शेवगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा - SHEVGAON

 



शेवगाव प्रतिनिधी

अक्षय केदार

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे मुरशतपूर,ता शेवगाव येथे दिनांक ५/१२/२०२० शनिवारी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास श्री.करपे पी जी ,मंडळ कृषि अधिकारी चापडगाव , यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले मृदा आरोग्य पत्रिकेचे वाचन केले गावातील शेतकरी बांधवांना मृदा आरोग्य पत्रिके नुसार शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा कशी द्यायची, कमतरता असेल त्या घटकांचा समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच श्री.एस ए भागवत कृषि परीवेक्षक चापडगाव यांनी माती परीक्षणाचे महत्त्व पटवून त्यानुसार खतांचा योग्य वापर करून आर्थिक खर्च कमी करण्यासाठी व जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम श्रीमती एस बी आगळे कृषी सहाय्यक यांनी आयोजित केला होता तसेच शेतकरी बांधवांना पिक फेरबदल करून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासास श्री मुरलीधर धावणे अध्यक्ष म्हणून लाभले तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे युवा शेतकरी अमोल धावणे यांनी शेतकर्‍यांना ट्रकटरच्या सहाय्याने ऊस लागवड केली यामुळे मजुराचा होणार्‍या खर्चात काटकसर करून वेळेची बचत करता येते याबाबत सांगितले या कार्यक्रमास संजय धावणे, संदिप धावणे व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्रीमती आगळे मॅडम यांनी केले नंतर करपे साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले 

अशा पध्दतीने जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला


वाचा - 

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद ..

काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 बेलापूर गावात एम आय एम ची एन्ट्री


श्रीरामपूर -अहमदनगर-

बेलापूर गावात एम आय एम कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीचा मुख्य मुद्दा बेलापूर गावाची जबाबदारी कोणाला द्यायचे. या अनुषंगाने श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख व त्यांचे सहकारी बेलापूर गावात आले होते. श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांनी एम आय एम पक्षा संदर्भात माहिती दिली व एम आय एम पक्ष देशात बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली तर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफर कादरी यांच्या नेतृत्वाखाली व अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या  मार्गदर्शनाखाली काम करत आहे. श्रीरामपूर तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. एम आय एम पक्ष अता एका प्रदेशा पुरता सीमित नसून पूर्ण देशात कार्यरत आहे. बिहार नंतर हैदराबाद निवडणुकीत पक्षा सोबत जुळण्यास भरपूर लोक इच्छुक आहे. 

नवनिर्वाचित बेलापूर अध्यक्ष मोहसीन शेख यांनी सर्वांचे आभार मानणे पक्ष बळकट करण्यासाठी सर्व तो प्रयत्न करील अशी ग्वाही दिली. यावेळी बेलापुर गाव अध्यक्ष मोहसिन खांवाजा शेख , उपाध्यक्ष निसार रफीक शाहा, सचिव शब्बीर मजीद शाहा ,  कार्यअध्यक्ष  इसमाईल सय्यद,  सल्लागार मोईन शेख,  यांना जबाबदारी देण्यात आली. 

कार्यक्रमाला  उपस्थित होते  तालुका अध्यक्ष शकील भाई शेख,  शहर अध्यक्ष यूनुस शेख,  शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के,  शहर संगठक किरण बोधक  व सह संगठन शाकीर भाई,  हरेगांवचे पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा -




डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद

 जयभीम



६ डिसेंबर १९५६ रोजी पहाटे क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसूर्य अस्ताला गेला नि देशात अंधार झाला. त्या घटनेला ६४ वर्षे पूर्ण झाली. ज्यांनी स्वयंप्रकाशाने दलितांच्या जीवनात उजेड निर्माण केला त्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दलितांच्या जीवनात किती बदल झाला यांचे आँडीट आज करायला हवे.

बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्या दै. *'मराठा* ' त सलग १४ दिवस अग्रलेख (म्रुत्युलेख) लिहिले, त्यातून बाबासाहेबांच्या जीवन कर्तृत्वाचे अनेक तेजस्वी पैलू समोर आले. पुढे त्या लेखाचे *'दलितांचा बाबा'* या शीर्षकाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले. समस्त दलितांची एकच भावना आहे. आमचा एकच बाप (बाबा) आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ! खरं तर त्यांच्या जीवनसंग्रामावर हजारो लेख ओळीने लिहिता येतील. परंतु शब्दात न पकडता येणारा त्यांचा जीवनसंग्राम आहे. ते विचारवंतांचे विचारवंत आहेत, ते लेखकांचे लेखक आहेत, कवींचे कवी आहेत, सुधारकांचे सुधारक आहेत ! 

हिंदू धर्मातील लोक एकमेकांना भेटल्यानंतर राम राम, श्रीराम, जय श्रीराम, नमस्ते, नमस्कार आदी शब्दांनी आपल्या मनातील आदरभाव व्यक्त करतात. इंग्लीश लोक 'Good Morning, Good Evening, Good Night आदी समय दर्शक शब्दांचा अभिवादनासाठी वापर करतात. परंतु भारतातील बौद्ध बांधव व डॉ. आंबेडकरांचे अनुयायी परस्परांना *'जय भीम'* शब्दांनी अभिवादन करतात. *'जय भीम'* ह्या एका शब्दावरती विचारवंत, अभ्यासक दीर्घ प्रबंध लिहू शकतात. 

बाबासाहेब कोणत्या दैवी शक्तीला मानत नसत. परंतु वेगळ्या अर्थाने ते म्हणायचे की, *'ज्ञान (विद्या), विनय व शील ही माझी तीन दैवते आहेत'.* ज्ञानाला दैवत मानणारे बाबासाहेब जगातले एकमेवच. हजारो वर्षांपासून दलित समाज ज्ञानापासून वंचित होता. त्यांच्या घरात कालपर्यंत पाटी - पेन्सिल नव्हती. अशा समाजात बाबासाहेब जन्मले नि शिकता शिकता इतके प्रकांड पंडित झाले की, सर्व जगाचेच डोळे दिपून गेले. मधमाशी थेंबाथेंबाने मध जमा करते नि मधाचे सुंदर पोळे बनविते. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी इतके ज्ञानकण जमा केले की, त्यांचाच एक विशाल सागर झाला. बाबासाहेब कायदेपंडित होते, अर्थतज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, लेखक होते, पत्रकार होते, उत्तम वक्ते होते. त्यांना हे सर्व कसे शक्य झाले ? तर ते ज्ञानपिपासू होते. ते अधाशासारखी पुस्तके वाचत असायचे. दिवसातील २४ तासांपैकी १८ -२० तास अखंड वाचन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव आदर्श विद्यार्थी ! एखाद्या सार्वजनिक ग्रंथालयात जितके ग्रंथ नसतील इतके ग्रंथ त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात होते. माणसे परदेशात गेली की, परत येताना मौल्यवान वस्तू सोबत आणतात. बाबासाहेब जगातले असले एक नंबरचे वेडे की, ते परदेशातून येताना केवळ पेट्या भरुन पुस्तके आणायचे. त्यांच्यासारखा वाचनवेडा जगात कोणीच नाही. असले वेड त्यांच्या अनुयायांपैकी किती लोकांना आहे ?

