डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्व - Dr Babasaheb Ambedkar

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 डॉ बाबासाहेब आंबेडकर : जीवन घटनाक्रम आणि कार्यकर्तृत्वाचा चे काही आठवणी 



१४ एप्रिल १८९१ : सुभेदार रामजी व श्रीमती भिमाबाई आंबेडकर या मातापित्यांचे चौदावे अपत्य. ( जन्मस्थळ : महू इंदोर जवळ मध्य प्रदेश) 

१८९६ : माता भिमाबाई यांचा मृत्यू.

नोव्हेंबर १९०० : गवर्नमेंट व्हर्णा क्युलर (मराठी) शाळा सातारा मध्ये प्रवेश.

एप्रिल १९०६ : श्री भिकू वालंगकरांची कन्या रमाबाई बरोबर विवाह.

जानेवारी १९०८ : मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.

डिसेंबर १९१२ :  यशवंतराव या पुत्राचा जन्म.

जानेवारी १९१३ : बी. ए उत्तीर्ण ( पर्शियन व इंग्रजी विषय घेऊन)

फेब्रुवारी १९१३ : वडील सुभेदार रामजी यांचा मृत्यू.

जुलै १९१३ : बडोद्याचे सयाजीराव महाराज यांची शिष्यवृत्ती प्राप्त, न्यूयॉर्क विश्वविद्यालय कोलंबिया येथे राज्यशास्त्र (विभागात) उच्चशिक्षणासाठी प्रवेश. 

१९१५ : अर्थशास्त्र हा मुख्य विषय व समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राज्य नीतिशास्त्र हे दुय्यम विषय घेऊन उत्तीर्ण.

मे १९१६ : "भारतातील जाती" या विषयावर प्रा. गोल्डनविजर यांचे समोर प्रबंध वाचन. हासले पुढे प्रकाशित झाला. हे  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले पुस्तक.

१९१६ : नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया या शीर्षकाखाली पीएच. डी.

जून १९१६ : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विख्यात संस्थेत ( इंग्लंडमध्ये) पुन्हा विशेष अभ्यासासाठी प्रवेश.

जून १९१७ : कोलंबिया विद्यापीठाची पी एच डी प्राप्त तेव्हापासून डॉक्टर ही पदवी बाबासाहेबांना प्राप्त झाली आहे. 

जून १९१७ : एम एस सी अर्थशास्त्र ही लंडनची पदवी मिळवून भारतात.

१९१७ : बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे संस्थानात मिलिटरी सेक्रेटरी या पदावर नियुक्ती. बाबासाहेबांची संस्थानात भावी काळात अर्थमंत्री पदावर नेमणूक महाराजांना करावयाची होती. परंतु बाबासाहेब अस्पृश्य समाजातील असल्याने कार्य व्यवहारातील इतर लोकांनी बाबासाहेबांशी गैरवर्तन केल्यामुळे स्वाभिमानी बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

१९१७ : "भारतातील अत्यल्प शेती धोरण व त्यावर उपाय" या विषयावर पुस्तक प्रकाशित केले.

१९१८ : साऊथबरो कमिशन हे सार्वत्रिक मताधिकार याबाबत भारतात आले असता त्यापुढे मत अधिकाराबद्दल साक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते अस्पृश्यांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करावयास पाहिजे होते. कमिशने त्यांचे म्हणणे स्वीकारले आहे.

१९१८ नोवेंबर : मुंबईतील सिडनहॅम कॉलेजात अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती.

जानेवारी १९२० : "मूकनायक" हे दलितांचे पहिले साप्ताहिक मराठीमधून प्रकाशित.

सप्टेंबर १९२० : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पुढच्या अभ्यासासाठी व बॅरिस्टर च्या अभ्यासा साठी लंडनला (इंग्लंडला) दाखल.

जून १९२१ : "प्रोविन्शियल डिसेंट्रलाइजेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया" या विषयावर प्रबंध सादर हो तो स्वीकारला गेला. एम एस सी अर्थशास्त्र लंडन ही पदवी प्राप्त.

१९२२ - २३ : बॉन विद्यापीठ जर्मनी येथे अर्थशास्त्र शिक्षणासाठी काही महिने व्यतीत केले.

मार्च १९२३ : "प्रॉब्लेम ऑफ डी रुपी" या विषयावरील प्रबंध यामुळे डी.एस.सी. बॉन विद्यापीठाची पदवी प्राप्त.

१९२३ : बॅरिस्टर ग्रेज इन पदवीप्राप्त.

एप्रिल १९२३ : भारतात आगमन अजून पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली प्रारंभ. तेथेसुद्धा जातीयतेचा कडवट अनुभव.




जुलै १९२४ : दलित वर्गाच्या व्यापक हितासाठी "बहिष्कृत हितकारणी सभा" या संस्थेची मुंबईत स्थापना.

१९२५ : "ब्रिटीशकालीन भारतात प्रांतीय अर्थव्यवस्थेचा विकास" या विषयावरील महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित.

१९२६ : भारतीय मुद्रा (रुपिया) या विषयावर रॉयल कमिशन ( हिल्टन यंग) पुढे साक्ष.

१९२६ : मुंबई प्रांतातील प्रांतिक मंडळाचे सभासद म्हणून सरकारने नेमणूक केली.

मार्च १९२७ : चवदार तळ्याचा महाड प्रसिद्ध संग्राम अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्यातील पाणी पिण्याचा अधिकार आहे हे दाखविण्यासाठी पहिला सत्याग्रह. दलित चळवळीतील आंदोलनाचे हे पहिले पाहूल.

एप्रिल १९२७ : "बहिष्कृत भारत" पाक्षिकाचे प्रथम प्रकाशन "समाज समता संघाची" स्थापना.

मे १९२८ : सायमन कमिशन समोर अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ कशासाठी पाहिजे त्यावर आग्रही प्रतिपादन.

जून १९२८ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध काय ते विषयाचे प्राध्यापक.

मार्च १९३० : "जनता" साप्ताहिक सुरु.

सप्टेंबर १९३२ : ब्रिटन पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांनी "कम्युनल अवॉर्ड" जाहीर करून विभक्त मतदारसंघांची मागणी अशांत पूर्ण केली होती. यावर निषेध म्हणून गांधींचे प्रांतिक उपोषण. गांधींचे प्राण वाचून अस्पृश्य वरील भावी संकट टाळावे या हेतूने डॉ बाबासाहेबांनी "पुणे करारावर" स्वाक्षरी केली व संयुक्त मतदारसंघात मान्यता दिली.

१९३२ - ३४ : संविधान सुधारणा संबंधी संसदेच्या संयुक्त समितीचे सभासद.

मे १९३५ : रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू.

जून १९३५ : गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून नियुक्ती.

डिसेंबर १९३५ : "जात पात" तोडक मंडळ लाहोरच्या परिषदेला अध्यक्ष म्हणून आमंत्रण.

१९३६ : "जाती पद्धतीचे उच्चाटन" यावर गाजलेले अध्यक्ष भाषण त्यांना सादर करण्यास "जात पात तोळख मंडळ" या संयोजक संस्थेने परवानगी दिली नाही. त्यावर गांधींनी हरिजन साप्ताहिक प्रचंड टीका केली. त्यावर डॉक्टरांनी सडेतोड उत्तर दिले.

ऑगस्ट १९३६ : स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.

जानेवारी १९३७ : मुंबई प्रांतिक सभेत सभासद म्हणून निवड निवडून आलेत.

जानेवारी १९३९ : काळे स्मृती व्याख्यानमाला पुण्याचे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध संस्थेमार्फत केली जात होती. तेथे भाषणात १९३५  च्या स्वातंत्र्याच्या सरकारी योजनेवर टीकेची झोड.

एप्रिल १९४२ : गव्हर्नर च्या दिल्ली कार्यकारणी परिषदेचे मजूर सदस्य म्हणून नेमणूक.

