पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत

 


लखनऊ

उत्तर प्रदेश एटीएस ने शुक्रवार को हापुड़ में छापा मारकर पाकिस्तान के लिए जासूसी करने वाले भारतीय सेना के एक पूर्व सैनिक सौरभ शर्मा और उसके सहयोगी अनस गितौली को गुजरात के गोधरा से गिरफ्तार किया है। इनके पास से एटीएस को टेरर फंडिंग का सबूत भी मिला है। एडीजी लॉ एंड आर्डर प्रशांत कुमार ने बताया कि सौरभ शर्मा के खिलाफ लखनऊ में केस दर्ज किया गया है। सौरभ 2013 में भारतीय सेना में भर्ती हुआ था। इसके बाद उसने मेडिकल कारणों से मई, 2020 में सेना छोड़ दिया था। इस दौरान उसके बैंक एकाउंट में विदेश से काफी रकम आई।

प्रशांत कुमार ने बताया कि अभी एटीएस की टीमें कई राज्यों में कार्रवाई कर रही हैं। हमारी हर संदिग्ध से पूछताछ के साथ ही हर जगह पर छापेमारी जारी रहेगी। सौरभ हापुड़ के बहादुर गढ़ थाना क्षेत्र के बिहुनी गांव का रहने वाला है। उसने पैसों के लिए सेना से जुड़ी गोपनीय जानकारियां पाकिस्तान की खुफिया एजेंसी आईएसआई को भेजी थीं। लखनऊ के एटीएस थाने में सौरभ शर्मा और अनस गितौली के खिलाफ ऑफिशियल सीक्रेट एक्ट के तहत रिपोर्ट दर्ज कर इनको गिरफ्तार किया गया है।

फेसबुक पर महिला के चक्कर में फंसा पूर्व सैनिक, पाकिस्तान के लिए करने लगा जासूसी

लड़की के चक्कर में साझा की गोपनीय जानकारी

हापुड़ से पकड़े गए सेना के पूर्व जवान सौरभ शर्मा की 2014 में फेसबुक के माध्यम से एक लड़की से दोस्ती हुई थी। लड़की से उसकी काफी दिनों तक बातचीत होती रही। लड़की ने खुद को सेना की रिपोर्टिंग करने वाली पत्रकार बताया था। वह लड़की के झांसे में आ गया और लड़की ने सौरभ से सेना की कई गोपनीय जानकारियां उससे मांगी और वो देता रहा। कुछ ही दिनों बाद सौरभ पाकिस्तान का जासूस बनकर काम करने लगा। इसके बदले उसे पैसे भी मिलते रहे।






लखनौ -

उत्तर प्रदेश एटीएसने शुक्रवारी हापूर येथे छापा टाकून भारतीय लष्कराचा माजी सैनिक सौरभ शर्मा आणि त्याचा सहकारी अनस गिटौली याला शुक्रवारी गुजरातच्या गोध्रा येथून अटक केली. त्यांच्याकडून दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याचा पुरावा एटीएसलाही मिळाला आहे. एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की सौरभ शर्माविरोधात लखनऊ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ 2013 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मे 2020 मध्ये त्यांनी सैन्य सोडले. यावेळी परदेशातून त्याच्या बँक खात्यात बरीच रक्कम आली.
प्रशांत कुमार म्हणाले की, सध्या अनेक राज्यात एटीएसचे पथके कारवाई करीत आहेत. आमच्या प्रत्येक संशयिताच्या चौकशीसह सर्वत्र छापे सुरूच राहतील. सौरभ हापूरच्या बहादूरगड पोलिस स्टेशन परिसरातील बिहुनी गावचा आहे. या पैशांसाठी त्याने सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडे पाठविली होती. लखनौच्या एटीएस पोलिस स्टेशनमध्ये सौरभ शर्मा आणि अनस गितौली यांना अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर महिलेच्या प्रेमात अडकलेल्या माजी सैनिकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी सुरू केली
हापुरीतून पकडलेला माजी सैन्य सौरभ शर्मा याने २०१ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री केली होती. तो बराच वेळ मुलीशी बोलत राहिला. सैन्यात अहवाल देणारी पत्रकार म्हणून या मुलीने स्वत: चे वर्णन केले. तो मुलीच्या वेषात आला आणि त्या मुलीने सौरभला सैन्याबद्दल अनेक गोपनीय माहिती विचारल्या आणि देत राहिल्या. काही दिवसानंतर सौरभने पाकिस्तानचा हेर म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्याऐवजी त्याला पैसे मिळतच राहिले.
मुलीच्या प्रेम प्रकरणात गोपनीय माहिती शेअर केली.


वाचा - 




मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter


 

नवाब अमीर खान (१७६८-१८३४) :

नवाब अमीर खान टोक संस्थानिकाचे संस्थापक आणि राज्यकर्ते होते. वडिलांचे नाव मोहम्मद हयात खान आणि आजोबांचे नाव ताले मोहम्मद खान होते. ताले मोहम्मद खान, मुगल राजा मोहम्मद शहा च्या काळात सरहद पासून रुहेल खंडाच्या ठिकाणी आले. 

अमीर खानचा जन्म १७६८ मध्ये संबल जिल्हा मुरादाबाद मध्ये झाला. आमीर खान हे खूप बहाद्दूर आणि निडर होते. त्यांनी मराठा सरदार यशवंतराव होळकर च्या साथीने अनेक मोहिमावर जाऊन विजय मिळविला होता. सन १८१७ पर्यंत ते इंग्रजांच्या विरुद्ध राहून अनेक वेळा त्यांच्याविरुद्ध युद्धात इंग्रजांना पाणी पाजले होते. पण ६ जानेवारी १८१८ला इंग्रजाबरोबर त्यांना नाईलाजाने तह करावा लागला या तहानुसार मिर खान यांना टॉक संस्थानिकाचा राजा मानण्यात आले. या तहाच्या अगोदर सय्यद अहमद शहीद सात वर्षापर्यंत त्यांच्या सेनेमध्ये होते. सप्टेंबर १८३४ ला आमीर खान यांचा मृत्यू झाला.

नवाब सिराजउद्दौला ला इंग्रजा विषयी खूप गुरूंना होती. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या किल्ले आणि फॅक्टरीवर कब्जा करून कलकत्त्यामध्ये इंग्रजांना जगणे दुससहाय्य करून सोडले होत. २३ जून १७५७ ला प्लासीच्या मैदानात इंग्रजाबरोबर युद्ध झाले. मीर जाफर सारख्या गद्दाराला मुळे लवकरच त्यांना अटक झाली आणि २ जुलाई १७५७ ला सर्वांसमोर त्यांची हत्या केली गेली.

बहादुर शहा जफर (१७७५-१८६२)

अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादुर शहा जफर मोगल साम्राज्याचे शेवटचे बादशाह होते. हाफिज मोहम्मद इब्राहिम आणि कारी मोहम्मद खलील इ. शिक्षकांकडून धार्मिक शिक्षण घेतले. सय्यद जलालुद्दीन हैदर आणि मीर इब्राहीम आली यांच्याकडून लिहायला व वाचायला शिकले. याव्यतिरिक्त धनुष्य चालवणे, तलवारबाजी, निशानेबाजी,आणि घोडेस्वारीमध्ये हि प्राविण्य मिळवले होते. २८ सप्टेंबर १८३७ ला दुसरा अकबर शहा यांच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले. १८५७ च्या स्वतंत्र संग्राम आपल्याच झेंड्याखाली लढला गेला. स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा विजय झाला. २१ सप्टेंबर १८५७ ला हुमायु च्या कबरीजवळून बहादुर शहा जफर ला अटक केली गेली. युवराजांची हत्या केली गेली होती आणि यांच्याविरुद्ध  द्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला.२७ जानेवारी १८५८ ला कोर्टाची कारवाई सुरू झाली व ९ मार्च १८५८ ला निकाल देण्यात आला. त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आले व राणी जीनत महल आणि मुलगा जवान बक्तच्या बरोबर त्यांना रंगूला पाठवण्यात आले. ६०० रू महिना त्यांना ठरवून देण्यात आला होता. ज्याला बहादुर शहा जफर ने घेण्यास नकार दिला आणि राहिलेले चार वर्ष एकदम हलाखीत आणि गरिबीत काढले व त्यातच ७ नोव्हेंबर १८६२ ला त्यांना मृत्यूने कवटाळले.


मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी 

मौलाना चा जन्म १८३२ मध्ये सहारनपुर जिल्ह्यातील नानोता गावात झाला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला आणि शामली च्या जवळ इंग्रजांच्या विरुद्ध जो मोर्चा तयार झाला होता त्याचे नेतृत्व मौलाना मोहम्मद कासिम नानोत्वी यांनीच केले होते. युद्धात इंग्रजांचा विजय झाला आणि मौलाना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले. बक्षिसाची घोषणा करण्यात आली पण इंग्रज पोलीस खूप प्रयत्न नंतरही त्यांना अटक करू शकले नाही. दोन वर्षापर्यंत असेच गावात शहरात भुमिगत राहिले.

मौलाना नानोत्वी एक ज्ञानी संपादक होते. रोजगारावर त्यांनी कित्येक पुस्तकांचे प्रकाशन केले होते. शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते.दारुल उलूम देवबंद सारखे मोठे मोठे मदरसे शिक्षण संस्था उभ्या केल्या व त्यामधूनच त्यांनी खूप प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठा युवक वर्ग उभा केला होता.१५ एप्रिल १८८० ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना फरिदुद्दिन देहलवी - शहीद १८५७ 

मौलाना फरिदुद्दिन त्यावेळेचे खूप मोठे धर्मोपदेशक होते. त्यांना बहादुर शहा जफर यांनी जामा मजीत मध्ये धर्मोपदेश  देण्यासाठी नियुक्ती केले होते. त्यांनी  १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. इंग्रजांच्या विरुद्ध च्या लढ्याच्या फतव्यावर त्यांची सुद्धा स्वाक्षरी होत. स्वातंत्र्य संग्रामाच्या आदेशानंतर एकेदवशी इंग्रजांची सेना त्यांच्या घरात घुसली आणि त्यांना शहीद करण्यात आले.


मौलाना किफायत आली काकी शहीद

शहीद १८५८ मौलाना किफायत आली काकी खानदान चे वारस होते. मुरादाबाद ला ते रहात होते. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. नवाब मुजददिन उर्फ नवाब मज्जू खानच्या स्वातंत्र्य राज्यात ते कायदा मंत्री होते. जेव्हा मुरादाबाद वर नवाब यांचे रामपूर ला वर्चस्व कायम झाले तर इंग्रजांच्या विरुद्ध लढ्याच फतवा जारी केला आणि या फतव्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पोहोचविले. २५ ऑक्टोबर १८५० ला मुरादाबाद वर परत इंग्रजांचा कब्जा झाला आणि ३० एप्रिल १८५८ ला त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. मौलाना काकीला मुरादाबाद च्या जेलच्या बाहेर जमा झालेल्या लोकांसमोर फाशी देण्यात आली आणि तेथेच त्यांना दफन करण्यात आले. 


शैखुल हिंद मौलाना महमूद हसन देवबंदी - 

शैखुल हिंद मौलाना मोहम्मद हसन देवबंदी एक मोठे धार्मिक विद्वान, तर्कशास्त्र, प्राविण्य, धर्मोपदेशक, मार्गदर्शक आणि स्वातंत्र्यसंग्रामातील चळवळीचे अग्रणीचे नेते होते. 

स्वातंत्र्याच्या संग्रामातील मोलाचे योगदान उल्लेखनीय आहे. मौलानांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात त्यावेळेस केली ज्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेस अस्तित्वात सुद्धा नव्हती. १८७८ मध्ये त्यांनी "अंजुमन तम्रतुतर्तिब" स्थापन करून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. १९०९ मध्ये जमियातुल अन्सार, १९१६ मध्ये रेशमी रुमाल चळवळ या नावाने स्वातंत्र्याच्या चळवळ सुरू करून क्रांतिकारकांना जोडून प्रोत्साहन दिले.

इंग्रजांना देश सोडण्यासाठी एक अशी सुनियोजित योजना तयार केली होती की ती जर यशस्वी झाली असती तर पूर्ण जगातील इंग्रजांचे वर्चस्व समाप्त झाले असते. मौलाना यांच्या या आंदोलनाचा प्रसार भारतातून रशिया जर्मनी तुर्की अफगाणिस्तानात आणि अरब देशापर्यंत झाला होता.पण दुर्दैव हे की वेळेपूर्वीच गुपित फुटले आणि स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी जेलमध्ये बंद केले गले.

मौलाना मोहम्मद हसन यांना त्यांचे चार सोबत त्यांचं मक्का शहरात अटक करण्यात आली आणि मिश्र (इजिप्त) च्या आणि मालाच्या तुरुंगात बंद करण्यात आले. तीन वर्ष जेल मध्ये राहिल्यानंतर १९२० ला त्यांना भारतात आणण्यात आले. ३० नोवेंबर १९२० ला दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना उबेदउल्ला सिंधी (१८७२-१९४४) 

इन्कलाब चळवळीचे अग्रणी होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी २४ वर्षापर्यंत लागोपाठ एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन प्रयत्न करीत राहिले. विविध शिक्षकांकडून शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी देव बंदला आले आणि तेथे मौलाना गंगोही कडून ज्ञान प्राप्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेखुल हिंद यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आणि ध्येयाचे गुपित सांगून सदस्य बनवून सिंध प्रांतात पाठवले. तेथे ज्ञानदाना बरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीचे काम वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. सन १९१४ मध्ये विश्व युद्ध भडकल्या नंतर शेखुल हिंदच्या आदेशाने काबूलला गेले आणि इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध इस्लामी देशांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारताची पायाभरणी केली व यासाठी विभिन्न देशाचा दौरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मॉस्को पर्यंत गेले. पण शेखुल हिंदीचे स्वातंत्र्याची चळवळ अपयशी ठरली आणि त्यांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला देशात ज्या ज्या लोकांना अटक झाली त्यांना काही वर्षानंतर सोडून देण्यात आले. परंतु मौलानांची हद्दपारी रद्द झाली नाही. १९३७ ला त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि २४ वर्षानंतर आपल्या मातृभूमीवर पाय ठेवला काही दिवस दिल्लीला राहिले आणि मग लाहोरला गेले. २ ऑगस्ट १९४४ ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी १८७९ - १९५७

शैखुल इस्लाम मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी यांचा जन्म १९७९ ला बांगर मऊ जिल्हा उन्नाव मध्ये झाला. हजरत शैखुल हिंद च्या मृत्यूनंतर समाजाचे नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यावर त्यांनी यशस्वी करून त्यांची उद्देश पूर्ती केली. मौलाना सय्यद मदनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चार वेळा जेल मध्ये शिक्षा भोगली आणि खूप यातना सहन केल्या. त्यांनी सर्व मिळून एकंदर सात वर्ष तुरुंगात घालविले, ५ सप्टेंबर १९५७ ला देवबद मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना बरकतुल्लाह भोपाली १८६२-१९२७

