अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR

 अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे  - डॉ परवेज अशरफी

 

अहमदनगर -


अहमदनगर शहरात पहिल्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण कमी आढळत असले तरी. कोरोना चे नवीन विषाणू काही देशात आले असल्याचे आणी त्या देशाने परत लॉक डाऊन केले असल्याचे प्रसार माद्यमातून समजते. त्याच बरोबर इंग्लंड या देशातही कोरोना पेक्षा भयंकर विषाणू आल्याचे समजते. काही दिवसात भारतात काही भारतीय नागरिक विदेशातून भारतात आले असून त्यात इंग्लंड येथून ही नागरिक आले आहे. त्यातील ११ नागरिक इंग्लंड येथून आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात आले आहे.

ज्या प्रमाणे कोरोना काळात अहमदनगर महानगर पालीकेने घंटा गाडी चा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात तब्लीग जमात आणी त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आव्हान केले होते व न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केले गेले. त्याच पडत्तीने आपण महाराष्ट्राचे मुख्य मंत्री या नात्याने अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना  व अहमदनगर महानगर पालीका आयुक्त साहेबांना तातडीचे आदेश करावे की त्यांनी अहमदनगर शहरात फिरत असलेल्या कचरा गाडीचा मंजेच घंटा गाडी चे भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात ती गाडी फिरवावी आणी जनतेला आव्हान करावे की जे इंग्लंड येथून आलेले नागरिकांच्या संपर्कात आले त्यांनी स्वताहून कोरोना चाचणी करावी अन्यथा त्यांचेवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल. अशी मागणी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री साहेब यांना इ - मैल द्वारे केले. त्याची प्रत मा. अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेब आणी अहमदनगर महापालिका आयुक्त यांना देण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष यांनी अहमदनगर पालिकेने प्रसार माद्यामांचा जास्तीत जास्त वापर करण्याचेही निवेदनात लिहिले आहे.https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

यावेळी हाजी जावेद शेख - जिल्हा महासचिव, कादिर शेख - जिल्हा संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शानावाज तांबोळी - विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष,असिफ सुलतान - नगरसेवक, अमीर खान - मास शहर अध्यक्ष, मुसैफ शेख, सलमान खान,समीर बेग ,फिरोज शेख,आरिफ सय्यद आदींचे सह्या आहेत.  






वाचा - 

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast....


शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर - Urdu education...


१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...


भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ....

शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर - Urdu education

 शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर



जिल्हाध्यक्षपदी मोहंमद समी शेख तर सचिव शेख मोहंमद मुजीब


   अहमदनगर - शिक्षक भारती संघटनेची बैठक नुकतीच राज्य सचिव सुनिल गाडगे यांच्या उपस्थित  संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा कार्यध्यक्ष बाबा लोंढे, इलियास तांबोली, मुख्याध्यापक खलील शेख, रफिया खान, एटीयुचे चेअरमन नज्जू पहेलवान, फिरोज खान आदिं मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती उर्दू विभागाचे राज्य अध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी या बैठकीस ऑनलाईन मार्गदर्शन केले. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे -


     जिल्हाध्यक्ष - मोहंमद समी शेख, जिल्हा सचिव - शेख मोहंमद मुजीब, उपाध्यक्ष शेख अकिल अहमद, मुन्नवर खलील (संगमनेर), मोहंमद तन्वीर (श्रीरामपूर), कोषाध्यक्ष - खान इमरान अय्युब, सहसचिव - खान नजीब नुरईलाही, पठाण अरबाज (श्रीरामपूर), मानद सचिव - मुन्नवर हुसेन, खजिनदार - अतिक शेख कादर (कोल्हार), महिला प्रतिनिधी - इनामदार गुलनाज, मार्गदर्शक - डॉ.प्रा.सलाम सर, जाकीर सय्यद, अबुनसर सैय्यद, शेख अशफाक अहमद.