डिसेंबर १९४२ : कॅनडामध्ये पॅसिफीक रिलेशन्स परिषदेत "गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ति" या विषयावर एक निबंध सादर केला. जो १९४३ मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाला.

जानेवारी १९४३ : 'गांधीजी व रानडे' या विषयावर न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या १०१ या जन्मदिनी दिनाच्या निमित्ताने झालेल्या समारंभात भाषण दिले. पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध 'शॉर्ट ऑन पाकिस्तान' या पुस्तकाचे प्रकाशन.

जून १९४५ : गांधी व काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले? या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध.

एप्रिल १९४५ : पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.

एप्रिल १९४६ : सिद्धार्थ कॉलेज मुंबई उद्घाटन.

जुलै १९४६ : व्हॉईसरॉय कौन्सिल सदस्यत्वाचा राजीनामा (बाबासाहेब बंगाल कॉन्स्टिट्यूशन सदस्य म्हणून निवडून गेले होते. परंतु भारत पाकिस्तान विभाजन निश्चित झाल्यावर सर्व सभासदांनी राजीनामा दिला, त्यात डॉ बाबासाहेबांनी सुद्धा राजीनामा दिला.) त्यानंतर मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षाने विधिमंडळात डॉ. जयकर यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली जागा डॉ बाबासाहेबांना दिली डॉ बाबासाहेब विधिमंडळाचे सभासद झाले. 

सप्टेंबर १९४६ : अस्पृश्यांच्या हीत संबंधाचे स्वतंत्र भारतात रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे यावर इंग्लंडच्या कॅबिनेट मिशन ने चुका केल्या होत्या. आपले याबाबतचे मत सांगण्यासाठी डॉ बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लंडनला शिष्टमंडळ रवाना.

ऑक्टोबर १९४६ : अस्पृश्य पूर्वी कोण होते ? हे पुस्तक प्रसिद्ध केले.

मार्च १९४७ : शासन आणि अल्पसंख्यांक या विषयावर अल्पसंख्यांकाचे मूलभूत अधिकार संरक्षण याबाबत एक टिपणी सादर.

ऑगस्ट १९४७ : पंडित नेहरू च्या अंतरिम सरकार मध्ये कायदा मंत्री म्हणून सामील, घटना समितीच्या ग्राफ्टिंग समितीचे सदस्य.

एप्रिल १९४८ : कृष्णराव बी. कबीर यांच्या मुलीबरोबर शारदा कबीर यांच्याशी विवाह.

ऑक्टोबर १९४८ : भाषा व प्रांतिक रचना कमिशन पुढे (धर कमिशन) डॉ बाबासाहेबांनी महाराष्ट्र भाषावर प्रांत रचनेत त्यांचे स्वरूप यावर निवेदन दिले.

नोव्हेंबर १९४८ : 'मसुदा समितीचे अध्यक्ष' या नात्याने घटनेच्या मसुदा अंतरिम लोकसभेचे पुढे सादर केला.

जून १९५० : मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद स्थापना.

डिसेंबर १९५० : जागतिक बौद्ध परिषद, कोलंबो प्रतिनिधी.

फेब्रुवारी १९५१ : हिंदू कोड बिल लोकसभेत मांडले.

९ मे १९५१ : जनतेच्या  प्रतिनिधित्वाचे बिल (निवडणुकीचा कायदा)

जुलै १९५१ : "भारतीय बौद्ध जनसंघ" ची स्थापना.

https://www.amazon.in/gp/product/B08G896B5S/ref=as_li_tl?ie=UTF8&tag=jpnews786-21&camp=3638&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=B08G896B5S&linkId=2fb3ed0d185aea3df8fe7d30e11507f8सप्टेंबर १९५१ : 'बुद्ध उपासना पाठ' या पुस्तकांचे संकलन केले.

डिसेंबर १९५१ : हिंदू कोड बिलाला काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला होता पण सनातन्यांच्या विरोधामुळे काँग्रेसला माघार घ्यावी लागली. या कारणाने तसेच इतर मतभेदांमुळे डॉ आंबेडकरनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

मे १९५२ : राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती, त्याआधी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत विजयी होऊ शकले नाही.

मे १९५२ : कोलंबिया विद्यापीठाच्या (अमेरिका) द्वी शताब्दी समारंभानिमित्त एल. एल. डी सन्मानाने दिली.

मे १९५३ : सिद्धार्थ कॉलेज - मुंबई कॉमर्स अर्थशास्त्र विभागाचे उद्घाटन लोकसभेच्या पोटनवडणुकीसाठी अर्ज भरला.

डिसेंबर १९५४ : जागतिक बौद्ध परिषद (रंगून) येथे प्रतिनिधी.

मे १९५५ : भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.

डिसेंबर १९५५ : भाषावर प्रांतरचना संबंधी संयुक्त महाराष्ट्र बाबत ठाम मत मांडले.

जून १९५६ : सिद्धार्थ लॉ कॉलेज चे उद्घाटन.

१४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

१५ ऑक्टोबर १९५६ : नागपूर दीक्षा भूमीवर भाषण देले.

१५ नोव्हेंबर १९५६ : काठमांडू नेपाळ येथील चौथ्या जागतिक बौद्ध परिषदेत भाषण.

६ डिसेंबर १९५६ : महापरिनिर्वाण

१४ एप्रिल १९९० : मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान.

ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी लिखित संविधानाचे अंतरंग या पुस्तकातून.


वाचा - 

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court...

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

वक्फ बोर्डाचे सिईओला मुदतवाढ देण्यास विरोध - MAHARASHTRA BOARD

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 फाईल चोरीच्या आरोपावर दिले स्पष्टीकरण, वक्फ बोर्डाच्या बैठकीत 45 प्रस्तावावर चर्चा



औरंगाबाद, 8 जानेवारी

वक्फ बोर्डाचे सिईओ हे ३० जानेवारीला सेवानिवृत्त होत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे तरी त्यांना मुदतवाढ देण्यास माझा विरोध आहे. पूर्णवेळ सिईओची शासनाने नियुक्ती करावी यासाठी पाच अधिका-यांच्या नावाची शिफारस केली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत वक्फ बोर्डाचे सदस्य अँड खालेद बाबू कुरेशी यांनी दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले वक्फ मंत्र्यांनी फाईल चोरल्याचा खोटा आरोप लावला होता त्याबद्दल त्यांनी आज स्पष्टीकरण दिले. या कारणांमुळे सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्याला न्यायालयात आवाहन दिले होते. ज्या फाईल माझ्याकडे होत्या मी सदस्य असल्याने लॉकडाऊनच्या काळात कामकाज बंद असल्याने अभ्यासासाठी नेले होते. त्याची परवानगी वक्फ बोर्डाकडून घेण्यात आली होती असे ते म्हणाले. आजच्या बैठकीत ४५ प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डात कामाचे नियोजन नाही. एनओसी, नवीन नोंदणीसाठी संबंधितांना चकरा माराव्या लागतात. सक्षम अधिकारी, कर्मचा-यांची कमतरता आहे. पूर्णवेळ सिईओ नसल्याने निर्णय लांबणीवर पडतात. शासनाकडून वक्फ बोर्ड कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी लावला. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे दिवसभर बैठक सुरु होती. बैठकीला अशासकीय सदस्य अँड खालेद बाबू कुरेशी, शासकीय सदस्य इम्तियाज काजी, सिईओ अनिस शेख यांची उपस्थिती होती.