 बाबासाहेबांचे दुसरे दैवत विनय होते. विनय हे जीवनातील सर्व मूल्यांपैकी सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. काही माणसे पैशांने, पदाने वा किर्तीने थोडी मोठी झाली की सरळ आकाशालाच लाथा मारु लागतात. बाबासाहेब इतके उतले - मातले नाहीत. त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान होता, पण अनाठायी अहंकार नव्हता. *'विद्या विनयेन शोभते'* या वचनाचा त्यांच्याकडे पाहिले की, ह्या वचनाचा गोड प्रत्यय येतो.

बाबासाहेबांचे तिसरे दैवत होते शील. ते जाहीरपणे सांगायचे की, शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे हे सांगायला मला फार अभिमान वाटतो. बाबासाहेब जग फिरले. परंतु त्यांचे पाऊल कधी वाकडे पडले नाही. त्यांचे शील शंभर नंबरी पारदर्शक होते. म्हणून त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकले नाही.

आता प्रश्न असा आहे, बाबासाहेबांच्या पश्चात दलितांमध्ये असले गुण किती आहेत ? 

नेहमीच प्रती आंबेडकर जन्माला यावे, अशी चर्चा होत असते. परंतु दुसरे आंबेडकर होणेच शक्य नाही. परंतु त्यांचे आदर्श विचार जिवंत ठेवणारी पिढी तरी आज अस्तित्वात आहे का ?

बाबासाहेब दलित बांधवांना आवर्जून सांगायचे की, ' माझ्या पश्चात जाग्रुतीचा विस्तव कधीही विझवू देऊ नका !' बाबासाहेबांनी आयुष्यभर दलितांमधल्या विझलेल्या निखाऱ्यावर फुंकर मारली व तो प्रज्वलीत केला. त्यामुळेच दलितांमधला मुकनायक आता बोलू लागलाय. सन १९६० पासून तो आजवर दलित जाणिवांच्या हजारो दलितक्रुती ग्रंथरुपात प्रसिद्ध झाल्यात. दलित साहित्याने मराठी साहित्याला ग्रहण लावलंय. जागतिक पातळीवर दलित साहित्याचीच केवळ चर्चा चालू आहे. दलित साहित्यिक बाबासाहेबांचे ज्वालाग्रही विचार पचवून अन्यायाविरुद्ध पेटून उभा राहिलाय. याला काही अपवादही आहेत. आंबेडकरवादी साहित्य हे समतेचीच वाट चालत आहे. बाकी आम्ही सगळे 'जय भीम' च बोलतोय. जयभीम आमच्या जीभेवर गोंदलेला शब्द आहे.

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

९९६०३२५०५७



वाचा -

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh..

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार...

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED ...

काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP

क्या काँग्रेस और भाजप साथ साथ है?



हैदराबाद - हालही मे हैदराबाद नगर निगम का चुनाव के नतीजे सामने आहे. चुनाव के नतीजे इस तरह चौक आनेवाले थे की 2016 मे जिस राष्ट्रीय पार्टी को सिर्फ  ४ सिटोपर समाधान मानना पडा आज वही भारतीय जनता पार्टी ४४ सिटोपर अपनी जीत दर्ज चुकी है. 

जिस काँग्रेस को २०१६ के नगर निगम चुनाव में १५० मेसे सिर्फ २ सीट हासील मिले थे वही काँग्रेसने इस बार चुनावी मैदान में १४६ प्रत्याशी उतारे  जिस्मसे सिर्फ २ जगह जीत हासिल हुई. 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION...

लेकिन १५ ऐसे वार्ड है जहा पर कांग्रेस के उमेदवार का सीदेसीदे फायदा भाजप उमेदवार को हुआ. १५ जगह मे से १४ जगह टी आर एस और १ जगह एम आय एम को नुकसान हुआ. जो काँग्रेस पूरे देश मे घोषणा करते दिखती है के एम आय एम भाजप की बी टीम है. वही काँग्रेसने हैदराबाद नगर निगम चुनाव में भाजप को फायदा पोहोचाया और तेलंगानामे भाजप को एन्ट्री दिलाई. हैदराबाद नगर निगम चुनाव मे भाजप बनाम एम आय एम बनाम टी आर एस ऐसी लढाई होने के बावजूद काँग्रेसने १४६ उमेदवार मैदान में उतारे.

हैदराबाद नगर निगम चुनाव मे सबसे बेहतरीन स्ट्राईक रेट एम आय एम पार्टी का रहा. एम आय एम पार्टी अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी और उनके सहकारीने फैसला लिया की सिर्फ ५१ सीटोपर ही चुनाव लढा जाये. ५१ सिटो मे ४४ पर जीत दर्ज कर एम आय एम अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी अपणा कीला महफुज रखा. और चुनाव में सबसे बेहतरीन स्ट्राइक रेट दिया. 

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC...

दूसरी ओर काँग्रेसने १४६ उमेदवार दे सिर्फ २ पर जीत दर्ज की और १५ जगह भाजप को फायदा हुआ. टी आर एस ९९ से ५६ पर सिमट गई. टी आर एस को बहुमत के लिये ९८ की जरूरत है. अब एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ये फैसला करेंगे की टी आर एस के साथ मिल सत्ता बनानी है या विरोधी पक्ष मे बैठना है.

जिस तरह युवा पिढी एम आय एम और बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी का साथ दे रही है उससे काँग्रेस की परेशान और बड रही है. इसीलिये कुछ काँग्रेसी एम आय एम और एम आय एम खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी को बदनाम कर रही है.

भाजप को वोट ना देने के कारण हुई दलित परिवार की पिटाई. Dalit betan for not giving BJP vote...

एम आय एम खासदार इम्तियाज जलील ने बताया हैदराबाद नगर निगम के बाद औरंगाबाद नगर निगम चुनाव में आपको मजलीस  की ताकद का अंदाजा हो जायेगा. 

जिस तऱ्हा काँग्रेसकी भाजप को हैदराबाद मे एंट्री के लिय मदत हवी इससे एक सवाल यह भी है की क्या काँग्रेस और भाजप मे छुपी युती तो नही? 

इस सवाल का जवाब अभी मिलना बाकी है.














बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh

 6 दिसंबर,



देश-


जब किसी के साथ नाइंसाफी होती है तो इंसाफ पसंद लोग उसके साथ जरूर खड़े होते हैं फिर उसमें जात धर्म से ऊपर उठकर सच्चाई और इंसाफ का साथ देने के लिए सामने आ जाते हैं,

भाजप को वोट ना देने के कारण हुई दलित परिवार की पिटाई. Dalit betan for not giving BJP vote

इस देश में बाबरी मस्जिद का जो फैसला आया यह पूरा देश जानता है कि इसमें कितना इंसाफ हुआ है, हमें गर्व है इस इंसाफ पसंद "वंदना पांडे" जी पर जिन्होंने सामने आकर सच्चाई बयान की है जो इंसाफ पसंद लोग हैं उनके दिल में भी जरूर यही बातें हैं लेकिन सामने आकर बोलते नहीं है बोलना भी जरूरी है क्योंकि बोलेंगे नहीं तो उन मुजरिम लोगों की हिमायत होगी जिन्होंने हमेशा से दो समुदायों के बीच में आग लगाने के लिए मेहनत की है और मेहनत करते जा रहे हैं,