     याप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्य सचिव सुनिल गाडगे म्हणाले, आज शिक्षकांचे अनेक प्रश्‍न आहेत; ते सोडविण्यासाठी संघटन महत्वाचे आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी शिक्षक भारती संघटना शासनाकडे वेळोवेळी दाद प्रसंगी आंदोलने करुन ते सोडवत आहेत. अल्पसंख्यांक संस्था व शिक्षकांचे विशेषत: उर्दू माध्यमांबाबत शासनाचे उदासिन धोरण असून, त्यासाठी संघटीत लढा देण्याची गरज आहे. यासाठीच नवीन कार्यकारिणी उर्दू शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेईल. त्यास शिक्षक भारती संघटनेचे राज्य व जिल्ह्यातील पदाधिकारी सहकार्य करतील, असे सांगितले.


     याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख म्हणाले, शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून उर्दू शाळा व शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे. संघटनेने जिल्हाध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. उर्दू शाळा व शिक्षकांच्या प्रश्‍नांना आपले प्राधान्य राहील, असे सांगितले.https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d



     कार्यक्रमाचे प्रास्तविक खान नजीब यांनी केले तर सूत्रसंचालन इमरान खान यांनी केले. शेवटी शेख अकिल यांनी आभार मानले.


वाचा -

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast ...

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER .....

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast

 25 दिसम्बर 1942

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट, 


अहमदनगर- 


१९४२ ला महात्मा गांधी च्या चलेजाव चळवळीत प.नेहरू,मौलाना आझाद,वल्लभभाई पटेल,कृपलानी आदी नेते अहमदनगर च्या किल्ल्यात कैद झाल्याने आपण काही तरी देशा साठी करावे हा विचार रत्नमम पिल्ले, हबीब खान, पन्ना लालचौधरी खोमणे यांच्या मनात उत्पन्न झाला.त्यातून मग तरुणांनी भूमिगत होऊन संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे,जाळपोळी,असहकार करण्याचे काम भिंगार व नगर मध्ये सुरु केले.


एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी मधून बॉम्ब चोरला व तो एका महिलेने पोटावर बॉम्ब ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला.त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले,हबीब खान,पन्नालाल चौधरी,खोमणे यांच्यावर हि जबाबदारी टाकण्यात आली.ब्रिटीशाची गर्दी संरोष टॉकीजवर जास्त असते म्हणून ती जागा निवड़न्यात आली.पिल्लेंनी इशारा केला व हबीब खान यांनी बॉम्ब टाकला,


यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मृत झाले व अनेक जखमी झाले.


हबीब खान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ऍम्ब्युलन्स मधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले.त्यामुळे कोणाला संशय आला नाही.


त्यावेळेच्या गुजरात-महाराष्ट्र व मुबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट हा झाला नंतर पुणे व इतर ठिकाणी हि मालिका सुरु झाली.


या घटनेची दाखल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती.त्यावेळच्या रेडिओ वर शाबास इंडिया असे उदगार काढले होते.अहमदनगरचे स्वातंत्रसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन यांना मुबईहुन बोलावून याची केस चालविण्यास सांगितले.बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे.प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला.त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले.पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी ३ वर्षे तुरुंगात डांबले.स्वातंत्र मिळाल्यावर त्याची सुटका झाली.


फिरोज़ शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)



वाचा -

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान

मगदूम सोसायटीतर्फे कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांच्या आठवणींना उजाळा



अहमदनगर- भूतकाळात अहमदनगर मध्ये उर्दू साहित्यात काम करणारे भरपूर माणसे होती. ज्यांनी भरपूर कार्य केले व त्यांच्या मागे साहित्यात काम करणारी नवी माणसे तयार केली. ज्यामुळे आज ती माणसे साहित्यात काम करत आहे. पण येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या काळात उर्दू साहित्य काम करणारी माणसं फार कमी होत आहे. त्यासाठी सध्या कार्यरत असणाऱ्या साहित्यकांनी नवीन पिढीला उर्दू साहित्याकडे आकर्षित करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उर्दू साहित्यिक व कवी सलीम खान यांनी केले.