मौलाना बरकतुल्लाह भोपाली स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे लढवय्ये भोपाल राज्याचे तत्कालीन प्रधानमंत्री, गदर पार्टीचे संस्थापक आणि शैखुल  हिंद द्वारा चालवलेल्या चळवळीचे सेनापती होते. १८६२ मध्ये भोपाळमध्ये जन्म झाला. काही दिवस मुंबईमध्ये राहून इंग्रजीचे शिक्षण घेतले. १८९० मध्ये इंग्लंडला गेले. तेथून त्यांच्यावर देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नात त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. युरोप आणि आशिया च्या कानाकोपऱ्यात पोहोचले. लंडन, अमेरिका, तुर्की, फ्रान्स, जर्मनी, डेनमार्क, जपान, रशिया, अफगाणिस्थान आणि अरब देशांचे ३६ वर्षापर्यंत लागोपाठ दौरे केले. जीवनातील सर्वात जास्त काळ त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत घालवला. २७ सप्टेंबर १९२७ ला त्यांचा मृत्यू झाला.





मुफ्ती किफायतुल्लाह १८७५ - १९५२

भारताचे प्रसिद्ध मुफ्ती आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे सरसेनापती होते. विचारक मार्गदर्शक धर्मापदेशक शायर गणितज्ञ राजनीती तज्ञ आणि क्रांतिकारी लढवय्ये होते. मुफ्ती किफायतुल्लाह, शहाजहाँपूरच्या एका गरीब परिवारात जन्म झाला. वयाच्या २२ व्या वर्षी एक गरीब परिवारातील युवक शैखुल हिंद च्या बरोबर राहून स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनला. हजरत गंगोही च्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल केली. १९१७ मध्य स्वातंत्र्यासाठी " अंजुमन अआनत नजर बंदाने इस्लाम" नावाची संघटना उभी केली. जमियात उलमा ए हिंद च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका होती. २० वर्षापर्यंत जमियतचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यचळवळीत अनेकदा जेल जावे लागले.


मौलाना मुहम्मद अली जोहर १८७८-१९३१

मोहम्मद अली जोहर भारतातील एक महान व्यक्ती व महत्त्वाचे नाव आहे. जे इंग्रजी मधील एक जबरदस्त लेखक उर्दूचे प्रसिद्ध शायर आणि निडर व्यक्ती परिपक्व राजनीती तज्ञ आणि स्वातंत्र्याच्या लढाईतील सेनापती होते. मोहम्मद अली जोहर चा जन्म १० डिसेंबर १८७८ ला रामपूर उत्तर प्रदेश मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण बरेली हायस्कूल येथे झाले. उच्च शिक्षणासाठी प्रथम अलिगड विश्वविद्यालयात आणि नंतर ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ला गेले. मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली कडून मार्गदर्शन लाभले. मदरसा निजामीयां मधून मौलाना ची डिग्री प्राप्त केली आणि मिस्टर च्या ऐवजी मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. 

ते स्वातंत्र्य चळवळीचे महान योद्धा व क्रांतिकारी होते. स्वातंत्र्य संग्रामातील आपल्या कार्याला तोड नव्हती. मौलानांनी इंग्रजी साप्ताहिक कॉम्रेड आणि उर्दू दैनिक वृत्तपत्र हमदर्द च्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनाला नवे वळण दिले.


मौलाना अबुल कलाम १८८८-१९५८

इमामुल हिंद मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे एक महान सुपुत्र स्वातंत्र्य चळवळीचे सरसेनापती आणि एक महान हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. १७ ऑगस्ट १८८८ रोजी मक्का शहरात जन्म झाला. वडिलांचे नाव खैरुद्दिन होते जे एक प्रसिद्ध धर्मोपदेशक होते. कला आणि संस्कृती वर प्रभुत्व होते. त्यांच्या भाषणात एक प्रकारची जादू होती.

आपल्या भाषणाने आणि लेखणीने हजारो-लाखच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागविली. त्यांचे वृत्तपत्र अल हिलाल ने देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याच्या बिगुल वाजवला. १९१५ मध्य आपल्या राजनीतिक कार्यामुळे बंगाल सरकारने त्यांना हद्दपार करून रांचीमध्ये नजरबंद केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वेळा अटक होत राहिली. मौलानांनी जवळ-जवळ १६ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगली.

सुरुवातीला जमियात उलमा ए हिंद वर्किंग कमिटीचे सदस्य होते. लाहोरमधील मुख्य अधिवेशन १९२१ आणि कराची चे अधिवेशन १९३१ मध्य कांग्रेस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यापूर्वी सात वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात " अंग्रेज भारत छोडो" quit India movement 1942 आंदोलन चालवले होते. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले.मौलानांच्या राजकीय धार्मिक आणि ज्ञानावर इतके लिहिले गेले आहे की ते सर्व एकत्र केले की कित्येक पुस्तके तयार होतील. सन १९५८ मध्ये मौलानांचा मृत्यू झाला.



मौलाना शौकत अली १८७३-१९३३

मौलाना शौकत अली खिलाफत चळवळीचे महत्त्वाचे नेते. अंजुमने खुद्दामे काबा चे संस्थापक. मौलाना मोहम्मद अली जोहर च मोठे भाऊ होते. १० मार्च १८७३ तुझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बरेली च्या हायस्कूलमध्ये झाले. मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगड मधून १८८९ का बी. ए पास झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर सरकारी नोकरी केली. सर आगाखान चे खाजगी सेक्रेटरी सुद्धा होते. देश सेवेसाठी नंतर सर्व सोडून दिले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला प्रथम ३० मे १९१५ ला अटक झाली. डिसेंबर १९१९ ला सुटका झाली, नंतर खिलाफत चळवळीच्या बाबत प्रसिद्ध कराचीच्या खटल्यात दोन वेळा तुरुंगवास भोगला. आपल्या सोबतया बरोबर दोन वर्ष करायची जेलमध्ये होते. त्याच वेळी दोन्ही भाऊ अली बंधू च्या नावाने प्रसिद्ध झाले.

शौकत अलींच्या समाज सेवेला पाहून त्यांचे गुरु व धर्मोपदेशक मार्गदर्शक मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली यांनी मौलाना ची मानाची पदवी प्रदान केली आणि त्यानंतर मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. २६ नोव्हेंबर २९३३ ला दिल्लीमध्ये मृत्यू झाला. जामा मस्जिद च्या पूर्वी कडील दरवाज्याच्या जवळील छोट्या  मस्जिद च्या आवारात दफन करण्यात आले.

संदर्भ - भारतीय स्वतंत्रता आंदोलन और मुसलमान

कांती विशेष अंक ४ ऑक्टोबर २०१५ 

वाचा - 

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी .....