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC

इस देश को आजाद करने के लिए सभी धर्म के लोग हिंदू मुस्लिम सिख ईसाई अपनी जान की बाजी लगाकर  मेहनत की है और इस देश को जालिमों से आजाद किया हमें फिर से आज उसी एकता की जरूरत है और हमें इस भाईचारे को तोड़ने वाली ताकत को खत्म करना है जब तक हम इन तोड़ने वाली ताकतों को खत्म नहीं करेंगे तब तक इस देश में न किसान सुख से है ना हिंदू  मुसलमान तो आओ आज के दिन हम यह संकल्प लेते हैं इन तोड़ने वाली ताकतों को खत्म करने के लिए हम एक होकर सामने आते हैं जय हिंद.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)

भाजप को वोट ना देने के कारण हुई दलित परिवार की पिटाई. Dalit betan for not giving BJP vote

भाजप को वोट नही दिया इसलिये भाजप नेता और कार्यकर्ता ने दलित परिवार को पिटाई 


मध्य प्रदेश-

मध्यप्रदेश सरकार के राज्य मंत्री और पोहरी विधानसभा मतदार संघके आमदार सुरेश धाकड राठखेडा के रिश्तेदार पर एक दलित परिवार ने लगाया गंभीर आरोप.

हाल ही मे हुए विधानसभा बाय पोल चुनाव के दौरान भाजपा के मंत्री के रिश्तेदारोने भाजप को मतदान करने के लिए एक दलित परिवार पर दबाव बनाया.

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC...

मंत्री के रिश्तेदारों ने भाजप को वोट ना देने के कारण दलित परिवार की खूप पिटाई की. दलित परिवार ने बताया उन्होने भाजप कोट ना दे कर बसपा को मतदान कीया जिसके कारण भाजप के मंत्री के रिश्तेदार ने उनकी पिटाई की. उस परिवार ने यहभी बताया की उनपर बैराड पोलीस ठाणे मे एफ आय आर दाखल की है जिसकी तक्रार उन्होने मुख्यमंत्री हेल्पलाइन की है.

पोलीस ठाणे के अधिकारी हमे तक्रार वापस लेने के लिए दबाव बना रहे है. लेकिन जब तक हमे न्याय नही मिलना हम थंड मे भी वही बैठकर रहेंगे.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL...

मंत्री सुरेश धाकडके रिश्तेदार हमे भरपूर तकलीफ दे रहे है ये बाद परिवार मे से एक महिला ने बताई. ये मामला राज्यमंत्री से जुडा रहने के कारण पोलीस भी अपने हात उपर उठा रही है. 

मंत्री सुरेश धाकड ओर  रिश्तेदार पर ये पहिली तक्रार नही है इससे पहले भी कही मामले उनके  खिलाफ आये है.

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2इंटर नॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान - Irshad Ashrafi...



शेवगाव तालुका अध्यक्ष पदी सज्जाद पठाण - sajjad pathan

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर शेवगाव तालुका अध्यक्ष पदी सज्जाद पठाण



शेवगाव :-(प्रतिनिधी)


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात नुकतीच झालेल्या बैठकीत शेवगाव येथील दैनिक जनप्रवास वृत्तपत्राचे पत्रकार तसेच महाराष्ट्र भूमी वेब चैनल चे प्रतिनिधी सज्जाद नजीर पठाण यांची शेवगाव तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.

या नियुक्तीचे पत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख हे होते. बैठकीचे सूत्रसंचलन महाराष्ट्र लघु वर्तपत्र व पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले.

   यावेळी पत्रकार संघाचा विस्तार करणे बाबत चर्चा करण्यात आली तसेच सज्जाद पठाण यांचा वृत्तपत्र क्षेत्रातील तीस वर्षाचा कार्यकाळ व त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेता या पदावर त्यांची निवड करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले.

बैठकीस पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी.के.सौदागर, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद, प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जागीरदार, पत्रकार संघाचे प्रदेश सचिव श्री.किशोर गाडे,

अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, कलीम भाई शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड,गुलाब भाई वायरमन,मुरलीधर किंगर आदी पत्रकार उपस्थित होते.

        उपस्थितांचे आभार अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी मानले.

वाचा - 

भाजपचा जनाधार होणार वंचितांचा आवाज ! Vanchit...

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC...

अपंग सहाय्यता दिन विशेष - handicapped by Ahmed Munde ...


काँग्रेस से भाजप को कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC

 कौन है असल मे बी टीम ?



हैदराबाद - एक तारीख को हुए  ग्रेटर हैदराबाद नगर निगम चुनाव के नतीजे आज सामने आए. मत गणना के शुरुवाती दौर मे भाजप सबसे आगे नजर आ रही थी. ऐसा लग रहा था कि भाजप सत्ता बनायेंगी और सबसे पहला काम हैदराबाद का नाम बदलकर भाग्यनगर रख देंगे

लेकिन जैसे ही मतगणना का दौर आगे बढने लगा भाजप पीछे सरकने लगे. टी आर एस सबसे बडी पार्टी बंद कर उभरणे लगी. कुछ पल के लिये ऐसा माहोल बन गया था की एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी अपने ही घर मे नाकाम हो जायेंगे. 

ग्रेटर हैदराबाद मुन्सिपल कॉर्पोरेशन का चुनाव भाजप बनाम एम आय एम बना हुआ था. भाजपने अपनी पुरी ताकत इस चुनाव मे झोक डाली थी. भाजपने अपने सारे वरिष्ठ नेता चुनावी मैदान मे उतारे थे. पुरे चुनाव मे आरोप-प्रत्यारोप लगते रहे और भाजप की तरफ से दावा किया गया हैदराबाद नगर निगम चुनाव मे भाजप सबसे बडी पार्टी बनकर उभारेंगी. 

लेकिन हैदराबाद की जनता ने फिर एक बार टी आर एस और एम आय एम को जिताया. एम आय एम अपना गड इतना मजबूत कर चुकी है के उसे तोडणा इतना आसान नही है. भाजपने जिस तरहा वोटोका  ध्रुवीकरण किया इसका फायदा भाजप 4 से 30 सिटपर आ गये. 

लेकिन पिछले हैदराबाद नगर निगम चुनाव में कांग्रेस के दो नगरसेवक होने के बावजूद काँग्रेसने इस बार १५०  यांनी पुरे जगह पर अपने प्रत्याशी मैदानमे उतारे थे. लेकिन हैदराबाद की जनता ने कांग्रेस का साथ ना देखा सिर्फ 3 जगह काँग्रेस को कामयाबी हासिल . 

अभीतक आए नतीजोसे ऐसा लग रहा है कांग्रेस के प्रत्याशी का सीधा सीधा फायदा भाजप को हुआ है. टी  आर एस पिछली बार के मुकाबले इस बार कम सिटपर समाधान मानना पडेगा. लेकिन टी आर एस सत्ता बनानेे मेे कामियाब रहेंंगी. रुजानोसे साफ नजर आ रहा है टी आर एस को इस बार नुकसान उठाना पड रहा है. 

अगर काँग्रेस की जगह एम आय एम पुरे १५० जगह चुनाव लढती और भाजपाा चूनकर आती तो यही  काँग्रेसी  एम आय एम को बदनाम करने लग जाती ये दिखाने मे लग जाते किस तरह एमआय एम भाजप को जिताया.