       मखदूम सोसायटीच्या वतीने अहमदनगरचे दिवंगत उर्दू साहित्यकार व कवी कमर कोकणी व प्राध्यापक खलील मुजफ्फर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक कवींचा मुशायरा रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी सलीम खान, माजी प्राचार्य कादिर सर, सुफी गायक पवन नाईक, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरूर, रुग्णमित्र नादिर खान, कमरुद्दिन शेख, खालील चौधरी, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद आदी उपस्थित होते.

    पुढे बोलताना सलीम खान म्हणाले की कमर कोकणी हे व्यवसायाने टेक्स्टाईल कॉन्ट्रक्टर होते. पण त्यांना उर्दू भाषेची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या साहित्यिक संघटनांच्या माध्यमातून ऊर्दू साहित्या साठी कार्य केले. त्याचप्रमाणे प्रा.खलील मुजफ्फर यांना तर अनेक भाषांवर प्रभुत्व होते. पण त्यांना उर्दू भाषेची फार आवड होती. म्हणून त्यांनी मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिकांचे लेखनाचे उर्दूत भाषांतर केले होते. त्यांच्या या कामाला अनेक साहित्यिकांनी भरभरून कौतुक केले होते. व त्यांनी अनेक मराठी साहित्यकारांच्या पुस्तकांची व नावांची यादीही सादर केली. त्याचप्रमाणे कादिर सर व पवन नाईक यांनीही दिवंगत साहित्यकां बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

     यावेळी झालेल्या मुशायरा मध्ये बिलाला अहमद, अ.रशिद कुरेशी, शरीफ खान, मुशताक सर,अँड. मन्सूर जागीरदार, सलीम खान, डाँ. कमर सुरूर, नफिसा हया, आसिफ सर, हबीब पेंटर, मुन्नवर हुसेन यांनी आपल्या रचना सादर केल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचा फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण ही करण्यात आला. ज्याला शेकडो रसिकांनी त्याचा आनंद घेतला.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ सर यांनी केले. तर आभार आबीद दुलेखान यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शफकत सय्यद, तारीक शेख, सलीम खान व मगदूम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.

वाचा -

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष - विलास जगदाळे ....

ओबीसी, व्ही.जे., एन.टी. चा अहमदनगर मध्ये जनमोर्चा - OBC,VJ,NT MORCHA ...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष - विलास जगदाळे

 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष



आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. 

24 डिसेंबर 1986 साली अखिल भारतीय ग्राहक पंचायती च्या प्रयत्नातून भारतीय संसदेने ग्राहक संरक्षण कायदा मंजूर केला. म्हणून आजच्या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व आहे. या दिवशी संपूर्ण देशभर राष्ट्रीय ग्राहक दिन मोठया उत्साहात विविध जनजागृती कार्यक्रमांनी साजरा केला जातो. तसे पाहता दैनंदिन जीवनामध्ये आजही खेडा पाड्यातील ग्राहकांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते... 

दूध किंवा शीतपेय छापील किंमती (एम.आर.पी.) पेक्षा जादा किमतीने घ्यावे लागते. आठवडा बाजारातील भाजीवाला तराजूत वजना ऐवजी दगड ठेवतो. अखाद्य रंग वापरलेल्या मिठाईची विक्री केली जाते , दुधात भेसळ होते, अश्लील, हीन अभिरुचीच्या जाहिरातींतून नको ते ओंगळवाणे प्रदर्शन केले जाते. रिक्षा-टॅक्सीवाल्यांची लुबाडणूक आपण निमूटपणे सहन करतो. बिल्डर, फायनान्स कंपन्या, प्रवासी कंपन्या, वस्तूंचे उत्पादक आपल्याला फसवताहेत, यांसारख्या बऱ्याचशा अडचणींना ग्राहकांना सामोरे जावे लागते...


हे सगळं का ? 