वाचा - 



नवी मुंबई विमानतळाला बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांचे नाव देण्यात यावे - हाजी शाहनवाज खान AIMIM

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 



मुंबई - महाराष्ट्र 

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी झाला तर मृत्यू २ डिसेंबर २०१४ साली झाला. हे भारतामधील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य असलेले अंतुले मनमोहन सिंग केंद्र सरकारमध्ये २००६ ते २००९ दरम्यान पहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री झाले होते. रायगड जिल्ह्याच्या आंबेत गावामध्ये जन्मलेल्या अंतुले ह्यांनी मुंबई विद्यापीठ व लंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये १९६२ सालापासून कार्यरत असलेले अंतुले १९६२ ते १९७६ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. १९७६ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर १९८० मध्ये अंतुले पुन्हा विधानसभेवर निवडून आले व जून १९८० ते जानेवारी १९८२ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले. १९८९ पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले ९ व्या लोकसभेवर निवडून गेले व १९९८ पर्यंत खासदारपदावर राहिले. अंतुले यांनी रायगड जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. सन २००४ साली ते पुन्हा १४ व्या लोकसभेवर निवडून आले. देशभरातील राजकारणात, समाजकारणात अखंडपणे अविरत असणारे अंतुले हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नव्याने होणाऱ्या नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाला बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले साहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी एम आय एम विद्यार्थी प्रदेश महासचिव हाजी शहनवाज यांनी प्रधान मंत्री, महाराष्ट्राचे मुख्य मंत्री, नगर विकास मंत्री यांना केली आहे.





मुंबई - महाराष्ट्र 

बैरिस्टर अब्दुल रहमान अंतुले का जन्म ९ फरवरी, १९२९ को हुआ था और २ दिसंबर २०१४ को उनका निधन हो गया था। वह भारत में एक राजनेता, केंद्रीय अल्पसंख्यक मामलों के मंत्री और महाराष्ट्र के आठवें मुख्यमंत्री थे। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के एक सदस्य, अंतुले मनमोहन सिंह २००६ से २००९ तक केंद्र सरकार में अल्पसंख्यक मामलों के पहले केंद्रीय मंत्री बने। रायगढ़ जिले के अंबेट गाँव में जन्मे अंतुले ने मुंबई और लंदन विश्वविद्यालय में अध्ययन किया और बैरिस्टर की डिग्री प्राप्त की। अंतुले, जो १९६२ से महाराष्ट्र की राजनीति में सक्रिय हैं, १९६२ से १९७६ तक विधान सभा के सदस्य रहे। १९७६ से १९८० तक राज्यसभा सदस्य रहने के बाद, अंतुले साहब १९८० में फिर से विधान सभा के लिए चुने गए और जून १९८० से जनवरी १९८२ तक महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में कार्य किया। १९८९ तक एक विधायक रहने के बाद, अंतुले ९ वीं लोकसभा के लिए चुने गए और १९९८ तक सांसद बने रहे। अंतुले ने अपना पूरा जीवन रायगढ़ जिले के लोगों की सेवा में बिताया है। २००४ में, वह १४ वीं लोकसभा के लिए फिर से चुने गए। अंतुले महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री थे। इसलिए, नए नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का नाम बैरिस्टर अब्दुल रहमान अंतुले के नाम पर रखा जाना चाहिए, जिसमें प्रधानमंत्री, महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शहरी विकास मंत्री, एमआईएम छात्र क्षेत्र के महासचिव हाजी शाहनवाज की मांग की गई है।


वाचा -

कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प ....

अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT ....

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned....

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ...

कशी नशिबाने थट्टा मांडली - मानवसेवा प्रकल्प

 कशी नशिबाने थट्टा मांडली




"त्या" अर्धनग्न मातेला मानवसेवेच्या मायेने झाकले

अहमदनगर :- १० जानेवारी २०२१

चिखलाने माखलेले केस, मानसिक भान हरवून नुसती बडबड, अंगावर फाटके कपडे, संपुर्ण शरीराची किळसवाणी अवस्थेतील एक निराधार महिला बुरुडगाव रोड, साळुंके मळा परीसरात फिरत होती. या महिलेची अवस्था पाहून श्री स्वप्नील कुलकर्णी सर आणि श्री समीर बोरा सर यांनी निराधार मानसिक विकलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना whatsapp द्वारे माहिती दिली. आज रविवार दि. १०/०१/२०२१ रोजी संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे, सुशांत गायकवाड, अनिता मदणे, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दळवी, स्वप्नील मधे, चंदा मावशी हे प्रत्यक्ष बुरुडगाव रोडवर जावून या निराधार मानसिक विकलांग महिलेची सुशृषा करुन उपचार व पुनर्वसनाकरीता श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या“मानवसेवा”प्रकल्पात दाखल करुन आधार दिला. मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर हे या महिलेवर उपचार करीत आहेत. 

अहमदनगर - मैला बालों वाली एक बेघर महिला, होश खो बैठी, फटे कपड़े, बदहवास बदन बड़ागांव रोड के सालुंके माला इलाके में घूम रही था। इस महिला की स्थिति को देखकर, श्री स्वप्निल कुलकर्णी सर और श्री समीर बोरा सर ने श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडल के संस्थापक दिलीप गुंजल को सूचित किया, जो व्हाट्सएप के माध्यम से मानसिक रूप से विकलांगों के पुनर्वास के लिए काम कर रहे हैं। आज रविवार है। 10/01/2021 को, संगठन के स्वयंसेवकों राहुल सेबल, सुशांत गायकवाड़, अनीता मदने, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दलवी, स्वप्निल माधे, चंदा मावे ने सीधे बुरडगाँव रोड पर जाकर इस बेसहारा मानसिक रूप से विकलांग महिला की देखभाल की। "मानव सेवा" परियोजना में दाखिल करके समर्थित। मनोचिकित्सक डॉ अनय क्षीरसागर इस महिला का इलाज कर रहे हैं।

मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!

•••••••••••••••••••••••••

मानवसेवा प्रकल्प

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - *श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ*

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३, ९११२०४९१९१, ९११२०५९१९१




वाचा - 

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned...

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ....

महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे - डॉ.रेश्मा चेडे...

गुजरात राज्यातील हरवलेल्या वृद्ध महिलेला मानवसेवा प्रकल्पामुळे पुन्हा मिळाले कुटुंब - manavseva project ....


अहमदनगर किला - AHMEDNAGAR FORT

 #_I_love_Ahmednagar





          अहमदनगर के पास भिंगार नदी पर स्थित एक किला है। यह अहमदनगर सल्तनत का मुख्यालय था। 1803 में, इसे दूसरे एंग्लो-मराठा युद्ध के दौरान अंग्रेजों द्वारा लिया गया था। इसे ब्रिटिश राज के दौरान जेल के रूप में इस्तेमाल किया गया था। वर्तमान में, किला भारतीय सेना के बख्तरबंद कोर के प्रशासन के अधीन है।


प्रमुख विशेषताएं

1803 में अहमदनगर किला दिखने में गोल था, जिसमें चौबीस गढ़, एक बड़ा गेट, और तीन छोटे सैली पोर्ट थे। यह एक हिमनद था, कोई ढंका हुआ रास्ता नहीं; एक खाई, दोनों तरफ पत्थर के साथ, लगभग 18 फीट (5.5 मीटर) चौड़ी, 9 फीट (2.7 मीटर) पानी के साथ चारों ओर, जो केवल स्कार्प के शीर्ष के 6 या 7 फीट (2.1 मीटर) तक पहुंच गया था; चारों ओर लंबे नरकट उग आए। बरम केवल एक गज चौड़ा था। प्राचीर काले हेवन पत्थर का था; चूनम में ईंट का पैरापेट, और दोनों एक साथ ग्लेशिस की शिखा से दिखाई देते थे जो कि एक क्षेत्र-अधिकारी के तम्बू के ध्रुव के समान ऊंचा होता था। गढ़ सभी लगभग 1 ⁄2 फीट ऊंचे थे; वे गोल थे। उनमें से एक ने आठ बंदूकों को बारबेट पर रखा, जो पूर्व की ओर इशारा करते थे; बाकी सभी में जिंगी था, [वर्तनी की जांच करें] प्रत्येक में चार। 1803 में प्रत्येक गढ़ में दो बंदूकें दिखाई दीं, और कहा गया कि किले में 200 घुड़सवार तैयार किए जाएंगे।