लेकिन हैदराबाद चुनाव के नतीजे देखने के बाद ऐसा लगता है भाजप के सीट बढने मे कही ना कही काँग्रेस जिम्मेदार है इसी का कारण है के टी आर एस के सीट कम होते नजर आ रहे है.

महाराष्ट्र के बाद बिहार मे सफलता हासिल कर और अपना गड सुरक्षित रख एम आय एम का रुख बंगाल और उत्तर प्रदेश की तरफ है. बंगाल की जनता एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी इस्तेकबाल करणे बेताब है. एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने बताया भारतीय संविधान उन्हे चुनाव लढणे का अधिकार दिया है और भारत में सभी जगह चुनाव लढने वाले है.

यह भी पढिये -  

अपंग सहाय्यता दिन विशेष - handicapped by Ahmed Munde ...

कौन है रेखा जरे हत्या का मास्टर माईंड?- rekha zare...

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL....

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer..

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION...

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH ...

अपंग सहाय्यता दिन विशेष - handicapped by Ahmed Munde

 


अपंग व्यक्ती अस्थी विकलांग. कर्ण बधीर रात आंधळे पणा असे विविध समस्येने ग्रासलेले असतात पहिला काळ वेगळा होता त्यावेळी अपंग व्यक्तींना समाजात पाहिजे तसी किमत नव्हती कारण शारिरीक व मानसिक अपंग व्यक्तीं समाजावर व कुटुंबावर बोझा आहे असं मत होते कारण त्यांना कोणतेही काम करता येत नव्हते मी पाहिले आहे काहि मंदिरासमोर अपंग व्यक्ती भिक मागताना दिसतात समाज त्यांना पांगळया बहिरया लंगड्या असे संबोधले जात असी बरिच प्रकरणे अपंग व्यक्तींना व आपल्या भारतीय संस्कृतीला दुःख पोहचविणारे होते 

                   महाराष्ट्र शासनाने अशा अपंग व्यक्तींना सक्षम व स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये समाजकल्याण विभागात अपंग सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आले अपंग व्यक्ती मध्ये कमीत कमी ४०/टक्के व त्यापेक्षाही जास्त अपंग व्यक्तींना वेगवेगळ्या योजना तयार करण्यात आल्या त्यात सवयमरोजगार योजना. ६० वर्षा पुढे पेन्सन योजना व जिल्हा परिषद विभागाकडून अपंग व्यक्ती सर्वे करून शासनाला देण्यात आला आणि वेळोवळी पाटपूरावा करुन अपंग विकास महामंडळ स्थापन करण्यात आले खरोखरच अपंगांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले 

                          शासनाने १९९६ साली अपंग व्यक्ती विकासासाठी पहिला शासन निर्णय जारी केला त्यात विविध योजना राबविण्यात आल्या अपंग व्यक्ती वाढती संख्या लक्षात घेऊन अजून काहीतरी करण्याच्या हेतूने. २०१० साली दुसरा अपंग व्यक्ती कल्याणासाठी मंडळाने ठोस पावले उचलली अपंगांसाठी हक्काचे शिक्षण घर पेनसन योजना ग्राम विकास व शहर विकास यासाठी येणार्या विकास निधी मधून मोठा वाटा अपंग व्यक्ती विकासासाठी राखून ठेवण्यात आला शासनाने सर्वात मोठा शासन निर्णय जारी केला २८/आकटोबर २०१५ रोजी प्रसिद्ध केला त्यामध्ये भरिव निधी अपंग व्यक्तींना देण्याचा निर्णय होताच पण विविध योजना राबविण्याचा निर्णय सुध्दा घेण्यात आला आहे 

            शासन परिपत्रक नगरविकास विभाग क्र संकिरण २०१०/ प्र क्र १४६/२०१० अन्वये अपंग व्यक्तींसाठी समान संधी संरक्षण व समान सहभाग कायदा १९९५ चया कलम ४०/ अन्वये सर्व नागरि स्वराज्य संस्था यांनी अपंगांसाठी राखून ठेवावयाचा निधी ५/टक्के निधी पुढील प्रमाणे खर्च करण्याचे आदेश दिले आहेत

   (१) अपंगांसाठी शालेय शिक्षण. उच्च शिक्षण. खेळाडू करिता जिल्हा स्तर राज्य स्तर राष्ट्रीय स्तर शिष्यवृत्ती देणे बंधनकारक आहे

(२) ‌. उत्पादन अटि वर घरकुल अर्थ साहाय्य

(३) ‌ अपंगांसाठी मागणीनुसार उदरनिर्वाह. व्यवसाय. साहित्य खरेदी साठी निधी सरळ लाभार्थी व्यक्ती चे बॅंक खात्यात ( NEFT RTGS ) जमा करावा 

(४). अपंगांचा वैद्यकिय निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे

(५) नागरि वाहतूक व्यवस्थेत अपंग व्यक्ती करिता प्रवाशी सवलत देणे व याकरिता होणा-या तोट्याची भरपाई करणे 

(६). शाॅपिंग माॅल व बाजारात इत्यादी मध्ये दुकान उभारणीसाठी अर्थ साहाय्य देणे बंधनकारक आहे

(७). महत्वाच्या स्थानिक बस / डेपोमध्ये व्हिलचेअर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे

सार्वजनिक वाचनालय व अंध व्यक्तीकरिता आॅडीओ लायब्ररी निर्माण करणे

(८). ग्रामपंचायत व नगरपालिका व महानगरपालिका शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे

(९). अपंगांच्या कला क्रीडा व चित्रकला हस्तकला ई स्पर्धा आयोजित करणे

(१०) अपंगांसाठी व्यायाम शाळा सुरू करणे

(११) ‌ अपंग व्यक्तींना विवाहासाठी अर्थ साहाय्य करणे 

(१२) अपंग व्यक्ती करिता वेगळे भुवन/ रात्र निवारा केंद्र उभारणे

(१३) अपंग व्यक्तींना पेन्शन योजना लागू करणे

(१४) अपंग बेरोजगारांना भत्ता देणे

(१५)अपंग कल्याणासाठी विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणे

(१६) उपरोक्त व तिथल्या स्थानिक परस्थिती नुसार आवश्यक असलेल्या महत्वकांक्षी योजना अंमलात आणणे 

उपरोक्त मार्गदर्शन सुचनानुसार निधीचे वाटप करताना खालील बाबी लक्षात घेणेत याव्या 

     (१) एका कुटुंबात एकापेक्षा जास्त अपंग व्यक्ती असल्यास त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या निकषा नुसार प्राधान्य द्यावे

        (२) ८० ते १०० टक्के अपंग व्यक्ती

        (३) ६०ते ८० टक्के अपंग व्यक्ती

         (४) ४०. ते ६० टक्के अपंग व्यक्ती

        वरिल प्रमाणे शासन आपल्या साठी विविध उपाययोजना करत आहे तरि सुध्दा काही समाजकंटक अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देतो असे सांगून संघटना करुया मग ती संघटना नेत्यांच्या दावनीला बांधली जाते आणि मुळ उद्देश बाजूला राहतो असे दिसते असंघटित कामगार व अपंगाकडे आत्ता बरिच राजकारणी लोक वळलेली दिसतात हाता पायाने धड असणार्या व्यक्तिंना लुटले अरे ज्यांना देवाने लुटले आहे त्यांना तरि सोडा

मदत निस्वार्थी करा

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

मोफत सल्लागार समाजसेवा ईश्वर सेवा

९८९०८२५८५९

  वाचा - फक्त तुमच्यासाठी

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...