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे - डॉ.रेश्मा चेडे

 मोफत मुळव्याध महिलांसाठीच्या शिबीरास प्रतिसाद



    अहमदनगर -  संसारासाठी पती-पत्नी दोघेही आज नोकरी-व्यवसायामध्ये काम करुन हातभार लावत आहेत. यात पत्नीची गृहिणीची भुमिकाही महत्वाचे असल्याने अनेक जबाबदार्‍या या स्त्रीयांवर पडत असतात. नोकरी, व्यवसाय, घर, मुले अशा विविध जबाबदार्‍या सांभाळतांना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे सुरुवातीच्या छोट्या-छोट्या दुखण्याचे कालांताराने मोठ्या आजारात रुपांतर होत असते. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहून आपल्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे. नियमित आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास महिलांचे आरोग्य सुदृढ राहू शकते. फास्ट फूड, अवेळी जेवण, ताण-ताणव यामुळे मुळव्याधाची समस्या उद्भवत असते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा प्रकारे वेळकाढूपणाने नंतर जास्त त्रास होतो. त्यासाठी सुरुवातीपासून उपचार घेतल्यास मुळव्याध बरा होऊ शकतो. मुळव्याध उद्भवू नये यासाठी काही पथ्य पाळल्यास त्याचा त्रास कधीच जाणवणार नाही, असे प्रतिपादन डॉ.रेश्मा चेडे यांनी केले.

     सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चेडे अ‍ॅक्सिडंट अ‍ॅण्ड सर्जिकल हॉस्पिटलच्यावतीने व मखदुम सोसायटीच्या सहकार्याने मोफत मूळव्याध, हिमोग्लोबिन व शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन शिबीरास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ.रेश्मा चेडे, डॉ.संतोष चेडे, रुग्णमित्र नादीर खान, आरिफ सय्यद, मुस्कान असोसिएशनचे शफाकत सय्यद, संगीतप्रेमी अमिन धाराणी, मखदुम सोसायटीचे आबीद दुलेखान, डॉ.वाजिद अली, बाळकृष्ण सुरकुटला, अमिर अली धाराणी आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.संतोष चेडे म्हणाले, स्त्री शिक्षणातील सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिलांसाठी वरदान ठरले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

     प्रास्तविकात आबीद दुलेखान यांनी मखदुम सोसायटीच्या उपक्रमांची माहिती देऊन या शिबीराचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गायकवाड यांनी केले तर आभार निकिता वाबळे यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी कोमल म्हस्के, शैला समुद्रे, राजेंद्र अडागळे, रजिया सय्यद, सुशिला धोंडे, अनिता कदम आदिंनी परिश्रम घेतले.



वाचा - 




चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ....






मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court



देश - जैसा कि मुसलमानों में कोई जाती व्यवस्था नहीं है, सरकार जाती उप-जाती को पंजीकृत नहीं करती है। इस बीच, मुस्लिम कसाई होने का दावा करने वाले एक छात्र ने जाती सत्यापन समीती के फैसले को उच्च न्यायालय में चुनौती दी है। याचिका पर ध्यान देते हुए, अदालत ने जाती सत्यापन समीती के फैसले को रद्द कर दिया और पूरी तरह से जांच के बाद ही मुसलमानों को जाती प्रमाण पत्र जारी करने का आदेश दिया। इचलकरंजी, कोल्हापुर की एक छात्रा स्वलिया सनदी पुणे के एक इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ रही है। उसके बाद, कोल्हापुर जाती सत्यापन समिती ने उसके जाती के दावे को खारिज कर दिया। छात्र ने इसके खिलाफ सत्र न्यायालय में अपील की। सत्र न्यायालय ने उसके आवेदन को खारिज कर दिया। उन्होने फिर ॲड. धैर्यशील सुतार के माध्यम से मुंबई उच्च न्यायालय में याचिका दायर की। इस याचिका पर न्यायमूर्ति आर.डी धानुका और न्यायमूर्ति माधव जामदार की पीठ के समक्ष हाल ही में सुनवाई हुई। मुसलमानों के जाती के बारे में मालुमात ले और जाती प्रमाण पत्र दें!

हाईकोर्ट ने जाती सत्यापन समिती के आदेश को खारिज किया. उस समय ॲड. सुतार  ने अदालत में अपनी बात राखते हुए कहा कि जब हमारे अश्लील अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी) के प्राधिकारियों द्वारा प्रमाण पत्र जारी किया गया था, तब उनकी कॉलेज में भर्ती हुई थी। इसलिए उसे प्रवेश मिल गया। उसके बाद, जब जाती प्रमाण पत्र सत्यापन के लिए गया, तो उसने कहा कि मुस्लिम कसाई होने के उसके दावे को खारिज कर दिया गया क्योंकि सरकारी रिकॉर्ड में उसकी पैतृक जाति का उल्लेख नहीं किया गया था। इस तर्क को सुनने के बाद, उच्च न्यायालय ने कहा कि सत्यापन समिती द्वारा की गई जाँच त्रुटिपूर्ण थी। यही नहीं, इसे वापस कोल्हापुर जिला जाती सत्यापन समिति को भेज दिया गया और इस पर निर्णय लेने का आदेश जारी किया गया।



https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dदेश -  

मुस्लिम धर्मीयांमध्ये जात व्यवस्था नसल्याने सरकार दप्तरी पोटजातीची नोंद केली जात नाही. असे असताना एका विद्यार्थिनीने मुस्लिम कसाई असल्याचा दावा करत जातपडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला तसेच मुस्लिम धर्मीयांची सखोल चौकशी करूनच त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.


कोल्हापूर इचलकरंजी येथील विद्यार्थिनी स्वलिया सनदी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिने आपली जात मुस्लिम कसाई असल्याचे सांगत प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतले. त्यानंतर कोल्हापूर जातपडताळणी समितीने तिचा जातीचा दावा फेटाळून लावला.

या विरोधात विद्यार्थिनीने सत्र न्यायालयात अपील केले. सत्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तिने ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली.

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! जातपडताळणी समितीचा आदेश हायकोर्टाकडून रद्द


त्यावेळी ॲड. सुतार यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, आपल्या अशिलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) प्रांताधिकाऱयांनी दिलेला दाखला ग्राह्य धरण्यात आला होता. त्यामुळे तिला ॲडमिशन मिळाले. त्यानंतर जातीचा दाखला पडताळणीसाठी गेला असता त्यांच्या पूर्वजांच्या जातीचा उल्लेख सरकारी दफ्तरी नसल्याने तिचा मुस्लिम कसाई जातीचा दावा फेटाळण्यात आल्याचे सांगितले.


हा युक्तिवाद ऐकून घेत जात पडताळणी समितीने केलेली चौकशी त्रोटक असल्याचे हायकोर्टाने सुनावले तसेच समितीने सखोल चौकशी करून गावातील जबाबदार व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, संबधित जातीच्या परंपरागत व्यवसायाची माहिती असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवून जात निश्चित केली पाहिजे असे स्पष्ट करत जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला. एवढेच नाही तर कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे पुन्हा पाठवून पाठवून त्यावर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.