किले के पश्चिम में एक गनशॉट अहमदनगर का पेटा था। किले के मुख्य द्वार ने पेटा का सामना किया, और पुरुषों के लिए एक छोटे से अर्धवृत्त और कई छोटे टावरों के साथ एक छोटे से अर्ध-वृत्ताकार कार्य द्वारा बचाव किया गया था। खाई के ऊपर एक लकड़ी का पुल था, जिसे युद्ध के समय में निकाला जा सकता था, लेकिन यह एक ड्रॉब्रिज नहीं था। यह बताया गया था कि पुल के रूप में एक लोहे का गर्त, उस पर या उसके समर्थकों पर रखा जा सकता है, और लकड़ी का कोयला या अन्य कंबस्टिबल्स के साथ भरा जा सकता है, जिसे दुश्मन के संपर्क में आने के रूप में प्रज्वलित किया जा सकता है।

एक छोटी नदी उत्तर की ओर से आई थी, जो कि पेटा के पश्चिम की ओर गोल थी, और किले के दक्षिण की ओर चली गई। किले के बीच में उत्तर की ओर से एक नाला भी गुजरता है, जो भिंगार नामक एक शहर और पूर्व की ओर बंदूक की नोक पर आता है और नदी में समा जाता है। एक संभावित रक्षात्मक कमजोरी, भिंगार के करीब और पूर्व में एक छोटी पहाड़ी या बढ़ती जमीन थी, जहाँ से घेराबंदी की गई तोपों से गोली मारकर किले तक पहुँचा जा सकता था।

पहाड़ियों से दो नल या ढंके हुए एक्वाडक्ट्स उत्तर की ओर एक मील या उससे अधिक की दूरी से गुजरे और पेटा और कस्बे की आपूर्ति करते थे, और फिर किले में, खाई के नीचे या उसके नीचे तक चले जाते थे, जिसमें अपशिष्ट गिर जाता था।

सैली बंदरगाहों से खाई के पार कोई मार्ग नहीं था, और खाई के ऊपर एक्वाडक्ट्स का कोई हिस्सा दिखाई नहीं दिया। ऊपर उल्लिखित नाले में खड़ी बैंक थीं और किले के 60 गज के भीतर से गुजरती थीं; भिंगार से जलमार्ग इसके नीचे से गुजरा। नाले पर कोई पुल या एक प्रमुख क्रॉसिंग पॉइंट भी नहीं था और इसलिए किले और भिंगार शहर के बीच कोई स्पष्ट रूप से परिभाषित मार्ग नहीं था।

पेटा और किले के आसपास कई छोटे पैगोडा और मस्जिद थे, लेकिन उन कस्बों की तुलना में किले और भिंगार के बीच या किले के पास बिल्कुल भी नहीं था।

इतिहास

िले का निर्माण मलिक अहमद निज़ाम शाह प्रथम (जिनके नाम पर अहमदनगर शहर के नाम पर किया गया था) ने 1427 में किया था। [उद्धरण वांछित] वह निज़ाम शाही वंश का पहला सुल्तान था और उसने पड़ोसी से आक्रमणकारियों के खिलाफ शहर की रक्षा के लिए किला बनवाया था। इदर [प्रशस्ति पत्र की जरूरत] शुरू में यह मिट्टी से बना था, लेकिन प्रमुख किलेबंदी 1559 में हुसैन निजाम शाह के तहत शुरू हुई। चार साल लग गए और आखिरकार 1562 में समाप्त हो गया। [उद्धरण वांछित] 1596 में, चांद बीबी रानी ने मुगल आक्रमण को सफलतापूर्वक विफल कर दिया, लेकिन जब अकबर ने 1600 में फिर से हमला किया तो किला मुगलों के पास चला गया।

औरंगजेब की मृत्यु 20 फरवरी 1707 को 88 वर्ष की आयु में अहमदनगर किले में हुई थी। औरंगजेब की मृत्यु के बाद, यह किला 1724 में निज़ामों को, 1759 में मराठों को और बाद में 1790 में सिंधियाओं को दे दिया गया। मराठा साम्राज्य में अस्थिरता की अवधि के बाद माधवराव द्वितीय की मृत्यु, दौलत सिंधिया का किला और उसके आसपास का क्षेत्र उसके पास था। 1797 में, उन्होंने नाना फडणवीस को पेशवा राजनयिक को अहमदनगर किले में कैद कर दिया।

1803 में द्वितीय आंग्ल-मराठा युद्ध के दौरान, आर्थर वेलेस्ली ने मराठा सेनाओं को हराया और ईस्ट इंडिया कंपनी किले के कब्जे में आ गई।




आधुनिक युग

किले को अहमदनगुर किले के रूप में जाना जाता था और ब्रिटिश राज द्वारा एक जेल के रूप में इस्तेमाल किया गया था और यहीं से जवाहरलाल नेहरू, अबुल कलाम आज़ाद, सरदार पटेल और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के नौ अन्य सदस्यों को छोड़ दिया गया था जब वे भारत छोड़ दिए गए थे। भारत का संकल्प। [४] [५] जवाहरलाल नेहरू ने अपनी लोकप्रिय पुस्तक-डिस्कवरी ऑफ इंडिया- लिखी थी, जबकि उन्हें अहमदनगर किले में कैद किया गया था। [२] [५] [६] उसी समय के दौरान, कांग्रेस नेता, मौलाना अबुल कलाम आज़ाद ने भी अपने प्रशंसित "ग़ुबार-ए-ख़ातिर" (Sallies of Mind) (उर्दू: اربار طاطر) को संकलित किया, जिसे उर्दू साहित्य में "उपनिवेशवादी निबंध" का सबसे अच्छा उदाहरण माना जाता है। ।

वर्तमान में, किला भारतीय सेना के बख्तरबंद कोर के प्रशासन के अधीन है।

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)


वाचा -

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ...

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

गुटखा मावा बंदीवर सर्व उच्च न्यायालयाचा आदेश- Gutkha,Mawa, Banned

"मा. मंत्रीमहोदय डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नामुळे मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद. यांच्या आदेशाला मा. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली कडून स्थगिती मिळविण्यात अन्न व औषध प्रशासनाला  यश"




महाराष्ट्र राज्यात, सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहित लक्षात घेता गुटका, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थावर 2012 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून अन्नसुरक्षा आयुक्त यांनी बंदी घातलेली आहे.  सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या सेवन करण्यामुळे मुखाचा कर्करोग तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी निर्माण होतात हे  वैज्ञानिक संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्या अनुषंगाने विविध संशोधन झालेले असून, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपर मध्ये यांचा विस्तृत प्रमाणावर उल्लेख केलेला आहे.  या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र राज्य मध्ये गुटका, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थांच्या उत्पादन/ वाहतूक/ विक्री/ साठा/ वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 त्याचबरोबर भारतीय दंड संहिता कलम 188 व 328 यांचा समावेश होऊन आरोपीविरुद्ध संबंधित न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्यात येत होती. तथापि सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध लावण्यात येणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 328 च्या संदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली होत्या. त्यांचा एकत्रित निकाल मार्च 2016 मध्ये घोषित झाला. मा. उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी ह्याच फक्त उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वर लागू होतात असा निष्कर्ष दिला.

सदर निकालाच्या विरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र अभिमत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी बरोबर भारतीय दंड संहितेच्या तरतुदी लागू होतात असा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने देऊन, सदर सर्व तेरा याचिका  रिमांड बॅक करण्यात आल्या व त्याची  पुन्हा सुनावणी होऊन  मा. उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद  यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी निकाल घोषित केला की, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 188 लागू होते त्यामुळे प्रशासन चिंतेत होते.तथापि मा. न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरुद्ध माननीय मंत्रिमहोदय डॉ राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व  राज्य सरकार तर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन सोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व त्यासोबत कलम 328 हे आरोपीविरुद्ध लावणे आवश्यक आहे असे मा. सर्वोच्च न्यायालयात सरकारी अभियोक्ता श्रीयुत चिटणीस ,पाटील यांच्या मार्फत स्वतंत्र अभिमत याचिका नोव्हेंबर 2020 मध्ये दाखल केल्या, त्यावर मा. सर्वोच्च न्यायालयाने, औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या आदेशाला दिनांक 7 जानेवारी 2021रोजी स्थगिती दिलेली आहे.