कौन है रेखा जरे हत्या का मास्टर माईंड?- rekha zare...

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION....

भाजपचा जनाधार होणार वंचितांचा आवाज ! Vanchit


ग्रामपंचायत निवडनुकीत डावे विरुद्ध प्रस्थापित



शेवगाव प्रतिनिधी   / 

प्रतिनिधी अक्षय केदार शेवगाव अहमदनगर

महाष्टातील १२ हजार ग्रामपंचायत निवडनुकांचा बिगुल वाजला असुन ग्रामपंचायत निवडनुकांची रनधुमाळी सुरु आहे पाथर्डी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला असुन कोरोणा वैश्विक महामारीमुळे ग्रामपंचायतीवर प्रशाषकराज आहे ग्रामपंचायत प्रभाग आणि वार्ड रचना झाली असुन अंतीम मतदार याद्या बनवण्याचे काम सुरु आहे यामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान घेण्यासाठी राज्य निवडनुक आयोग ग्रामपंचायत निवडनुक कार्यक्रम लवकरच घोषीत करण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असुन आतापासूनच भाजप शिवशेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा मातब्बर पक्षांनी पंचायत राज व्यवस्थेतील अतीशय महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडनुकांसाठी गावपातळीवर पक्षबांधणी मजबुत करुन ग्रामपंचायत निवडनुकांवर फोकस केला आहे थेट जनतेतून सरपंच या लोकाभिमुख निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द करुन पुन्हा ग्रामपंचायत सदस्यामधुन सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडनुकीत मोठा घोडा बाजार होणार असल्याने राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत यातच महाराष्टातील प्रस्थापित राजकारणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने लोकसभा विधानसभा विधानपरीषद महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती निवडनुकीतही भाजप सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांना काञजचा घाट दाखवला असल्याने आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडनुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार असल्याने भाजप सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मोठी कोंडी होतना दिसणार आहे यामुळे पाथर्डी तालुक्यातील भाजपाच्या बालेकिल्यात आगामी ग्रामपंचायत निवडनुकीतही वंचित बहुजन आघाडी मोठे आव्हान निर्माण करताना पहायला मिळत आहे पलीकडील काळात पाथर्डी तालुक्यात प्रस्थापित पक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना आम आदमी पक्ष मनसे आदी डाव्या पक्षांनी मोठी राजकीय ताकद निर्माण करुन स्थानिक स्वराज्य संस्थातील ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आदी निवडनुकांमधे प्रस्थापित पुढारी व पक्षांना मोठे आव्हान निर्माण केले असल्याने भविष्यात ग्रामपंचायत निवडनुकीतही वंचित बहुजन आघाडी तसेच इतर डावे पक्ष युवकांना बरोबर घेत जाती पाती धर्माच्या आणि नाते गोते सोयरे धायरे मुद्यावर होणार्या निवडनुकीला मुठमाती देत विकासाच्या मुद्यावर निवडनुका होतील अशा पद्धतीचे राजकीय वातावरण पाथर्डी तालुक्यात निर्माण होताना पहायला मिळत आहे . 


चौकट - पाथर्डी तालुक्यातील घराणेशाही आणि प्रस्थापित राजकारणाविरोधात जनसामान्यांमधे संतापाची लाट निर्माण झाली आहे पाथर्डी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायत निवडनुकीत वंचित दुर्बल ओबीसी घटकांना राजकीय व्यासपीठ देण्यासाठी व गरीबांचे राजकीय हक्क अबाधित ठेवण्यासाठी आगामी ग्रामपंचायत निवडनुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व शिवराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहेत  - प्रा दादासाहेब खेडकर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ऊसतोड मजुर कामगार अहमदनगर

कौन है रेखा जरे हत्या का मास्टर माईंड?- rekha zare

 रेखा जरे हत्या का पर्दाफाश



अहमदनगर- दो दिन पहले यशस्विनी महिला ब्रिगेड तथा राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता रेखा जरे का कतल हुआ था. प्राथमिक मालुमत ये मिली की गाडी का धक्का लग्ने से हुए वाद विवाद के कारण रेखा जरे पर हमला हुआ. लेकिन जिस तरह हमला वर ने हमला किया इससे  ये साफ नजर आ रहा था कि मामला कुछ और है. अहमदनगर पोलीस प्रशासन ने चंद घंटो  मे हत्यारे को पकडा. हत्यारे से मिली मालूमात से पोलीस प्रशासनाने हत्या के तार जोडते हुए एक प्रतिष्ठित वृत्तपत्र के निवासी संपादक से जामिली.
अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील ने पत्रकार परिषद मे बताया कि रेखा जरे हत्याकांड का मास्टर माईंड ये प्रतिष्ठित वृत्तपत्र के निवासी संपादक बाळासाहेब बोठे है. पोलीस अधीक्षक मनोज पाटील ने  बताया कि रेखा जरे हत्याकांड मामले में अभी तक पाच आरोपी गिरफ्तार किये गये है. बाळ बोटे को पकडणे के लिये एक पोलीस दस्ता रवाना किया गया है.
मनोज पाटील ने ये भी बताया कि ६ दिन पहले रेखा जरे को मारने का पुरा प्लॅन हो चुका था लेकिन वह कामियाब नही हुआ.
अहमदनगर पाथर्डी रोड पर करंजी घाट मे टेम्पोसे धडक देकर रेखा जरे की गाडी खाई मे गिराने का पुरा नियोजन बोटे और उनके सहकारी ने किया था. लेकिन अचानक करंजी घाट मे टेम्पो रेखा जरे की सेंट्रो के बीच एक दुसरी गाडी आनेसे प्लान फेल हो गया. इस काम के लिए फिरोज शेख सागर भिंगारदिवे को सुपारी दिया था. करंजी घाट का डाव फसने के बाद बाळ बोटे और सहकारी ने दुसरा प्लॅन रचकर जातेगाव रोड पर रेखा जरे पर हमला कर उनकी की हत्या की. आरोपी ने बताया कि टेम्पो का विमा न होने के कारण बाळ बोटे ने छब्बीस हजार रुपये विमा भरणे केलीए दिये. 

अब देखना ये है के हत्या के तार किस किस से जाकर मिलते है.

आपके लिये


MASS के वाजिद तांबोळी ने दिया राजीनामा - MASS resignation

उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष ने दिया राजीनामा ?


उस्मानाबाद-

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती के उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष वाजिद भाई तांबोळी ने राजीनामा दिया. वाजिद भाई से जब राजीनामा देणे का कारण पूछा गया. वाजिद तांबोळी ने बतया हमने मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीसे नाता इसलिये जोडा हम हमारे  समाजको आरक्षण स्वरक्षण दिलाना चाहते है. हम सरकार से जो भी मांग कर रहे है वो भारतीय संविधान के दायरे में रहकर करना चाहते है.

लेकिन संघटन का कही पर भी नोंद नही है. इस बात पर हमने संस्थापक अध्यक्ष अमीर शेख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रशीद शेख मीडिया प्रमुख सलमान शेख से कही बार वार्तालाप किया लेकिन कोई समाधानकारक जवाब नही मिला.