वाचा -





एम आय एम - बी पी टी कर रहे है तिसरे विकल्प की तय्यारी - AIMIM IMTIYAZ JALIL

गुजरात मे नए समीकरण की कोशीश - 


बड़ौदा- बिहार विधानसभा चुनाव में पांच विधायक चुने जाने और हैदराबाद नगर निगम चुनाव जीतने के बाद, एम आय एम ने अब नए साल में मोदी के गुजरात में प्रवेश किया है। BTP के अध्यक्ष और विधायक छोटूभाई वसावा के निमंत्रण पर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष और औरंगाबाद के सांसद सय्यद इम्तियाज जलील तीन दिवसीय दौरे पर अपनी टीम के साथ गुजरात पहुंचे हैं।

बीटीपी दलों और वहां के लोगों ने उनका गर्मजोशी से स्वागत किया है। १ जनवरी को नंदुर, २ जनवरी को भरुच और 3 जनवरी को सूरत का दौरा करेंगे। खासदार जलील ने घोषणा की है के आगामी चुनावों में वह आदिवासी, दलित और मुस्लिम अल्पसंख्यकों के लिए काम करने वाली बीटीपी पार्टी के साथ गठबंधन में लड़ेंगे। एक विकल्प के रूप में, दोनों दल गुजरात के विकास के लिए एक साथ आए हैं। भले ही पार्टी के सभी सदस्य असदुद्दीन ओवैसी के पास नहीं आए हैं, लेकिन यहां के नागरिकों में उत्साह है। यह खासदार इम्तियाज जलील ने कहा था। विधायक छोटूभाई वसावा ने कहा कि एम आय एम अध्यक्ष ओवैसीजी ने उनके साथ गठबंधन बनाने का फैसला किया है क्योंकि वह संविधान को बचाने के लिए काम कर रहे है। भले ही मैं पहले कांग्रेस और भाजपा के साथ गया, लेकीन मुजे और समाज को किसीने भी न्याय नाही दिया है. इसलिये हमने ये फैसला लिया है

बडौदा-  बिहार विधानसभा निवडणुकीत पाच आमदार निवडून आले. त्यानंतर हैदराबाद महापालिका निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता नवीन वर्षात एमआयएमने मोदींच्या गुजरातमध्ये इंट्री केली आहे. BTP चे अध्यक्ष तथा आमदार छोटुभाई वसावा यांच्या निमंत्रनावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील तीन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आपल्या टिमसहीत गुजरातमध्ये दाखल झाले आहे. त्यांचे BTP पक्षांकडून व तेथील नागरिकांनी जंगी स्वागत केले आहे. १ जानेवारी नांदुर, बडौदा, 2 जानेवारी भरुच, 3 जानेवारी रोजी सुरत दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत आदीवासी, दलीत, मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारी BTP पक्षासोबत युती करुन लढणार असल्याचे खा. इम्जतियाज जलील यांनी घोषित केले. एक विकल्प म्हणून दोन्ही पक्ष गुजरातच्या विकासासाठी सोबत आलो आहे. पक्षाचे सर्वेसर्वा खा.असदोद्दीन ओवेसी येथे आले नसले तरीही येथील नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. असे  खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. आमदार छोटुभाई वसावा यांनी सांगितले ओवेसी संविधान वाचवण्यासाठी काम करत असल्याने त्यांच्या सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. अगोदर काँग्रेस व भाजपासोबत गेलो तरीही समाजाला न्याय मिळाला. 






वाचा -

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar

बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने भाजपापर साधा निशाना - Asaduddin Owaisi....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ....

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI ...


गुजरात राज्यातील हरवलेल्या वृद्ध महिलेला मानवसेवा प्रकल्पामुळे पुन्हा मिळाले कुटुंब - manavseva project



अहमदनगर:- शनिवार दि.२/०१/२०२१

वाट हरवलेली एक निराधार दिव्यांग मानसिक विकलांग वृध्द महिला नगर-पुणे महामार्गावर दुभाजकात बसलेली होती. "हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती.." हरवलेल्या या महिलेला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या “मानवसेवा” प्रकल्पात दि.१७/०७/२०२० रोजी आधार दिला. मानवसेवा प्रकल्पाने या निराधार महिलेला अन्न, वस्र, निवारासह उपचार आणि समुपदेशन केले. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार दिले. समुपदेशनातून मिळालेल्या माहितीवरुन संस्थेचे समुपदेशक सुशांत गायकवाड यांना अखेर या दिव्यांग मातेचे कुटुंब शोधण्यात यश मिळाले. हि वृध्द माता गुजरात राज्यातील पिप्रोळ या गावातील गरीब व आदिवासी कुटुंबातील असल्याचे समजले. सदर महिलेची गुजरात येथे धरमपुर पोलीस स्टेशन येथे हरवल्याची केस नोंद केलेली होती. ही संपुर्ण माहिती घेवून संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ आणि स्वयंसेवक राहूल साबळे, आनिता मदणे, सोमनाथ बर्डे, राहूल शिरसाठ हे या वृद्ध मातेला घेवून दि. २/०१/२०२१ रोजी थेट गुजरात राज्यातील पिप्रोळ या ठिकाणी तिच्या कुटुंबात पोहचवून तिच्या कुटुंबाला आणि मुलांना नव वर्षाची भेट दिली. 




तब्बल दोन वर्षानंतर आई पुन्हा कुटुंबात आल्याने मुलगा अश्विनभाई यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ व सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले. या मातेच्या पुनर्वसनानंतर मा श्री अविनाश मुंडके सर यांनी संस्थेच्या कार्याचे भरभरुन कौतुक केले. प्रकल्पात या मातेसाठी संस्थेचे स्वयंसेवक मणिषा ठोसरे, नितीन बर्डे, प्रसाद माळी, सुशांत गायकवाड, सोमनाथ बर्डे, स्वप्नील मधे, कृष्णा बर्डे, राहूल साबळे, अजय दळवी, अनिता मदणे, सिराज शेख, अशोक मदणे यांनी परिश्रम घेतले.

“मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!” 

•••••••••••••••••••••••••••••

मानवसेवा प्रकल्प

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काचं घर)

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

वाचा -

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI ....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ....

बॉलिवूडचे डायलॉग बादशहा कादरखान - KADAR KHAN

बॉलिवूडचे डायलॉग बादशहा कादरखान यांचा स्मृति दिवस ; संगमनेरच्या वर्ग मित्राने जागवल्या आठवणी



      

काबुल अफगाणिस्तान येथे राहणारे, कादर खान यांची अत्यंत गरीब व हालाखीची परिस्थिती त्यातच लहानपणीच तीन भाऊही वारले. कादर खान यांचेही असं काही होवू नये म्हणून आईने मुंबई येथे स्थलांतर केलं. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या कौटुंबिक वादातून आईला तलाक मिळाला.परंतु या सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षणावर व जडणघडणीत कोणताही विपरीत परिणाम होवू न देता डायलॉगचे बादशहा म्हणून अधिराज्य गाजवणारे कादर खान यांनी बॉलीवूड मध्ये तीन दशके चांगलीच गाजवली.

गोरापान उंच धिप्पाड ऑंख मिचोली करीत पलख झपकवण्याची सवय असलेले कादर खान हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि अभिनय करणारे नट होते. 1961 ते 62 या दोन वर्षांमध्ये एम. एच. साबुसिद्दिकी पॉलिटेक्निक कॉलेज मुंबई येथे शिक्षण घेत असताना नूर मोहम्मद यांचे कादर खान सोबत संबंध आले होते. कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुले झाले होते, पण ते लहानपणीच वारले.काबुल अफगाणिस्तान येथे राहणारे, कादर खान यांची अत्यंत गरीब परिस्थिती या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून कादर खान यांचेही असं काही होवू नाही म्हणून आईने मुंबई येथे स्थलांतर केलं. 


कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या कौटुंबिक वादातून आईला तलाक मिळाला.परंतु या सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षणावर व जडणघडणीत कोणताही विपरीत परिणाम होवू न देता डायलॉगचा बादशहा म्हणून अधिराज्य गाजवणारे कादर खान यांनी बॉलीवूड मध्ये तीन दशके चांगलीच गाजवली. कादर खानला लहानपणा पासून एक्टिंगची आवड होती. कॉलेज जीवनात ते स्टोरी लिहीत, ड्रामा बसवत असत. एवढेच नाही तर अभिनय करताना त्यांच्या सोबत काम करण्याचा नूर मोहम्मद यांना योग आला. नूर मोहम्मद कादर खान विषयी पुढे सांगतात की, गरीब परिस्थितीत कादर खान यांनी मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेत दाखला घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम.एच साबुसिद्दिकी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भायखळा येथे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला. 