सदरील  कार्यवाही  मा. मंत्री   डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब तसेच अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त श्री अभिमन्यू काळेसर तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री सौरभ विजय त्याचबरोबर विधी व न्याय खात्याचे प्रधान सचिव,विधी व न्याय खात्याचे औरंगाबादचे उपसचिव श्री चव्हाण, सहसचिव श्री कदम ,सरकारी अभियोक्ता श्रीयुत यावलकर (खंडपीठ, औरंगाबाद) सहआयुक्त आढाव, यांचे मार्गदर्शनाखाली सह आयुक्त औरंगाबाद विभाग श्री वंजारी , सहाय्यक आयुक्त नांदेड बोराळकर, अन्न सुरक्षा अधिकारी औरंगाबाद श्री फरीद सिद्दिकी यांनी पूर्ण केली.





वाचा -

बॉलिवूडचे डायलॉग बादशहा कादरखान - KADAR KHAN ....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ...

मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter ...

पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत....



पूर्व सैनिक ने ISI को दी थीं भारतीय सेना की खुफिया सूचनाएं, टेरर फंडिग के मिले सबूत

 


लखनऊ

उत्तर प्रदेश एटीएस ने शुक्रवार को हापुड़ में छापा मारकर पाकिस्तान के लिए जासूसी करने वाले भारतीय सेना के एक पूर्व सैनिक सौरभ शर्मा और उसके सहयोगी अनस गितौली को गुजरात के गोधरा से गिरफ्तार किया है। इनके पास से एटीएस को टेरर फंडिंग का सबूत भी मिला है। एडीजी लॉ एंड आर्डर प्रशांत कुमार ने बताया कि सौरभ शर्मा के खिलाफ लखनऊ में केस दर्ज किया गया है। सौरभ 2013 में भारतीय सेना में भर्ती हुआ था। इसके बाद उसने मेडिकल कारणों से मई, 2020 में सेना छोड़ दिया था। इस दौरान उसके बैंक एकाउंट में विदेश से काफी रकम आई।

प्रशांत कुमार ने बताया कि अभी एटीएस की टीमें कई राज्यों में कार्रवाई कर रही हैं। हमारी हर संदिग्ध से पूछताछ के साथ ही हर जगह पर छापेमारी जारी रहेगी। सौरभ हापुड़ के बहादुर गढ़ थाना क्षेत्र के बिहुनी गांव का रहने वाला है। उसने पैसों के लिए सेना से जुड़ी गोपनीय जानकारियां पाकिस्तान की खुफिया एजेंसी आईएसआई को भेजी थीं। लखनऊ के एटीएस थाने में सौरभ शर्मा और अनस गितौली के खिलाफ ऑफिशियल सीक्रेट एक्ट के तहत रिपोर्ट दर्ज कर इनको गिरफ्तार किया गया है।

फेसबुक पर महिला के चक्कर में फंसा पूर्व सैनिक, पाकिस्तान के लिए करने लगा जासूसी

लड़की के चक्कर में साझा की गोपनीय जानकारी

हापुड़ से पकड़े गए सेना के पूर्व जवान सौरभ शर्मा की 2014 में फेसबुक के माध्यम से एक लड़की से दोस्ती हुई थी। लड़की से उसकी काफी दिनों तक बातचीत होती रही। लड़की ने खुद को सेना की रिपोर्टिंग करने वाली पत्रकार बताया था। वह लड़की के झांसे में आ गया और लड़की ने सौरभ से सेना की कई गोपनीय जानकारियां उससे मांगी और वो देता रहा। कुछ ही दिनों बाद सौरभ पाकिस्तान का जासूस बनकर काम करने लगा। इसके बदले उसे पैसे भी मिलते रहे।






लखनौ -

उत्तर प्रदेश एटीएसने शुक्रवारी हापूर येथे छापा टाकून भारतीय लष्कराचा माजी सैनिक सौरभ शर्मा आणि त्याचा सहकारी अनस गिटौली याला शुक्रवारी गुजरातच्या गोध्रा येथून अटक केली. त्यांच्याकडून दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याचा पुरावा एटीएसलाही मिळाला आहे. एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की सौरभ शर्माविरोधात लखनऊ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ 2013 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मे 2020 मध्ये त्यांनी सैन्य सोडले. यावेळी परदेशातून त्याच्या बँक खात्यात बरीच रक्कम आली.
प्रशांत कुमार म्हणाले की, सध्या अनेक राज्यात एटीएसचे पथके कारवाई करीत आहेत. आमच्या प्रत्येक संशयिताच्या चौकशीसह सर्वत्र छापे सुरूच राहतील. सौरभ हापूरच्या बहादूरगड पोलिस स्टेशन परिसरातील बिहुनी गावचा आहे. या पैशांसाठी त्याने सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडे पाठविली होती. लखनौच्या एटीएस पोलिस स्टेशनमध्ये सौरभ शर्मा आणि अनस गितौली यांना अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर महिलेच्या प्रेमात अडकलेल्या माजी सैनिकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी सुरू केली
हापुरीतून पकडलेला माजी सैन्य सौरभ शर्मा याने २०१ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री केली होती. तो बराच वेळ मुलीशी बोलत राहिला. सैन्यात अहवाल देणारी पत्रकार म्हणून या मुलीने स्वत: चे वर्णन केले. तो मुलीच्या वेषात आला आणि त्या मुलीने सौरभला सैन्याबद्दल अनेक गोपनीय माहिती विचारल्या आणि देत राहिल्या. काही दिवसानंतर सौरभने पाकिस्तानचा हेर म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्याऐवजी त्याला पैसे मिळतच राहिले.
मुलीच्या प्रेम प्रकरणात गोपनीय माहिती शेअर केली.


वाचा - 




मुस्लिम क्रांतिकारक मौलवी भाग ४ - Muslim Indian Freedom Fighter


 

नवाब अमीर खान (१७६८-१८३४) :

नवाब अमीर खान टोक संस्थानिकाचे संस्थापक आणि राज्यकर्ते होते. वडिलांचे नाव मोहम्मद हयात खान आणि आजोबांचे नाव ताले मोहम्मद खान होते. ताले मोहम्मद खान, मुगल राजा मोहम्मद शहा च्या काळात सरहद पासून रुहेल खंडाच्या ठिकाणी आले. 

अमीर खानचा जन्म १७६८ मध्ये संबल जिल्हा मुरादाबाद मध्ये झाला. आमीर खान हे खूप बहाद्दूर आणि निडर होते. त्यांनी मराठा सरदार यशवंतराव होळकर च्या साथीने अनेक मोहिमावर जाऊन विजय मिळविला होता. सन १८१७ पर्यंत ते इंग्रजांच्या विरुद्ध राहून अनेक वेळा त्यांच्याविरुद्ध युद्धात इंग्रजांना पाणी पाजले होते. पण ६ जानेवारी १८१८ला इंग्रजाबरोबर त्यांना नाईलाजाने तह करावा लागला या तहानुसार मिर खान यांना टॉक संस्थानिकाचा राजा मानण्यात आले. या तहाच्या अगोदर सय्यद अहमद शहीद सात वर्षापर्यंत त्यांच्या सेनेमध्ये होते. सप्टेंबर १८३४ ला आमीर खान यांचा मृत्यू झाला.

