरावे सादर न केल्याने नमुने विश्लेषणास घेऊन जप्त केला. सदर साठा या दुकानदारांनी मे जे. पी. पेंट अँड केमिकल, सुरत यांच्याकडून प्राप्त करून घेतला असल्याचे सांगितल्याने व नमूद उत्पादन परवाना क्रमांक अन्न व औषध नियंत्रण प्रशासन, गुजरात यांनी दिला नसल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले. सदर साठा बनावट व विनापरवाना उत्पादन केला असल्याचा संशय बळावल्याने या उत्पादनाची माहिती तातडीने गुजरात राज्याच्या अन्न व औषध नियंत्रण प्रशासनस गोपनीयरीत्या कळविण्यात आली. या माहितीच्या आधारे अन्न व औषध नियंत्रण प्रशासन, सूरत, गुजरात च्या पथकाने दिनांक 3. 12. 2020 रोजी जे. पी. पेन्ट अँड केमिकल्स, सुरत येथे धाड टाकून विनापरवाना उत्पादित हँड सॅनिटीझर व हँड वॉश चा सुमारे रु 13 लाखचा साठा जप्त केला. या धाडी वेळी या उत्पादककडे उपलब्ध परवाना प्रत व इतर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.   

डोंबिवली, ठाणे येथील कारवाईमध्ये ठाणे कार्यालयाचे औषध निरीक्षक श्रीमती शीतल देशमुख, श्री नितीन अहेर, श्री नरवणे, श्री तासखेडकर व गुप्तवार्ता (औषधे) शाखेचे औषध निरीक्षक श्री. यादव श्री गादेवार, व श्री रोकडे, सहाय्यक आयुक्त यांनी सहभाग घेतला. सदर कारवाई श्री अभिमन्यू काळे, भा. प्र. से., माननीय आयुक्त, अन्न व औषध प्रशासन श्री. सुनील भारद्वाज सहआयुक्त (दक्षता), श्री पौंनीकर, सह आयुक्त (औषधे) , कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नियमितपणे आंतरराज्य औषध नियंत्रण विभागांशी समन्वय ठेवून औषध विषयक बेकायदेशीर कामांची माहितीचे वेळोवेळी आदानप्रदान करून कारवाई घेण्याबाबत विनंती केली जाते. नुकतीच या पूर्वी अशीच एक कारवाई केरळ प्रशासनास कळविली असता तिथेसुद्धा विनापरवाना उत्पादन कारखाना शोध घेऊन जप्ती कारवाई घेण्यात आली होती. मा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी जनतेने औषधांची खरेदी परवानेधारक दुकानदाराकडून खरेदीबिलाद्वारे करावी व जर एखादे संशयास्पद औषधबाबतची माहिती आढळल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर कळविण्याचे आवाहन केले.

वाचा - 

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको..

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad..

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED....

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको



आंदोलकांना अटक 


 देशव्यापी बंद मध्ये सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नसल्याने मंगळवारी (दि. 8 डिसेंबर) रोजी शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर भारत बंद मध्ये सहभागी होत तातडीने शेतकरी विरोधी असलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. रास्ता रोको करणार्‍या आंदोलकांना पोलीसांनी अटक केली.  

 देशव्यापी बंद मध्ये सहभागी होत अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप सरकार विरोधात तीव्र निदर्शने करुन घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अंबादास दौंड, किसान सभेचे विकास गेरंगे, रामदास वागस्कर, सतीश पवार, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, सतीश भूस, सुभाष कांबळे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, फिरोज़ शैख, विलास पेद्राम, पीस फाऊंडेशनचे अर्शद शेख, अब्दुल रहेमान, शिक्षक संघटनेचे भाऊसाहेब थोटे, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, रेणुका अंकाराम, संध्या मेढे, नंदू डहाणे, सुभाष कांबळे, अशोक बाबर, अजय दिघे, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर आदि सहभागी झाले होते.