संगमनेर येथील सय्यद नूर मोहम्मद यांनी कादर खान यांच्या विषयी अनेक पहलु उजागर करून अनेक जुण्या आठवणी वर्ग मित्र नूर मोहम्मद उस्मान सय्यद यांनी सांगितल्या.१९६२ मध्ये कादर खान यांनी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पूर्वीपासूनच कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांचे नेत्तुत्व करणे, नाटकां मध्ये भाग घेणे ड्रामा स्क्रिप्ट, डायलोग बोलणे आदिची त्यांना आवड होती. ते मुळातच खणखणीत पहाडी आवाजाचे धनी होते. सिव्हिल इंजिनिअरिंग पास होऊन एम. एच. साबुसिद्दिकी कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांनी नोकरी केली. दरम्यान कॉलेज मध्ये एक नाटक "ताश के पत्ते" मध्ये काम करत असतांना आयुष्यात एक वेगळा टर्न मिळाला आणि कादर खान यांचे नाव खूप प्रगतीपथावर गेले. 

एक बहुआयामी, हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची ख्याती सर्वज्ञात आहे. कॅरेक्टर म्हणून त्यांनी डायलॉग वर प्रभूत्त्व मिळवत एक्टिंगच एक आयुष्य बनवले. स्टोरी, डायलॉग, स्क्रिप्ट रायटिंग मध्ये त्यांचा हातखंडा होता. खान यांनी शमा हा पहिला पिक्चर बनवला होता. कादर खान चे गुरु प्राचार्य दसनवी हे कोकणी होते. अभिनेता कादर खान यांचे अफगान,(पश्तू) गुजराती, मराठी ,इंग्रजी उर्दू ,हिंदी या भाषेवर प्रभूत्त्व होतं. आपल्या कारकिर्दीत इंटेलिजंट म्हणून एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला. खलनायक, डायलॉग, ऍक्टर, कॉमेडियन म्हणून त्यांनी

1970 ते 2000 च्या दरम्यान या तीन दशकामध्ये बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. हास्य अभिनेता आगा यांना कादर खान यांची भूमिका खूप पसंत पडली होती. आगा यांनी दिलीप कुमार यांना सांगितले. संस्थेचे प्राचार्य शहाबुद्दीन दसनवी सर यांनीही दिलीप कुमार यांना कादर खान यांच्या बद्दल शिफारस केली,व दिलीप कुमार यांनी "सगिना"व "बैराग"साठी चित्रपटात भूमिकेसाठी निवड केली. या आधी त्यांनी राजेश खन्ना यांचा दाग मध्ये छोटी भूमिका केली होती. दरम्यान कॉलेज मध्ये काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली. कॉलेज आणि विद्यार्थ्यांमध्ये ते खूप प्रिय झाले होते. कॉलेज मध्ये परत बोलावण्याची विद्यार्थ्यांची मागणी कॉलेज व्यवस्थापना ने साफ धुडकावून लावली.तोवर कादर खान चित्रपटात काम करून फार पुढे निघून गेले होते. कॉलेजच्या गॅदरींग मध्ये जर कादर खान यांना प्रमुख अतिथी म्हणून न बोलावल्यास पुढचा कुठलाही कार्यक्रम न होवू देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांने घेतल्याने कादर खान यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याची नामुष्की कॉलेजवर आली. कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा प्रसंग माझ्यासाठी मोठा होता असे कादर खान यांनी म्हटले होते.

कादर खान यांनी अभिनय, संवाद लेखक, दिग्दर्शन अशा अनेक कलागुणांनी चित्रपट सृष्टीतील आपला ठसा कायम ठेवला व सुमारे ३०० चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका केल्या. त्यात विशेष करून हास्य चित्रपट खूप लोकप्रिय ठरले. १९८३ पासुन तर जितेंद्र, जयाप्रदा, श्रीदेवी, शक्ती कपूर व कादर खान यांचा ग्रूप फारच प्रसिध्दी झोतात आल्याने लोकप्रियही झाला होता.१९७० ते २०१७ असा बॉलिवूड मध्ये त्यांचा मोठा प्रवास होता. त्यांचा पहिला चित्रपट दाग, तर २०१७ मधील शेवटचा "दिमाग का दही" आहे. सरतेशेवटी ते अध्यात्माकडे वळले आणि त्यांनी आपले उर्वरीत सर्व जीवन अधात्माला अर्पण केले. कादर खान यांना दोन मुले व तीन मुली होत्या. आज कॅनडा येथे त्यांचे मुले वेगवेगळ्या बिझनेसमध्ये मग्न आहेत. कादर खान खूप आध्यात्मिक झाले होते, त्यांची इच्छा होती की, कुराण पठण विस्ताराने समजून घ्यावा त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले. संगमनेर चे मित्र सय्यद नुरमोहम्मद यांना ते नेहमी निमंत्रणही देत होते. ३१ डिसेंबर २०१८ ला टोरांटो (कॅनेडा) येथे त्यांचे निधन झाले.https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

"ऊठाये वर्क कुछ गुल ने, कुछ लाले ने,कुछ नर्गिस ने,

 चमन मे हर तरफ बिखरी है दास्तान मेरी"

संकलन

शेख ईदरीस मोहम्मद शफी 

अध्यक्ष 

जवाहरलाल नेहरू उर्दू सेंटर संगमनेर

वाचा -

पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ...

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB ....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....


पीरजादे अब्बास सिद्दीकी: बंगालमध्ये ओवेसी बरोबर? ASAD OWAISI


 

कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सत्तेत आणण्यासाठी सिंगूर आणि नंदीग्राम चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आता मोठा राजकीय संकेत दिला आहे. मे महिन्यात होणार्‍या पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी अब्बास सिद्दीकी यांनी रविवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. ही बैठक पश्चिम बंगालच्या राजकारणाची एक मोठी घटना मानली जाते. फुरफुरा शरीफ हे बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील प्रसिद्ध दर्गा आहे. या दर्ग्याचा दक्षिण बंगालमध्ये विशेष हस्तक्षेप आहे. डाव्या आघाडीच्या सरकारच्या काळात या दर्ग्याच्या मदतीने ममतांनी सिंगूर आणि नंदीग्राम यासारख्या दोन मोठ्या आंदोलनांचे आयोजन केले.
पश्चिम बंगालच्या राजकारणातील 31 टक्के मतदार मुस्लिम आहेत. पीरजादे अब्बास सिद्दीकीशी संबंधित असलेल्या फुरफुरा शरीफ दर्गा हा मुस्लिम व्होट बँकेचा गेम चेंजर मानला जातो. सिद्दीकी हे बर्‍याच काळापासून ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते. जरी सिद्दीकी काही काळापासून ममताविरोधात निवेदने देत आहेत आणि टीएमसीचा ते उघडपणे विरोध करत आहेत तरी ओवेसी यांची भेट घेणे महत्वाचे आहे.

अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने सिद्दीकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मुस्लिम मतदारांना एआयएमआयएमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न असल्याचे पाहिले जाते. मोठी गोष्ट अशी आहे की पश्चिम बंगाल सत्तेत येण्यापूर्वी जिन सिंगूर आणि नंदीग्रामच्या हालचालींमुळे ममता बॅनर्जी लोकांमध्ये लोकप्रिय होत्या, त्यांच्यात फुरफुरा शरीफ यांची मोठी भूमिका होती.


एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादे अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की अब्बास सिद्दीकी यांचे आम्हाला समर्थन आहे आणि ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. ओवैसी यांनी अब्बास सिद्दीकी आणि पिरजादे नौशाद सिद्दीकी, पिरजादे बैजीद अमीन, सबबीर गफर यांच्यासह अनेक प्रभावी नेते यांची भेट घेतली.


पीरजादे अब्बास सिद्दीकी ममता बॅनर्जी यांचे समर्थक होते. ३८ वर्षांचे पिरजादे अब्बास सिद्दीकी एकेकाळी ममता बॅनर्जींचे समर्थक होता. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. ममता सरकारने मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे. फुरफुरा शरीफ दर्गाचा बंगालमधील सुमारे 100 जागांवर प्रभाव आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी दर्गाचे पीरजादे अब्बास सिद्दीकी यांची नाराजी विकत घेणे ममतांसाठी राजकीय फायदा करणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची एकूण २९४ विधान्जासाभाचे जागा असून यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला २११ जागा, डाव्या ३३, कॉंग्रेसला ४४ आणि भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या. तथापि, यानंतर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने चमकदार कामगिरी केली. भाजपला एकूण 2 कोटी 30 लाख 28 हजार 343 मते मिळाली, तर टीएमसीला 2 कोटी 47 लाख 56 हजार 985 मते मिळाली.

एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी पूर्ण देशात समविचारी पक्षासोबत गठबंधन करत आहे. गुजरात आणी राजस्थान येती प्रभावी असलेल्या भारतीय ट्रायबल पार्टी मंजे बी.पी.टी च्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील आणी एम आय एम राष्ट्रीय प्रवक्ते व माजी आमदार अड. वारीस पठाण यांना पाटवले असून गुजरात मध्ये होणाऱ्या नगर पालीका निवडणुकात एम आय एम उतरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने मद्य प्रदेश येतेही आपले प्रतिनिधी पाटवले आहे.
बिहार निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाल्या नंतर एम आय एम ने पूर्ण देशात सक्रीय आणी पक्ष प्रत्यक राज्यात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.


चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी

 


अहमदनगर -

अहमदनगर शहरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात चीनी नायलॉन  मांज्याला बंदी शासनाने मागील ५ - ६ वर्षा पासून घातली असतांना देखील अहमदनगरच्या बाजारात नायलॉन मांजा खुलेआम विकला जात आहे. नायलॉन मांज्याला बंदी असून अद्याप संबंधीत अधिकारीने कोणतीही कारवाही केल्याचे दिसून आले नाही. दरवर्षी राज्यात या नायलॉन मांज्यामुळे अपघात होत असल्याचे वृत्तपत्रात वाचायला मिळते जसे सामान्य जनतेचे वाचण्यात येते तसे अधिकारींचे पण वाचण्यात येत असावे परंतु कोणीही कारवाही करण्याचे विचार करीत नाही. ज्याप्रकारे नायलॉन मांजा बाजारात विकला जात आहे त्यावरून असे वाटते की त्या व्यापार्यंना अधिकारीनची आणी कर्मचारींची पाटबळ मिळत असावे असा गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले आहे.


अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना एम आय एम च्या वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदनात असेही लिहिले आहे की चीनी मांज्याने कोणाचा गळा कापला गेला, कोणाचा गाडी चालवत असतांना मधे मांजा आल्यामुळे अपघात झाले आणी व्यक्ती मरण पावला. तर कोणाचा मंज्याने श्वास नलिका कापली गेली. तर सामान्य नागरीका बरोबर आकाशात उडणारे पक्षी देखील घायाळ होत आहे आणी मरत आहे. यामुळे निसर्गाला देखील नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशे अनेक अपघात होत असतांना सुद्धा प्रशासन याची दखल घेत नसल्याने सामान्य जनतेला असे वाटते की चीनी मांजा बाजारात मांजा व्यापारी आणी प्रशासन यांचा संगनमताने विकला जात असावे. चीनी मांजा कुठे विकला जातो याची माहिती असून सुद्धा कारवाही होत नसल्याने विशेष वाटते.


निवेदनात चीनी मांजा विकणारे व्यापारी, तसेच चीनी मांजा वापरणारे नागरिक व या सर्व प्रकरणावर डोळेझाक करणाऱ्या अधिकारी आणी कार्माचारीन वर कायदेशीर कारवाही करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.


यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, हाजी जावेद शेख - जिल्हा महासचिव, कादिर शेख - जिल्हा संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शानावाज तांबोळी - विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष, असिफ सुलतान - नगरसेवक, अमीर खान - मास शहर अध्यक्ष,फैझान इनामदार, मुसैफ शेख, सलमान खान, समीर बेग, फिरोज शेख, आरिफ सय्यद आदींचे सह्या आहेत.

                                

AHMEDNAGAR - Even though the government has banned Chinese nylon thread not only in Ahmednagar city but in the whole of Maharashtra for the last 5-6 years, nylon thread are being sold openly in the Ahmednagar market. Nylon thread are banned and no action has been taken by the authorities so far. Every year in the state, it is reported in the newspapers that these nylon thread cause accidents, just as the general public reads, but the authorities are also reading, but no one is thinking of taking action. AIMIM district president Dr Parvez Ashrafi has made a serious allegation that the manner in which nylon thread are being sold in the market suggests that the traders are being manipulated by officials and employees.

A statement issued on behalf of MIM to Ahmednagar District Officer said, "Whose throat was cut by a Chinese nylon thread, whose car was in the middle while driving, caused an accident and the person died." Someone's breathing tube was cut. Along with ordinary citizens, even the birds flying in the sky are getting injured and dying. It is also said to cause damage to nature. Despite the fact that the administration does not take notice of many such accidents, the general public thinks that the nylon thread is being sold in the Chinese market with the connivance of thread traders and the administration. Knowing where Chinese thread are sold makes it feel special as no action is taken.

MIM District President Dr. Parvez Ashrafi, Haji Javed Shaikh - District General Secretary, Kadir Shaikh - District Liaison Officer, Mufti Altaf Ahmednagar, Shanawaz Tamboli - Student District President, Asif Sultan - Councilor, Amir Khan - Mass City President, Faizan Inamdar, Signatures of Musaif Shaikh, Salman Khan, Sameer Baig, Feroz Shaikh, Arif Syed and others.
The statement called for legal action against traders selling Chinese nylon thread, as well as citizens using Chinese nylon thread and officials and employees who turned a blind eye to all these cases.