बार बार संघटन का नोंदणीकृत प्रमाणपत्र मांगने पर ये जवाब दिया जाता था की धर्मदाय आयुक्त कार्यालय मे हमने अर्जी दी है हमे दो तीन दिनो मे प्रमाणपत्र मिल जायेगा. यहा मसला करीबन दो से तीन महिने से चल रहा है.जब संघटनाही नोंदणीकृत नही है तो हमें इन्साफ कहा से मिलेगा? इसलिये हमने उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पद से राजीनामा दिया. आजसे मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती और हमारा कोई संबंध नही. 

अब सवाल ये है की क्या मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती के संस्थापक अमीर शेख और प्रदेशाध्यक्ष रशीद शेख और मीडिया प्रमुख सलमान शेख समाज की दिशाभूल कर रहे है?

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

पढिये - 

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL ...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer....

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH....

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL

वृत्तपत्रांचा ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर – खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राची केंद्रीय मंत्रालयाने घेतली दखल



पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे केंद्र सरकारचे सुचना जारी

औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिनांक १४ जुलै २०२० रोजी कोव्हिड च्या काळात पत्रकारांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबत आणि सर्व मीडिया हाऊसना विविध लाभ देणेबाबत तसेच कोणत्याही पत्रकाराला नोकरीवरुन न काढण्याचे शासनाने सर्व मिडिया हाऊसला आदेशित करावे त्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार केला होता.

          त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेवुन सर्व मिडिया हाऊसला पत्रकारांना नोकरीवरुन न काढण्याचे सुचना देण्यात आले असुन तसेच मे, २०२० मध्ये ब्रॉडकास्टिंग क्षेत्राच्या समस्यांबद्दल चर्चा करुन मुद्रण माध्यमांचा ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळविली आहे.

          केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात पुढे नमुद केले की, यापूर्वी दिनांक २२ एप्रिल, २०२० रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सुचना जारी केली होती. तसेच केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २० मार्च २०२० रोजी परिपत्रकाव्दारे मिडिया हाऊसच्या व्यवस्थापनाला कळविले होते की, त्यांनी त्यांच्या पत्रकारांना आणि कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी न करता त्यांना योग्य ते सहकार्य करावे.

          केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिनांक २९ मार्च २०२० रोजी सर्व खाजगी प्रसारमाध्यमांना सुध्दा परिपत्रक जारी करण्यात आल्याचे नमुद केले. परिपत्रकामध्ये विविध टिव्ही मालिकांत काम करणाऱ्या टिव्ही कलाकारासह सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रलंबित मोबदला, पगार लवकरात लवकर देण्याचे सुचना खाजगी प्रसारमाध्यमांना देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच शासकीय जाहिरात दराच्या वाढीसंदर्भात, जानेवारी २०१९ मध्ये प्रिंट / इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या शासकीय जाहिरातींचे दर सुधारित करण्यात आले असुन तेच सुधारित दर तीन वर्षांसाठी वैध असल्याचे पत्रात केंद्रीय मंत्री यांनी नमुद केले आहे.

          खासदार इम्तियाज जलील यांचे पत्र व भारतीय वृत्तपत्र सोसायटी (आयएनएस) कडून दिलेल्या निवेदनात वृत्तपत्रांना ५ टक्के मुलभुत कस्टम शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सदरील मागणीची सुध्दा दखल घेवुन ५ टक्के कस्टम शुल्क रद्द करण्याच्या दृष्टिने योग्य त्या निर्णयासाठी प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

वाचा - 

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH ...

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकता मेळावा - SHEVGAON

शेवगाव - 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा शेवगाव येथे संपन्न झाला,शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार,उस दराच्या आंदोलनासाठी तयार राहा, असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेशअध्यक्ष संदिप जगताप यांनी दिला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आज शेवगाव मधील शुभम मंगल कार्यालय येथे पार पडला, यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले की,शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असून त्यासाठी पक्षाध्यक्ष राजू शेट्टीही शेवगाव मध्ये येणार आहेत,व पूर्ण ताकतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये उतरणार आहे असे जगताप म्हणाले, नगरपरिषदेच्या 21 प्रभागांमध्ये स्वाभिमानी संघटना स्वतंत्र पणे उमेदवार उभे करणार,असेही ते यावेळी म्हणाले

    यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास कोरडे, पक्ष जिल्हाध्यक्ष राऊसाहेब लवांडे,जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग सुनील लोंढे,उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे,जिल्हा कार्याध्यक्ष दादा पाचरणे,महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे,बाईजाबाई बटूळे,रमेश कचरे,पक्ष तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड, संघटना तालुकाध्यक्ष प्रवीण म्हस्के, मेजर अशोक भोसले,अमोल देवढे,दत्ता फुंदे,शहराध्यक्ष भाऊ बैरागी,संदीप मोटकर,रावसाहेब मगर आदि मान्यवर उपस्थित होते,

 यावेळी तालुक्यातील विविध शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, दुपारी दोन वाजता कार्यक्रम सुरू झाला,विविध मान्यवरांचे सत्कार होऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली, यावेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी बोलताना म्हटले की,साखर कारखान्यांनी दर दर कमी दिला तर खपवून घेतले जाणार नाही,येत्या भविष्यकाळात मोठे आंदोलन साखर कारखान्यांवर उभे करू असे त्यांनी यावेळी बोलताना संगीतले,

संदीप जगताप

 प्रदेश अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिनिधी अक्षय केदार शेवगाव अहमदनगर





वाचा - 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION .... 

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH... 


इंटर नॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान - Irshad Ashrafi

 इंटर नॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान



वर्ल्ड पीस ह्यूमॅनीटी मिशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे जागतिक पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंटरनॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान करण्यात आला. 

कोविड - १९ (कोरोना) महामारीच्या पार्श्वभूमीवर सदर पुरस्कार सन्मानपत्र ई मेल च्या माध्यमाने संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅम्बे.डॉ.रूडोल्फ सॅम्युअल डेविड यांनी हाजी इर्शादभाई यांना प्रदान केला. 

हाजी इर्शादभाई प्रसिध्द सामाजिक

 व आध्यात्मिक कार्यकर्ते असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांचा देशातील अनेक सामाजिक संघटनांशी जवळचा संबंध असून ते अनेक जबाबदारी संभाळीत आहेत. 

संबंधीत पुरस्कार आतापर्यंतच्या निस्वार्थी भावनेने केलेल्या कामाची पावती असून मी हा पुरस्कार सर्वसामान्य जनतेस समर्पित करीत आहे. कोणत्याही मिळालेल्या पुरस्काराने बळ प्राप्त होऊन अधिक जबाबदारीची जाणीव होऊन अधिक काम करण्यास स्फुर्ती मिळते. अशी भावनिक प्रतिक्रिया हाजी इर्शादभाई यांनी व्यक्त केली. 

हाजी इर्शादभाई यांचे अनेक मान्यवरांकडून व समाजातून अभिनंदन केले जात आहे.

वाचा - 

इतिहास किती विक्रुत कराल ?....

विद्यापीठाची स्थापना व टिपूंचे ग्रंथालय - Tipu Sultan....