यामागील कारण एकच,.. अजूनही आपल्यातील शोषणाविरुद्ध लढणारा खरा ग्राहक बाहेर येत नाही. म्हणूनच आजच्या *24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपणांस ग्राहक संरक्षण कायद्या ने प्राप्त झालेल्या काही मूलभूत अधिकारांची माहिती घेणं महत्वाचं आहे.. ..* 


1 ) सुरक्षिततेचा हक्क :-

बाजारात उपलब्ध असणारी कोणतीही वस्तू आरोग्याला घातक नसणे तिचा कोणत्याही प्रकारे उपद्रव न होणे हा आपला ग्राहक म्हणून हक्क आहे. उदा.- लहान मुलांची खेळणी ज्यापासून त्यांना इजा होऊ शकेल अशी नसावीत. 


2 ) माहिती मिळविण्याचा हक्क :- 

जी वस्तू खरेदी करावयाची आहे त्या वस्तू,उत्पादना विषयी, कंपनी विषयी तिच्या उपयोगा विषयी अगर सेवे विषयी, वस्तूच्या वापरातून होणाऱ्या परिणामां विषयी सर्व प्रकारची सत्य माहिती ग्राहक म्हणून जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे.


3 ) वस्तू निवडण्याचा हक्क :-

अनेक दर्जाच्या अनेक कंपन्यांच्या नानाविध किंमती असलेल्या वस्तूतून चौकस राहून गुणवत्ता पूर्ण अशी वस्तू निवडण्याचा ग्राहकास हक्क आहे.


4 ) मत मांडण्याचा किंवा तक्रार निवारणाचा हक्क :- 

वस्तू अगर सेवा घेतल्यानंतर काही दोष अथवा तक्रार उद्भवल्यास आणि आपली फसवणूक झाली आहे असे वाटल्यास ग्राहकाला तक्रार करण्याचा आणि ती निवारण करुन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.


5 ) ग्राहक शिक्षणाचा हक्क :- 

ग्राहकांचे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत त्यांची आणि बाजारपेठेत केल्या जाणाऱ्या सर्व व्यापारी व्यवहारा तील बदलांची शासनाने केलेल्या नवीन कायदे, तरतूदी तसेच नियमांची माहिती करून घेण्याचा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे.


6 ) आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क :- 

आपले जीवनमान चांगले राहण्यासाठी प्रदूषणा पासून संरक्षण मिळवण्याचा, याचा अर्थ आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छ असणे,सांडपाण्या चा निचरा व्यवस्थित होणे, आरोग्यसंबंधी वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होणे हा आपला अधिकार आहे.


दैनंदिन जीवनात ग्राहक म्हणून वावरताना बऱ्याचदा आपल्या या अधिकारांची, हक्कांची पायमल्ली होते. हे आपण वरचेवर अनुभवतो. अशा वेळी गरज असते ती ठामपणे आणि चिकाटीने आपल्या अधिकारांची अंमलबजावणी करून घेण्याची. *जागरूक ग्राहक हा या देशाचा सुरक्षित नागरिक असतो या तत्वाने आपण सर्वानी आपला ग्राहक डोळा सजग ठेवून व्यवहार करायला हवेत.* 


 ग्राहकाभिमुख प्रशासन, शोषणमुक्त समाज आणि कल्याणकारी अर्थव्यवस्था ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेऊन 1974 साली ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना केली आहे. 

 "संवाद समन्वयात ग्राहक कल्‍याणम् !! " कारखानदार, व्यापारी, शेतकरी, श्रमिक आणि ग्राहक हि अर्थक्षेत्राची पाच अंगे आहेत. यांच्यात संघर्ष नको अंगअंगी भाव हवा कारण शेवटी सर्व " ग्राहक " आहेत. तेव्हा यात समरसता हवी म्हणूनच ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्षात्मक कार्यक्रम अशीही ग्राहक चळवळीच्या कार्याची चतुःसूत्री गुंफत ग्राहक चळवळ संपूर्ण देशभर कणखरपणे उभी आहे.