अ‍ॅड. सुभाष लांडे म्हणाले की, दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन हे राजकीय पक्षाचे नसून सर्वसामान्य शेतकर्‍यांचे आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी दलालांचे भाजप सरकार चुकीचे आरोप करुन शेतकर्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंदोलनात फुट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला असून, हे काळे कायदे मागे घेण्यासाठी देशातील शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. केंद्रात असलेले भांडवलशाही पुरस्कृत सरकार सर्वसामान्य कामगार व शेतकर्‍यांना देशोधडीस लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. अविनाश घुले यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेले कायद्याच्या तरतुदी अत्यंत घातक आहे. यामुळे शेतकरी, हमाल, मापाडी देशोधडीला लागणार आहे. मार्केट कमिटी बरखास्त करण्याची यामध्ये असलेली तरतुदीमुळे हमाल, मापाडी उघड्यावर येणार आहे. कोणताही विचार न करता हुकुमशाही पध्दतीने हे कायदे शेतकर्‍यांवर लादण्यात आले आहे. कोणत्याही पक्ष अथवा शेतकरी संघटनेची मागणी नसताना हे चुकीचे कायदे माथी मारण्याचे काम सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर निशाना साधून, केंद्रातील भाजप सरकार मोजक्या भांडवलदारांच्या हितासाठी चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप केला.       

या देशव्यापी बंद मध्ये संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, मनपा कर्मचारी, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटना सहभागी झाले होते. 

वाचा - 

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad..

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद....

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad

अपने पसंद के व्यक्ति से शादी करना मूलभूत अधिका. 

लव जिहाद पर उच्च न्यायालयाने दिया ये निर्णय


देश मे लव जिहाद पर कायदा बनाने के लिए भाजप के प्रयास चल रहे है इस बीच कर्नाटक उच्च न्यायालय लव जिहाद पर एक महत्वपूर्ण निर्णय दिया है. अपनी इच्छा से किसी भी व्यक्ति के साथ शादी करने का अधिकार एक समजदार व्यक्ती को है. यह अधिकार भारतीय संविधानने उस व्यक्ति को दिया है.

इस्से पहले भी अलाहाबाद हायकोर्ट मे ऐसेही मामले मे मूलभूत अधिकार का हवाला देते हूए ये निर्णय दिया था. अलाहाबाद हायकोर्ट ने एक निकाल में ये कहा था कि एक समजदार नागरिक को अपने पसंद के व्यक्ति से शादी करने का अधिकार.  है.

बँगलोर का रहने वाला साजिद खान के याचिका पर कर्नाटक उच्च न्यायालय ने ये फैसला सूनाया. संविधान ने दिये हुये दोनो व्यक्ती को अपने संबंध बनाने के अधिकार पर कोई अतिक्रमण नही कर सकता. इसमे धर्म या जाती का कोई संबंध नही.

न्यायमूर्ती एस सुजाता और सचिन शंकर मंगदम के खंडपीठ मे दो सॉफ्टवेअर प्रोफेशनल की याचिका पर सुनवाई हो रही थी. जिसमे वाहिद खान नाम के एक व्यक्तीने रम्या नाम के लडकी से शादी की थी. दोनो भी सॉफ्टवेअर प्रोफेशनल है. राम्या को फिल्हाल महिला संरक्षण समिती के निगराणी मे रखा गया है. बंगलोर के वाजीद खान ने उच्च न्यायालय मे हबियस  कॉर्पस याचिका दाखल कर अपने सहकारी और पत्नी रम्या को न्यायालय में हाजीर करने की और उसे आजाद करने की मांग की है.

न्यायालय के आदेश पर राम्या को न्यायालय मे हाजीर किया गया राम्या के माता पिता और वाजिद खान के माता कोभी न्यायालयाने उपस्थित रहने का आदेश दिया गया था.

राम्याने बताया कि फिल्हाल वो एक एनजीओ के साथ है. वाजीद के साथ के संबंध को उसके माता पिता का विरोध है. जबके वाजिद खान की माता का कहना है उसे कोई दिक्कत नही. वाजिद खान की माता राम्या को अपनी बहु स्वीकार कर रही है.