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.

पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.

 Guru Nanak 



 प्यारे नबी सल्ललाहो अलैहि वसल्लम की शान, गुरु नानक जी की नज़र में 


नबी (सल्ललाहो अलैहि वसल्लम) की अ़ज़मत और महानता का बयान हर इंसाफ पसंद शख्सियत ने किया है। उन्हीं में से एक नाम गुरु नानक जी का भी है। आईये इस पोस्ट में हम गुरु नानक जी के उन सुनहरे विचारो को देखते है जो आपने नबी ﷺ की शान और अज़मत में बयांन किये।

गुरु नानक जी कहते हैं कि…

❛ सलाह़त मोहम्मदी मुख ही आखू नत! ख़ासा बंदा सजया सर मित्रां हूं मत! ❜

» यानीः- ह़ज़रत मोहम्मद की तारीफ़ और हमेशा करते चले जाओ। आप अल्लाह तआला के ख़ास बंदे और तमाम नबीयों और रसूलों के सरदार हैं।

(जन्म साखी विलायत वाली, पेज नम्बर 246, जन्म साखी श्री गुरु नानक देव जी, प्रकाशन गुरु नानक यूनीवर्सिटी, अमृतसर, पेज नम्बर 61)

नानक जी ने इस बारे में ये बात भी साफ़-साफ़ बयान किया है कि दुनिया की निजात (मुक्ति) और कामयाबी अल्लाह तआला ने हज़रत मोहम्मद के झण्ड़े तले पनाह लेने से वाबस्ता कर दिया है। गोया कि वही लोग निजात पाऐंगे, जो हज़रत मोहम्मद की फ़रमाबरदारी इख़्तियार करेंगे और हज़रत मोहम्मद की ग़ुलामी में ज़िन्दगी बसर करने का वादा करेंगे। चुनांचे नानक कहते हैं कि…

❛ सेई छूटे नानका हज़रत जहां पनाह! ❜

» यानीः- निजात उन लोगों के लिए ही मुक़र्रर है, जो हज़रत मोहम्मद की पनाह में आऐंगे और उनकी ग़ुलामी में ज़िन्दगी बसर करेंगे।

– (जन्म साखी विलायत वाली, प्रकाषन 1884 ईस्वी, पेज 250)

नानक जी के इस बयान के पेशे नज़र गुरु अर्जून ने यह कहा है कि..

❛ अठे पहर भोंदा, फिरे खावन, संदड़े सूल! दोज़ख़ पौंदा, क्यों रहे, जां चित न हूए रसूल! ❜

यानी: जिन लोगों के दिलों में हज़रत मोहम्मद की अ़क़ीदत और मोहब्बत ना होगी, वह इस दुनिया मे आठों पहर भटकते फिरेंगे और मरने के बाद उन को दोज़ख़ मिलेगी।

– (गुरु ग्रन्थ साहब, पेज नम्बर 320)

नानक ने इन बातों के पेशे नज़र ही दूसरे लोगों को ये नसीहत की है कि …

❛ मोहम्मद मन तूं, मन किताबां चार! मन ख़ुदा-ए-रसूल नूं, सच्चा ई दरबार! ❜

यानीः हज़रत मोहम्मद (सल्ललाहो अलैहि वसल्लम) पर ईमान लाओ और चारों आसमानी किताबों को मानो। अल्लाह और उस के रसूल पर ईमान लाकर ही इन्सान अपने अल्लाह के दरबार में कामयाब होगा।

– (जन्म साखी भाई बाला, पेज नम्बर 141)

एक और जगह पर नानक जी ने कहा कि …

❛ ले पैग़म्बरी आया, इस दुनिया माहे! नाऊं मोहम्मद मुस्तफ़ा, हो आबे परवा हे! ❜

यानीः- जिन का नाम मोहम्मद है, वह इस दुनिया में पैग़म्बर बन कर तशरीफ़ लाए हैं और उन्हें किसी भी शैतानी ताक़त का ड़र या ख़ौफ़ नहीं है। वह बिल्कुल बे परवा हैं।

– (जन्म साखी विलायत वाली, पेज नम्बर 168 © www.ummat-e-nabi.com/home)


एक और जगह नानक ने कहा कि…

❛ अव्वल नाऊं ख़ुदाए दा दर दरवान रसूल! शैख़ानियत रास करतां, दरगाह पुवीं कुबूल! ❜

यानीः किसी भी इन्सान को हज़रत मोहम्मद (सल्ललाहो अलैहि वसल्लम) की इजाज़त हासिल किए बग़ैर अल्लाह तआला के दरबार में रसाई हासिल नहीं हो सकती।

– (जन्म साखी विलायत वाली, पेज नम्बर 168)


एक और मक़ाम पर गुरु नानक ने कहा है कि…

❛ हुज्जत राह शैतान दा, कीता जिनहां कुबूल! सो दरगाह ढोई, ना लहन भरे, ना शफ़ाअ़त रसूल! ❜

यानीः जिन लोगों ने शैतानी रास्ता अपना रखा है और हुज्जत बाज़ी से काम लेते हैं। उन्हें अल्लाह के दरबार में रसाई हासिल ना हो सकेगी। ऐसे लोग हज़रत मोहम्मद (सल्ललाहो अलैहि वसल्लम) की शफ़ाअ़त से भी महरुम रहेंगे। शफ़ाअ़त उन लोगों के लिए है, जो शैतानी रास्ते छोड़कर नेक नियत से ज़िन्दगी बसर करेंगे।

– (जन्म साखी भाई वाला, पेज नम्बर 195)

एक सिक्ख विद्वान डॉ. त्रिलोचन सिंह लिखते हैं कि…

❛ हज़रत मोहम्मद नूं गुरु नानक जी रब दे महान पैग़म्बर मन्दे सुन। ❜

– (जिवन चरित्र गुरु नानक, पेज नम्बर 305)

अल ग़रज़, गुरु नानक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा (सल्ललाहो अलैहि वसल्लम) को अल्लाह तआला का ख़ास पैग़म्बर ख़ातमुल मुरसलीन (आख़री रसूल) और ख़ातमुल अंम्बिया (आख़री पैग़म्बर) तसलीम करते थे और तमाम नबीयों का सरदार समझते थे। गुरु नानक के नज़दीक दुनिया की निजात, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा (सल्ललाहो अलैहि वसल्लम) के झण्ड़े तले जमा होने से जुड़ी है।

 By: मुफ़्ती सैफुल्लाह ख़ां अस्दक़ी, अशरफी, चिश्ती, क़ादरी

“इस्लामिक धर्म गुरु” “मुफ़्ती.ए.आज़म पंजाब”


गुरु नानक जयंती की सभी को हार्दिक शुभकामनाएं


फिरोज़ शैख 

(अहमदनगर महाराष्ट्र)

पढिये -

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer..

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed ....

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ....


क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer

मुस्लिम व्यक्ती शेतकरी आंदोलन में सिख पगडी पहनकर शामिल - जाने क्या है हकीकत

देश -

पंजाब हरियाणा के किसानों ने केंद्र सरकार के कृषी बिल के विरोध मे आंदोलन छेडा है जीसके कारण आंदोलन करता किस तरह से देशद्रोही, खलिस्तानी और विरोधीयो का किस तरह समर्थन मिला है ये दिखाने के लिए सरकार के समर्थक जीतोड कोशिश कर रहे है.