नवाब सिराजउद्दौला ला इंग्रजा विषयी खूप गुरूंना होती. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या किल्ले आणि फॅक्टरीवर कब्जा करून कलकत्त्यामध्ये इंग्रजांना जगणे दुससहाय्य करून सोडले होत. २३ जून १७५७ ला प्लासीच्या मैदानात इंग्रजाबरोबर युद्ध झाले. मीर जाफर सारख्या गद्दाराला मुळे लवकरच त्यांना अटक झाली आणि २ जुलाई १७५७ ला सर्वांसमोर त्यांची हत्या केली गेली.

बहादुर शहा जफर (१७७५-१८६२)

अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादुर शहा जफर मोगल साम्राज्याचे शेवटचे बादशाह होते. हाफिज मोहम्मद इब्राहिम आणि कारी मोहम्मद खलील इ. शिक्षकांकडून धार्मिक शिक्षण घेतले. सय्यद जलालुद्दीन हैदर आणि मीर इब्राहीम आली यांच्याकडून लिहायला व वाचायला शिकले. याव्यतिरिक्त धनुष्य चालवणे, तलवारबाजी, निशानेबाजी,आणि घोडेस्वारीमध्ये हि प्राविण्य मिळवले होते. २८ सप्टेंबर १८३७ ला दुसरा अकबर शहा यांच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले. १८५७ च्या स्वतंत्र संग्राम आपल्याच झेंड्याखाली लढला गेला. स्वातंत्र्यसंग्रामात इंग्रजांचा विजय झाला. २१ सप्टेंबर १८५७ ला हुमायु च्या कबरीजवळून बहादुर शहा जफर ला अटक केली गेली. युवराजांची हत्या केली गेली होती आणि यांच्याविरुद्ध  द्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला.२७ जानेवारी १८५८ ला कोर्टाची कारवाई सुरू झाली व ९ मार्च १८५८ ला निकाल देण्यात आला. त्यांना देश सोडण्यास सांगण्यात आले व राणी जीनत महल आणि मुलगा जवान बक्तच्या बरोबर त्यांना रंगूला पाठवण्यात आले. ६०० रू महिना त्यांना ठरवून देण्यात आला होता. ज्याला बहादुर शहा जफर ने घेण्यास नकार दिला आणि राहिलेले चार वर्ष एकदम हलाखीत आणि गरिबीत काढले व त्यातच ७ नोव्हेंबर १८६२ ला त्यांना मृत्यूने कवटाळले.


मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी 

मौलाना चा जन्म १८३२ मध्ये सहारनपुर जिल्ह्यातील नानोता गावात झाला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला आणि शामली च्या जवळ इंग्रजांच्या विरुद्ध जो मोर्चा तयार झाला होता त्याचे नेतृत्व मौलाना मोहम्मद कासिम नानोत्वी यांनीच केले होते. युद्धात इंग्रजांचा विजय झाला आणि मौलाना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले. बक्षिसाची घोषणा करण्यात आली पण इंग्रज पोलीस खूप प्रयत्न नंतरही त्यांना अटक करू शकले नाही. दोन वर्षापर्यंत असेच गावात शहरात भुमिगत राहिले.

मौलाना नानोत्वी एक ज्ञानी संपादक होते. रोजगारावर त्यांनी कित्येक पुस्तकांचे प्रकाशन केले होते. शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते.दारुल उलूम देवबंद सारखे मोठे मोठे मदरसे शिक्षण संस्था उभ्या केल्या व त्यामधूनच त्यांनी खूप प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठा युवक वर्ग उभा केला होता.१५ एप्रिल १८८० ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना फरिदुद्दिन देहलवी - शहीद १८५७ 

मौलाना फरिदुद्दिन त्यावेळेचे खूप मोठे धर्मोपदेशक होते. त्यांना बहादुर शहा जफर यांनी जामा मजीत मध्ये धर्मोपदेश  देण्यासाठी नियुक्ती केले होते. त्यांनी  १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. इंग्रजांच्या विरुद्ध च्या लढ्याच्या फतव्यावर त्यांची सुद्धा स्वाक्षरी होत. स्वातंत्र्य संग्रामाच्या आदेशानंतर एकेदवशी इंग्रजांची सेना त्यांच्या घरात घुसली आणि त्यांना शहीद करण्यात आले.


मौलाना किफायत आली काकी शहीद

शहीद १८५८ मौलाना किफायत आली काकी खानदान चे वारस होते. मुरादाबाद ला ते रहात होते. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. नवाब मुजददिन उर्फ नवाब मज्जू खानच्या स्वातंत्र्य राज्यात ते कायदा मंत्री होते. जेव्हा मुरादाबाद वर नवाब यांचे रामपूर ला वर्चस्व कायम झाले तर इंग्रजांच्या विरुद्ध लढ्याच फतवा जारी केला आणि या फतव्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पोहोचविले. २५ ऑक्टोबर १८५० ला मुरादाबाद वर परत इंग्रजांचा कब्जा झाला आणि ३० एप्रिल १८५८ ला त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. मौलाना काकीला मुरादाबाद च्या जेलच्या बाहेर जमा झालेल्या लोकांसमोर फाशी देण्यात आली आणि तेथेच त्यांना दफन करण्यात आले. 


शैखुल हिंद मौलाना महमूद हसन देवबंदी - 

शैखुल हिंद मौलाना मोहम्मद हसन देवबंदी एक मोठे धार्मिक विद्वान, तर्कशास्त्र, प्राविण्य, धर्मोपदेशक, मार्गदर्शक आणि स्वातंत्र्यसंग्रामातील चळवळीचे अग्रणीचे नेते होते. 

स्वातंत्र्याच्या संग्रामातील मोलाचे योगदान उल्लेखनीय आहे. मौलानांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात त्यावेळेस केली ज्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेस अस्तित्वात सुद्धा नव्हती. १८७८ मध्ये त्यांनी "अंजुमन तम्रतुतर्तिब" स्थापन करून स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. १९०९ मध्ये जमियातुल अन्सार, १९१६ मध्ये रेशमी रुमाल चळवळ या नावाने स्वातंत्र्याच्या चळवळ सुरू करून क्रांतिकारकांना जोडून प्रोत्साहन दिले.

इंग्रजांना देश सोडण्यासाठी एक अशी सुनियोजित योजना तयार केली होती की ती जर यशस्वी झाली असती तर पूर्ण जगातील इंग्रजांचे वर्चस्व समाप्त झाले असते. मौलाना यांच्या या आंदोलनाचा प्रसार भारतातून रशिया जर्मनी तुर्की अफगाणिस्तानात आणि अरब देशापर्यंत झाला होता.पण दुर्दैव हे की वेळेपूर्वीच गुपित फुटले आणि स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी जेलमध्ये बंद केले गले.

मौलाना मोहम्मद हसन यांना त्यांचे चार सोबत त्यांचं मक्का शहरात अटक करण्यात आली आणि मिश्र (इजिप्त) च्या आणि मालाच्या तुरुंगात बंद करण्यात आले. तीन वर्ष जेल मध्ये राहिल्यानंतर १९२० ला त्यांना भारतात आणण्यात आले. ३० नोवेंबर १९२० ला दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना उबेदउल्ला सिंधी (१८७२-१९४४) 

इन्कलाब चळवळीचे अग्रणी होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी २४ वर्षापर्यंत लागोपाठ एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन प्रयत्न करीत राहिले. विविध शिक्षकांकडून शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी देव बंदला आले आणि तेथे मौलाना गंगोही कडून ज्ञान प्राप्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेखुल हिंद यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आणि ध्येयाचे गुपित सांगून सदस्य बनवून सिंध प्रांतात पाठवले. तेथे ज्ञानदाना बरोबर स्वातंत्र्याच्या चळवळीचे काम वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. सन १९१४ मध्ये विश्व युद्ध भडकल्या नंतर शेखुल हिंदच्या आदेशाने काबूलला गेले आणि इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध इस्लामी देशांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले आणि स्वतंत्र भारताची पायाभरणी केली व यासाठी विभिन्न देशाचा दौरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मॉस्को पर्यंत गेले. पण शेखुल हिंदीचे स्वातंत्र्याची चळवळ अपयशी ठरली आणि त्यांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला देशात ज्या ज्या लोकांना अटक झाली त्यांना काही वर्षानंतर सोडून देण्यात आले. परंतु मौलानांची हद्दपारी रद्द झाली नाही. १९३७ ला त्यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि २४ वर्षानंतर आपल्या मातृभूमीवर पाय ठेवला काही दिवस दिल्लीला राहिले आणि मग लाहोरला गेले. २ ऑगस्ट १९४४ ला त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी १८७९ - १९५७

