त्या निराधार, दिव्यांगांसाठी अखेर "मानवसेवा" धावली

 त्या निराधार, दिव्यांगांसाठी अखेर "मानवसेवा" धावली



अहमदनगर : दि. ११/१२/२०२०


माणुसकीचं मन विदीर्ण करणारं चित्र! पायाची बोटे तुटलेली, पाय चालू देत नाही अन् मन बोलू देयना! आयुष्यात सर्व काही धुसरंच दिसत होतं. मनाने खचुन रस्त्यावर आयुष्य जगण्याची ती वेळ खुप विदीर्ण होती. सुदैवाने १०८ अँम्ब्यलन्सच्या मदतीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार मिळाला. पण अंथरुणावर लोळत पडलेलं धड कोण सांभाळील? असा प्रश्न या निराधारांना तर पडलाच पण जिल्हा रुग्णालयाला सुध्दा पडला. अखेर नाकारलेल्या या निराधार दिव्यांगांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *"मानवसेवा"* प्रकल्पाने आपलं मानुन शुक्रवार दि.११ डिसेंबर २०२० रोजी मायेचा आधार दिला.



•••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३


वाचा - 

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या