नजीर अहमद नाम के एक मुस्लिम व्यक्ती का फोटो व्हायरल किया जा रहा है जिसमे नजीर अहमद पगडी पहने है और ये दावा किया जा रहा है की मुस्लिम व्यक्ती सिखोवाली पगडी पहने मोर्चे मे शामिल हुआ है.

उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के माहिती सल्लागार तथा भाजप के प्रवक्ते शलब मनी त्रीपाठी ने नजीर अहमद के फेसबूक का फोटो शेअर करते हुए ट्विट किया है और कॅप्शन मे "लिखा घंटे भर मे किसान बनने का चमत्कार देखी है"

इससे  ये जाहीर होता है के किसान आंदोलन को भाजप द्वारा बदनाम करनेके साजिश रची जा रही है और किसान आंदोलन और आंदोलन करता को देशद्रोही खलिस्तानी पाकीस्तान और शाईन बाग से जोड कर बदनाम किया जा रहा है.

पंजाब और हरियाणा के करोडो किसान उत्तर प्रदेश, दिल्ली मे आंदोलन के लिये दाखील हुए है लेकिन सरकार के एकभी मंत्री के पास इतना वक्त नही है आंदोलन करणे वालोसे से मुलाकात और बात कर सके.बलके इसके उलट आंदोलन करनेवाले किसानोको बदनाम करनेके हर तरह से कोशिश की  जा रहे है. 

जिस नजीर अहमद का फेसबुक फोटो लगाकर ये बताने की कोशिश की जा रही है के किसान आंदोलन में मुस्लिम व्यक्ती पगडी पहनकर शामिल हुआ है वो फोटो एप्रिल महिने का है नजीर अहमद ने अपने फेसबूक पर अपलोड किया था. आर सरकार किसान विरोधी बिल जून महीने में लेकर आई सप्टेंबर में ये बिल पारित हुआ.

नजीर अहमद के पगडी वाले ऊस फोटो का और आज के किसान आंदोलन का दूर दूर तक कोई संबंध नही है लेकिन उत्तर प्रदेश भाजप प्रवक्ते शलब मनी त्रीपाठी ने पुराने फोटो को आज के किसान आंदोलन से जोडकर ट्विट किया इसे ये साबित होता है के सरकार को किसान आंदोलन और आंदोलन करता से बातचीत में कोई दिलचस्पी नही.

बलके इस आंदोलन को किस तरह बदनाम किया जाये इस पर ज्यादा मेहनत हो रही है. 



अब सवाल ये उठता है के क्या भारत का मुसलमान पगडी नहीं  पहन सकता? 

या भारत का मुसलमान किसान नही हो सकता? 

जब भारत कृषिप्रधान देश है तो भारत में रहने वाले हर जाती धर्म के नागरिक किसान हो सकते है फिर चाहे व मुसलमान ही क्यू ना हो.

भारत के किसान सरकार से बात करने के लिए भारत की राजधानी दिल्ली पहुचे है और सरकार के वरिष्ठ मंत्री और भाजप के वरिष्ठ नेता हैदराबाद के महानगरपालिका चुनाव मे व्यस्त आहे. 

क्या  हैदराबाद महानगरपालिका चुनाव किसानों से भी ज्यादा जरुरी है?

अब देखना ये है की सरकार को किसानो से बात करने के लिए ये वक्त कब मिलता है.

पढिये -

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH

 सामान्य पत्रकार ने दिखाया पत्रकारिता किसे कहते है.



हैदराबाद -

हैदराबाद निकाया चुनाव मे भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओ ने प्रचार सभा और रोड शो किए. सभी नेताओ के निशाने पर एम आय एम अध्यक्ष तथा सांसद खासदार असदुद्दिन ओवेसी रहे. भाजपा के एक नेताने कहा की हैदराबाद के पुराने शहर मे रोहिंग्या बसते है तो किसीने एम आय एम अध्यक्ष की तुलना जिन्हा से करदाली. मामला यहां रुखा नही बल्की उत्तर प्रदेश के मुख्य मंत्री योगी आदित्य नाथ ने तो यहां तक कय दिया  की भाजप की सत्ता आतेही सबसे पहेले हैदराबाद का नाम बदलकर भाग्यनगर रखने वाले है. भाजप के वरिष्ठ नेता और केंद्र गृह मंत्री अमीत शाह ने पत्रकारोसे बात करते हुए कहा की अगर ओवेसी इजाजत लिखित मी दे तो हम रोहिंग्या पर कारवाही करेंगे.  इसी दौरान एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी ने एक न्युज चेनल से बात करते हुये कहा की देश का पहेला गृह मंत्री है जो एक सांसद से इजाजत मांग रहा है.         

भाजपा के रोड शो दौरान एक पत्रकार ने गृह मंत्री अमित शाह से कुछ सवाल पुछ लिए  उस पत्रकारने निर्भीड और बिना डरे अमीत शाह से सवाल किया की 

जब हैदराबाद मे बाड आई तब आप और आपके पार्टी के नेता कहा थे?    

केंद्रने कर्नाटक और केरल को मदत किया लेकीन तेलंगाना को मदत क्यो नही किया?

क्या आप हैदराबाद मे जातीय तेढ निर्माण करणे केलीए इस तऱ्ह प्रचार कर रहे है ?

क्या हैदराबाद का नाम बदलने वाले है ?

और पत्रकार ने ये भी कहा की आप पर के सी आर जो टी आर एस पार्टी के अध्यक्ष है उन्होने ये आरोप लगाया है की हैदराबाद का माहोल खराब करने के लिए भाजप गलत इल्जामात लगा रही है.

इससे सवालो के जवाब बिना दिये अमीत शाह वाहसे पत्रकार को जानेके लिए कहते नजर आए. जब कूछ काम नही आया तब अमित शाह ने शाम  को पत्रकार परिषद लेकर पुरा डाटा पेश करेंगे ऐसा बोल वाहसे निकल गये.

जिस तऱ्ह एक सामान्य  पत्रकारने बगैर डरे भाजप नेता तथा केंद्र गृह मंत्री अमीत शाह को सवाल किए उससे ये बात साबित होती है की अगर सचाई से पत्रकारीता करे और निर्भीड सवाल जवाब किए तो जो सही है वो उत्तर देने सक्षम रहेंगा वरना दर किनारा कर वहा से निकाल जायेंगा. जैसा ये मामले मे हुआ.

हैदराबाद चुनाव ओवेसी बनाम भाजप ऐसा देखने मिल रहा है. जबकी चुनावी मैदान मे कॉंग्रेस ने १५० उमिदवार मैदान मे उतारे है. इसके पहले के हैदराबाद निकाया  चुनाव मे कॉंग्रेस को सिर्फ दो और भाजप को चार सीट परही जीत मिली थी. अब देखना ये है की हैदराबाद की जनता हैदराबाद को हैदराबाद रहेने देना चाहती है या भाग्यनगर बनान चाहती है. चुनाव के नतीजे ४ डिसेंबर को आने है.       

पढिये - 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION ...

ओवेसी ने दि अमीत शाह को खुली चूनौती- Asaduddin Owaesi....

एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवणुका लढविणार - डॉ गफ्फार कादरी AIMIM MAHARASHTRA ...

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या