शैखुल इस्लाम मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी यांचा जन्म १९७९ ला बांगर मऊ जिल्हा उन्नाव मध्ये झाला. हजरत शैखुल हिंद च्या मृत्यूनंतर समाजाचे नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यावर त्यांनी यशस्वी करून त्यांची उद्देश पूर्ती केली. मौलाना सय्यद मदनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चार वेळा जेल मध्ये शिक्षा भोगली आणि खूप यातना सहन केल्या. त्यांनी सर्व मिळून एकंदर सात वर्ष तुरुंगात घालविले, ५ सप्टेंबर १९५७ ला देवबद मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


मौलाना बरकतुल्लाह भोपाली १८६२-१९२७

मौलाना बरकतुल्लाह भोपाली स्वातंत्र्यलढ्यातील एक मोठे लढवय्ये भोपाल राज्याचे तत्कालीन प्रधानमंत्री, गदर पार्टीचे संस्थापक आणि शैखुल  हिंद द्वारा चालवलेल्या चळवळीचे सेनापती होते. १८६२ मध्ये भोपाळमध्ये जन्म झाला. काही दिवस मुंबईमध्ये राहून इंग्रजीचे शिक्षण घेतले. १८९० मध्ये इंग्लंडला गेले. तेथून त्यांच्यावर देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नात त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. युरोप आणि आशिया च्या कानाकोपऱ्यात पोहोचले. लंडन, अमेरिका, तुर्की, फ्रान्स, जर्मनी, डेनमार्क, जपान, रशिया, अफगाणिस्थान आणि अरब देशांचे ३६ वर्षापर्यंत लागोपाठ दौरे केले. जीवनातील सर्वात जास्त काळ त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत घालवला. २७ सप्टेंबर १९२७ ला त्यांचा मृत्यू झाला.





मुफ्ती किफायतुल्लाह १८७५ - १९५२

भारताचे प्रसिद्ध मुफ्ती आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे सरसेनापती होते. विचारक मार्गदर्शक धर्मापदेशक शायर गणितज्ञ राजनीती तज्ञ आणि क्रांतिकारी लढवय्ये होते. मुफ्ती किफायतुल्लाह, शहाजहाँपूरच्या एका गरीब परिवारात जन्म झाला. वयाच्या २२ व्या वर्षी एक गरीब परिवारातील युवक शैखुल हिंद च्या बरोबर राहून स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनला. हजरत गंगोही च्या मार्गदर्शनात पुढील वाटचाल केली. १९१७ मध्य स्वातंत्र्यासाठी " अंजुमन अआनत नजर बंदाने इस्लाम" नावाची संघटना उभी केली. जमियात उलमा ए हिंद च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका होती. २० वर्षापर्यंत जमियतचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यचळवळीत अनेकदा जेल जावे लागले.


मौलाना मुहम्मद अली जोहर १८७८-१९३१

मोहम्मद अली जोहर भारतातील एक महान व्यक्ती व महत्त्वाचे नाव आहे. जे इंग्रजी मधील एक जबरदस्त लेखक उर्दूचे प्रसिद्ध शायर आणि निडर व्यक्ती परिपक्व राजनीती तज्ञ आणि स्वातंत्र्याच्या लढाईतील सेनापती होते. मोहम्मद अली जोहर चा जन्म १० डिसेंबर १८७८ ला रामपूर उत्तर प्रदेश मध्ये झाला. प्राथमिक शिक्षण बरेली हायस्कूल येथे झाले. उच्च शिक्षणासाठी प्रथम अलिगड विश्वविद्यालयात आणि नंतर ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ला गेले. मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली कडून मार्गदर्शन लाभले. मदरसा निजामीयां मधून मौलाना ची डिग्री प्राप्त केली आणि मिस्टर च्या ऐवजी मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. 

ते स्वातंत्र्य चळवळीचे महान योद्धा व क्रांतिकारी होते. स्वातंत्र्य संग्रामातील आपल्या कार्याला तोड नव्हती. मौलानांनी इंग्रजी साप्ताहिक कॉम्रेड आणि उर्दू दैनिक वृत्तपत्र हमदर्द च्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनाला नवे वळण दिले.


मौलाना अबुल कलाम १८८८-१९५८

इमामुल हिंद मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे एक महान सुपुत्र स्वातंत्र्य चळवळीचे सरसेनापती आणि एक महान हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. १७ ऑगस्ट १८८८ रोजी मक्का शहरात जन्म झाला. वडिलांचे नाव खैरुद्दिन होते जे एक प्रसिद्ध धर्मोपदेशक होते. कला आणि संस्कृती वर प्रभुत्व होते. त्यांच्या भाषणात एक प्रकारची जादू होती.

आपल्या भाषणाने आणि लेखणीने हजारो-लाखच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागविली. त्यांचे वृत्तपत्र अल हिलाल ने देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याच्या बिगुल वाजवला. १९१५ मध्य आपल्या राजनीतिक कार्यामुळे बंगाल सरकारने त्यांना हद्दपार करून रांचीमध्ये नजरबंद केले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वेळा अटक होत राहिली. मौलानांनी जवळ-जवळ १६ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगली.

सुरुवातीला जमियात उलमा ए हिंद वर्किंग कमिटीचे सदस्य होते. लाहोरमधील मुख्य अधिवेशन १९२१ आणि कराची चे अधिवेशन १९३१ मध्य कांग्रेस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यापूर्वी सात वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात " अंग्रेज भारत छोडो" quit India movement 1942 आंदोलन चालवले होते. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले.मौलानांच्या राजकीय धार्मिक आणि ज्ञानावर इतके लिहिले गेले आहे की ते सर्व एकत्र केले की कित्येक पुस्तके तयार होतील. सन १९५८ मध्ये मौलानांचा मृत्यू झाला.



मौलाना शौकत अली १८७३-१९३३

मौलाना शौकत अली खिलाफत चळवळीचे महत्त्वाचे नेते. अंजुमने खुद्दामे काबा चे संस्थापक. मौलाना मोहम्मद अली जोहर च मोठे भाऊ होते. १० मार्च १८७३ तुझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बरेली च्या हायस्कूलमध्ये झाले. मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगड मधून १८८९ का बी. ए पास झाले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर सरकारी नोकरी केली. सर आगाखान चे खाजगी सेक्रेटरी सुद्धा होते. देश सेवेसाठी नंतर सर्व सोडून दिले. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला प्रथम ३० मे १९१५ ला अटक झाली. डिसेंबर १९१९ ला सुटका झाली, नंतर खिलाफत चळवळीच्या बाबत प्रसिद्ध कराचीच्या खटल्यात दोन वेळा तुरुंगवास भोगला. आपल्या सोबतया बरोबर दोन वर्ष करायची जेलमध्ये होते. त्याच वेळी दोन्ही भाऊ अली बंधू च्या नावाने प्रसिद्ध झाले.

शौकत अलींच्या समाज सेवेला पाहून त्यांचे गुरु व धर्मोपदेशक मार्गदर्शक मौलाना अब्दुल बारी फिरंगी महली यांनी मौलाना ची मानाची पदवी प्रदान केली आणि त्यानंतर मौलाना च्या नावाने प्रसिद्ध झाले. २६ नोव्हेंबर २९३३ ला दिल्लीमध्ये मृत्यू झाला. जामा मस्जिद च्या पूर्वी कडील दरवाज्याच्या जवळील छोट्या  मस्जिद च्या आवारात दफन करण्यात आले.