अहमदनगर - भलेही सरकार ने अहमदनगर शहर में न केवल चीनी नायलॉन मांजे पर प्रतिबंध लगा दिया है, बल्कि पूरे महाराष्ट्र में पिछले 5-6 सालों से नायलॉन की मांजे को अहमदनगर के बाजार में खुलेआम बेचा जा रहा है। नायलॉन मांजे पर प्रतिबंध लगा दिया गया है और अधिकारियों द्वारा अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है। राज्य में हर साल, अखबारों में यह बताया जाता है कि इन नायलॉन बिल्लियों में दुर्घटनाएं होती हैं, जैसे कि आम जनता पढ़ती है, लेकिन अधिकारी भी पढ़ रहे हैं, लेकिन कोई भी कार्रवाई करने के बारे में नहीं सोच रहा है। एमआईएम के जिला अध्यक्ष डॉ। परवेज अशरफी ने एक गंभीर आरोप लगाया है कि जिस तरह से नायलॉन मांजो को बाजार में बेचा जा रहा है, उससे पता चलता है कि व्यापारियों को अधिकारियों और कर्मचारियों द्वारा आपसी समजोता से किया जा रहा है।

एमआईएम की ओर से अहमदनगर जिला अधिकारी को जारी किए गए एक बयान में कहा गया है, "किसीका गला एक चीनी नायलॉन मांजे ने काटा था, जिसकी कार चलाते समय दुर्घटना में शामिल हो गई थी और व्यक्ति की मौत हो गई।" किसी के सांस नली कट गए थे। आम नागरिकों के साथ-साथ आसमान में उड़ने वाले पक्षी भी घायल होकर मर रहे हैं। इससे प्रकृति को नुकसान पहुंच रहा है। इस तथ्य के बावजूद कि प्रशासन ऐसे कई दुर्घटनाओं पर ध्यान नहीं देता है, आम जनता को लगता है कि नायलॉन मांजे के व्यापारियों और प्रशासन की मिलीभगत से नायलॉन मांजे बाजार में बेची जा रही है। यह जानते हुए कि चीनी नायलॉन मांजे को कहां बेचा जाता है, यह विशेष बात है क्योंकि कोई कार्रवाई नहीं की जाती है।

एमआईएम जिलाध्यक्ष डॉ। परवेज अशरफी, हाजी जावेद शेख - जिला महासचिव, कादिर शेख - जिला संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगर, शनावाज तंबोली - छात्र जिलाध्यक्ष, आसिफ सुल्तान - पार्षद, अमीर खान - मास शहर अध्यक्ष, फैजान इनामदार, मुसैफ शेख, सलमान खान, समीर बेग, फिरोज शेख, आरिफ सैयद और अन्य के हस्ताक्षर।
बयान में चीनी नायलॉन मांजे को बेचने वाले व्यापारियों के खिलाफ कानूनी कार्रवाई का आह्वान किया गया, साथ ही चीनी नायलॉन मांजे का इस्तेमाल करने वाले नागरिक और अधिकारियों एवम कर्मचारियों पार कारवाही की मांग की है ।



पढिये -





मानव संरक्षण समितीच्या नगर शहर अध्यक्षपदी इमरान बागवान, उपाध्यक्ष सलिम शेख तर भिंगार शहर अध्यक्षपदी जहीर सय्यद यांची नियुक्ती



अहमदनगर- नवी दिल्ली मानव संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय कुराडे यांच्या आदेशानुसार राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या हस्ते अहमदनगरमधील पदाधिकार्‍यांची नियुक्ती करुन पत्रे देण्यात आली. यामध्ये इमरान उमर बागवान यांची अहमदनगर शहराध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी सलिम शेख तर भिंगार शहराध्यक्षपदी जहीर सय्यद लाल यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा जनसंपर्क अधिकारी मतीन जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष शेख नासिर , जिल्हा निरिक्षक खलील पठाण, जैद सय्यद, जियान सय्यद, जहिर मुलानी, शब्बीर बागवान, अर्जुन बेडेकर, फैरोज पठाण, गफुर शेख, अजय भालेराव आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 याप्रसंगी गजानन भगत म्हणाले, मानव संरक्षण समितीच्यावतीने देशभर विविध स्तरावर काम सुरु असून, महाराष्ट्रात ही चांगले संघटन उभे राहत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही चांगले काम सुरु असून अनेक कार्यकर्ते संघटनेशी जोडले जात आहेत. त्यामुळेच पदाधिकार्‍यांच्या निवडी करुन त्यांच्यावर जबाबदार सोपविण्यात येत आहे. या पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन केले. 

 याप्रसंगी इमरान बागवान नियुक्तीनंतर म्हणाले, मानव संरक्षण समितीच्यावतीने आपणावर नगर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी आपण सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या चांगल्या कार्यात आपलेही महत्वपूर्ण योगदान असेल असे सांगितले.

यावेळी सर्व पदाधिकार्‍यांची विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे काम वाढविण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बेडेकर यांनी केले तर आभार गफुर शेख यांनी मानले.



वाचा - 

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ....

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR ....

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB ....


मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB

शायर समाजात घडणार्‍या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडतो

- डॉ.कमर सुरुर


अहमदनगर - शायर हा आपल्या शायरीतून फक्त प्रेम, प्रियसी, शराब, मैखाना अशाच गोष्टीचा उहापोह करतो हा जनसामान्यांचा समज आहे. हे एकदम चुकीचे आहे. आजच नाही तर जुन्या काळापासून आपण अभ्यास केला तर सर्व शायरांनी मनुष्याच्या जीवनात घडणार्‍या व समाजात घडणार्‍या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडले आहे. मिर्जा गालिब यांच्याबाबत विचार केला तर त्यांनी स्वतंत्र्यपूर्ण काळात देशातील स्थितीवर, लोकांच्या समस्यांवर शायरी केली. पण लोकांनी त्यांच्या फक्त प्यार, मोहब्बत, शराबच्या शायरीलाच जास्त पसंत केल्यामुळे त्यांच्याकडे त्याच दृष्टीकोणातून पाहण्यात येऊ लागले. खरं तर मिर्जा गालिब यांनी जीवनातील प्रत्येक बाबींवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव उर्दू कवियत्री डॉ.कमर सुरुर यांनी केले.

मखदुम सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपुरा येथील मखदुम कार्यालयात शेरीनशिस्तचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.कमर सुरुर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हूणन उर्दू कवियित्री नफिसा हया होत्या.



नफिसा हया यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी मिर्जा गालिब फक्त प्रेमावर नसून त्या मागची गालिब यांनी जी भुमिका मांडायची होती ती त्यांनी सविस्तर मांडली. रसिकांनीही त्यास पसंती देत यांचे कौतुक केले.

 या नशिस्तमध्ये डॉ.कमर सुरुर, सलिम यावर, नफिसा हया यांनी आपल्या शायरी सादर केल्या. तर सलिम यावर यांनी मिर्जा गालिब यांचे ‘हजारों ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहींश पे दम निकले...’ ही गजल गाऊन सादर केली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबीद दुलेखान यांनी मानले. 


AHMEDNAGAR : It is a common misconception that a poet writes only about love, sweetheart, alcohol and liquor in his poetry. This is completely wrong. If we study not only today but also from ancient times, all the poets have given their commentary on the happenings in human life and the happenings in the society through their poems. If you think about Mirza Ghalib, he wrote poetry on the situation in the country and the problems of the people during the independence period. But people started looking at him from the same point of view as they only liked his love, love, alcohol poetry. In fact, Mirza Ghalib has presented the reality of every aspect of life through his poetry, asserted Dr. Kamar Surur, Joint Secretary, Urdu Poetry, Ahmednagar District Urdu Literary Council.
On behalf of Makhdoom Society and Ahmednagar District Urdu Literary Council, a sherin discipline was organized at Makhdoom's office in Govindpura on the occasion of Mirza Ghalib's birthday. Dr. Kamar Surur was speaking from the chair on this occasion. The chief guest was Urdu poetess Nafisa. While expressing her thoughts, Nafisa Haya explained in detail the role that Mirza Ghalib wanted to play not only in love but also in the role that Ghalib wanted to play. Fans also appreciated it.
Dr. Kamar Surur, Salim Yavar and Nafisa Haya presented their poetry in this Nashisht. Salim Yavar sang Mirza Ghalib's ghazal 'Hazaron Khwahishe Aisi Ki Har Khwahinsh Pe Dum Nikle ...'.
The program was moderated and thanked by Abid Dulekhan.


वाचा - 

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR...

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या