कर्नाटक उच्च न्यायालय ने निर्णय देते हुए कहा राम्या एक शिक्षित लडकी है उसे अपने जीवन का फैसला लेने का पूरा अधिकार है और अगर वो किसी व्यक्ति को पसंद कर उससे शादी करती है तो उसका यह मूलभूत अधिकार है. इस मूलभूत अधिकार बर किसी को अतिक्रमण करने का अधिकार नही है. इसमे जात धर्म का कोई संबंध नही. 

यह भी पढे

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer..

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION....

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED....

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद ....


शेवगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा - SHEVGAON

 



शेवगाव प्रतिनिधी

अक्षय केदार

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे मुरशतपूर,ता शेवगाव येथे दिनांक ५/१२/२०२० शनिवारी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास श्री.करपे पी जी ,मंडळ कृषि अधिकारी चापडगाव , यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले मृदा आरोग्य पत्रिकेचे वाचन केले गावातील शेतकरी बांधवांना मृदा आरोग्य पत्रिके नुसार शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा कशी द्यायची, कमतरता असेल त्या घटकांचा समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच श्री.एस ए भागवत कृषि परीवेक्षक चापडगाव यांनी माती परीक्षणाचे महत्त्व पटवून त्यानुसार खतांचा योग्य वापर करून आर्थिक खर्च कमी करण्यासाठी व जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम श्रीमती एस बी आगळे कृषी सहाय्यक यांनी आयोजित केला होता तसेच शेतकरी बांधवांना पिक फेरबदल करून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासास श्री मुरलीधर धावणे अध्यक्ष म्हणून लाभले तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे युवा शेतकरी अमोल धावणे यांनी शेतकर्‍यांना ट्रकटरच्या सहाय्याने ऊस लागवड केली यामुळे मजुराचा होणार्‍या खर्चात काटकसर करून वेळेची बचत करता येते याबाबत सांगितले या कार्यक्रमास संजय धावणे, संदिप धावणे व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्रीमती आगळे मॅडम यांनी केले नंतर करपे साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले 

अशा पध्दतीने जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला


वाचा - 

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद ..

काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 बेलापूर गावात एम आय एम ची एन्ट्री


श्रीरामपूर -अहमदनगर-

बेलापूर गावात एम आय एम कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीचा मुख्य मुद्दा बेलापूर गावाची जबाबदारी कोणाला द्यायचे. या अनुषंगाने श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख व त्यांचे सहकारी बेलापूर गावात आले होते. श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांनी एम आय एम पक्षा संदर्भात माहिती दिली व एम आय एम पक्ष देशात बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली तर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफर कादरी यांच्या नेतृत्वाखाली व अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या  मार्गदर्शनाखाली काम करत आहे. श्रीरामपूर तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. एम आय एम पक्ष अता एका प्रदेशा पुरता सीमित नसून पूर्ण देशात कार्यरत आहे. बिहार नंतर हैदराबाद निवडणुकीत पक्षा सोबत जुळण्यास भरपूर लोक इच्छुक आहे. 

नवनिर्वाचित बेलापूर अध्यक्ष मोहसीन शेख यांनी सर्वांचे आभार मानणे पक्ष बळकट करण्यासाठी सर्व तो प्रयत्न करील अशी ग्वाही दिली. यावेळी बेलापुर गाव अध्यक्ष मोहसिन खांवाजा शेख , उपाध्यक्ष निसार रफीक शाहा, सचिव शब्बीर मजीद शाहा ,  कार्यअध्यक्ष  इसमाईल सय्यद,  सल्लागार मोईन शेख,  यांना जबाबदारी देण्यात आली. 

कार्यक्रमाला  उपस्थित होते  तालुका अध्यक्ष शकील भाई शेख,  शहर अध्यक्ष यूनुस शेख,  शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के,  शहर संगठक किरण बोधक  व सह संगठन शाकीर भाई,  हरेगांवचे पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा -




सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या