संदर्भ - भारतीय स्वतंत्रता आंदोलन और मुसलमान

कांती विशेष अंक ४ ऑक्टोबर २०१५ 

वाचा - 

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court....

चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी .....

मखदुम सोसायटीच्यावतीने मिर्जा गालिब जयंती साजरी - MIRZA GALIB....

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहिले पाहिजे - डॉ.रेश्मा चेडे

 मोफत मुळव्याध महिलांसाठीच्या शिबीरास प्रतिसाद



    अहमदनगर -  संसारासाठी पती-पत्नी दोघेही आज नोकरी-व्यवसायामध्ये काम करुन हातभार लावत आहेत. यात पत्नीची गृहिणीची भुमिकाही महत्वाचे असल्याने अनेक जबाबदार्‍या या स्त्रीयांवर पडत असतात. नोकरी, व्यवसाय, घर, मुले अशा विविध जबाबदार्‍या सांभाळतांना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे सुरुवातीच्या छोट्या-छोट्या दुखण्याचे कालांताराने मोठ्या आजारात रुपांतर होत असते. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहून आपल्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे. नियमित आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास महिलांचे आरोग्य सुदृढ राहू शकते. फास्ट फूड, अवेळी जेवण, ताण-ताणव यामुळे मुळव्याधाची समस्या उद्भवत असते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा प्रकारे वेळकाढूपणाने नंतर जास्त त्रास होतो. त्यासाठी सुरुवातीपासून उपचार घेतल्यास मुळव्याध बरा होऊ शकतो. मुळव्याध उद्भवू नये यासाठी काही पथ्य पाळल्यास त्याचा त्रास कधीच जाणवणार नाही, असे प्रतिपादन डॉ.रेश्मा चेडे यांनी केले.

     सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चेडे अ‍ॅक्सिडंट अ‍ॅण्ड सर्जिकल हॉस्पिटलच्यावतीने व मखदुम सोसायटीच्या सहकार्याने मोफत मूळव्याध, हिमोग्लोबिन व शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन शिबीरास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ.रेश्मा चेडे, डॉ.संतोष चेडे, रुग्णमित्र नादीर खान, आरिफ सय्यद, मुस्कान असोसिएशनचे शफाकत सय्यद, संगीतप्रेमी अमिन धाराणी, मखदुम सोसायटीचे आबीद दुलेखान, डॉ.वाजिद अली, बाळकृष्ण सुरकुटला, अमिर अली धाराणी आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.संतोष चेडे म्हणाले, स्त्री शिक्षणातील सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिलांसाठी वरदान ठरले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

     प्रास्तविकात आबीद दुलेखान यांनी मखदुम सोसायटीच्या उपक्रमांची माहिती देऊन या शिबीराचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गायकवाड यांनी केले तर आभार निकिता वाबळे यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी कोमल म्हस्के, शैला समुद्रे, राजेंद्र अडागळे, रजिया सय्यद, सुशिला धोंडे, अनिता कदम आदिंनी परिश्रम घेतले.



वाचा - 




चीनी नायलॉन मांजा विकणाऱ्या व्यापारीवर कारवाही का होत नाही? डॉ परवेज अशरफी ....






मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! उच्च न्यायालय - Mumbai High court



देश - जैसा कि मुसलमानों में कोई जाती व्यवस्था नहीं है, सरकार जाती उप-जाती को पंजीकृत नहीं करती है। इस बीच, मुस्लिम कसाई होने का दावा करने वाले एक छात्र ने जाती सत्यापन समीती के फैसले को उच्च न्यायालय में चुनौती दी है। याचिका पर ध्यान देते हुए, अदालत ने जाती सत्यापन समीती के फैसले को रद्द कर दिया और पूरी तरह से जांच के बाद ही मुसलमानों को जाती प्रमाण पत्र जारी करने का आदेश दिया। इचलकरंजी, कोल्हापुर की एक छात्रा स्वलिया सनदी पुणे के एक इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ रही है। उसके बाद, कोल्हापुर जाती सत्यापन समिती ने उसके जाती के दावे को खारिज कर दिया। छात्र ने इसके खिलाफ सत्र न्यायालय में अपील की। सत्र न्यायालय ने उसके आवेदन को खारिज कर दिया। उन्होने फिर ॲड. धैर्यशील सुतार के माध्यम से मुंबई उच्च न्यायालय में याचिका दायर की। इस याचिका पर न्यायमूर्ति आर.डी धानुका और न्यायमूर्ति माधव जामदार की पीठ के समक्ष हाल ही में सुनवाई हुई। मुसलमानों के जाती के बारे में मालुमात ले और जाती प्रमाण पत्र दें!

हाईकोर्ट ने जाती सत्यापन समिती के आदेश को खारिज किया. उस समय ॲड. सुतार  ने अदालत में अपनी बात राखते हुए कहा कि जब हमारे अश्लील अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी) के प्राधिकारियों द्वारा प्रमाण पत्र जारी किया गया था, तब उनकी कॉलेज में भर्ती हुई थी। इसलिए उसे प्रवेश मिल गया। उसके बाद, जब जाती प्रमाण पत्र सत्यापन के लिए गया, तो उसने कहा कि मुस्लिम कसाई होने के उसके दावे को खारिज कर दिया गया क्योंकि सरकारी रिकॉर्ड में उसकी पैतृक जाति का उल्लेख नहीं किया गया था। इस तर्क को सुनने के बाद, उच्च न्यायालय ने कहा कि सत्यापन समिती द्वारा की गई जाँच त्रुटिपूर्ण थी। यही नहीं, इसे वापस कोल्हापुर जिला जाती सत्यापन समिति को भेज दिया गया और इस पर निर्णय लेने का आदेश जारी किया गया।



https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dदेश -  

मुस्लिम धर्मीयांमध्ये जात व्यवस्था नसल्याने सरकार दप्तरी पोटजातीची नोंद केली जात नाही. असे असताना एका विद्यार्थिनीने मुस्लिम कसाई असल्याचा दावा करत जातपडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला तसेच मुस्लिम धर्मीयांची सखोल चौकशी करूनच त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.


कोल्हापूर इचलकरंजी येथील विद्यार्थिनी स्वलिया सनदी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिने आपली जात मुस्लिम कसाई असल्याचे सांगत प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतले. त्यानंतर कोल्हापूर जातपडताळणी समितीने तिचा जातीचा दावा फेटाळून लावला.

या विरोधात विद्यार्थिनीने सत्र न्यायालयात अपील केले. सत्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तिने ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली.

मुस्लिम धर्मीयांची चौकशी करून जात प्रमाणपत्र द्या! जातपडताळणी समितीचा आदेश हायकोर्टाकडून रद्द


त्यावेळी ॲड. सुतार यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, आपल्या अशिलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) प्रांताधिकाऱयांनी दिलेला दाखला ग्राह्य धरण्यात आला होता. त्यामुळे तिला ॲडमिशन मिळाले. त्यानंतर जातीचा दाखला पडताळणीसाठी गेला असता त्यांच्या पूर्वजांच्या जातीचा उल्लेख सरकारी दफ्तरी नसल्याने तिचा मुस्लिम कसाई जातीचा दावा फेटाळण्यात आल्याचे सांगितले.


हा युक्तिवाद ऐकून घेत जात पडताळणी समितीने केलेली चौकशी त्रोटक असल्याचे हायकोर्टाने सुनावले तसेच समितीने सखोल चौकशी करून गावातील जबाबदार व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, संबधित जातीच्या परंपरागत व्यवसायाची माहिती असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवून जात निश्चित केली पाहिजे असे स्पष्ट करत जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला. एवढेच नाही तर कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे पुन्हा पाठवून पाठवून त्यावर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.


वाचा -





सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या