असे असले तरी ग्रामीण भागातील बाजारपेठेत वावरताना मात्र बऱ्याच वेळेला ग्राहक म्हणून असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. केली जाणारी अडवणूक पीळवणूक ही केवळ वस्तू खरेदीच्या स्वरूपातच असते असं नाही, तर त्यात जीवनावश्यक अशा सेवांचा ही समावेश होतो. मग पेट्रोलपंपावर वाहनात पेट्रोल भरताना, औषध दुकानातून औषध घेताना, विविध फायनान्स कंपन्या कडून उपलब्ध केल जाणार अर्थसहाय्य, सुट्टी दरम्यान निघणाऱ्या कौटुंबिक सहली, पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी बुकिंग केली जाणारी मंगल कार्यालय, शेती हंगामानुसार खरेदी केली जाणारी बी बियाणे, खतांचा पुरवठा, बँकेच्या ए. टी. एम मधून न मिळालेली रक्कम, विद्यार्थ्याना मिळणारी एस. टी ची पास सवलत, गॅस कंपन्यांचे अनुदान न मिळणे, रुग्णालयांतून होणारी अवास्तव बिल आकारणी, वीज वितरण कंपनीची विमा रक्कम मिळण्यातील अडचणी, रेल्वे आरक्षण शुल्क, विशीष्ट भाडे करारानुसार पुरवली जाणारी विविध सेवा साधने अशा एक ना अनेक सेवांचा या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. 


पावती शिवाय खरेदी करु नका, ऑनलाईन खरेदी टाळा, आणि जाहिरातींच्या भुलभुलैयांना बळी पडू नका.* जागरूक राहूनही फसवणूक झालीच तर संबंधित यंत्रणेशी ग्राहक म्हणून आपण स्वतः लेखी तक्रार करुन आपले म्हणणे मांडू शकता. या सर्व समस्यांच्या निराकरण आणि मार्गदर्शनासाठी गांव तिथे ग्राहक पंचायत हा संकल्प या निमित्ताने आपण सारेजण करूया. गावोगावी मार्गदर्शन सेवा केंद्र सुरु करूया. तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या मदतीला ग्राहक पंचायतीचे अनेक कार्यकर्ते जिल्हाभर सेवाशरण वृत्तीने कार्यरत आहेत. ग्राहक चळवळ बहिष्काराची पुरस्कर्ती आहे पण संप, मोर्चे, टाळेबंदी, घेरावो, जलादो अशा चुकीच्या पद्धतीचा अवलंब कधीही करीत नाहीत याला आमचा सक्त विरोध आहे. *चर्चा, संवाद आणि समन्वयातून अनेक प्रश्न सुटतात या विश्वासावर गेली 45 वर्ष ग्राहक चळवळ उभी आहे .


एखादा जटिल प्रश्न नाहीच सुटला तर ग्राहक संरक्षण कायद्याने आपणांस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 1 कोटी रु.पर्यंत मुल्य असलेल्या तक्रारी सुनावणीसाठी नजीकच्या जिल्हा आयोगात दाखल करता येतात. तर 5 लाख रुपया पर्यंतच्या तक्रारीसाठी कोणतेही शुल्क आकारले जातं नाही.10 कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगाकडे तर 10 कोटी हुन अधिक रक्कमेच्या तक्रारी राष्ट्रीय आयोगात दाखल करण्याची तरतूद आहे. 


 नव्याने प्रारित झालेल्या 2019 च्या कायद्यानाव्ये उत्पादन दायीत्व, नुकसान भरपाई कार्यक्षेत्र वाढ करुन तिच्या अंलबजावणी साठी स्थापित झालेल प्राधिकरण, मध्यस्त, ऑनलाईन व्यवहार, आणि फसव्या किंवा दिशाभूल जाहिराती करणाऱ्यांवर थेट कारवाई, तसेच दंड आणि कारावास अशा महत्वपूर्ण बदलामुळे आजचा ग्राहक हा खऱ्या अर्थानं राजा झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.* आता गरज आहे ती ग्राहकाने अन्याया विरुद्ध उठून उभं राहण्याची. आणि " जेजे आपणांस ठावे | तेते इतरांसी सांगावे | शहाणे करून सोडावे सकळजन | हे संत वचन सार्थ ठरवण्याची. 

 || जय भारत - जय ग्राहक ||


 विलास जगदाळे ,

अध्यक्ष:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत.

नगर जिल्हा

सदस्य:-

 नगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद

 _____ __मो._9765986601

          9422086601

वाचा - 

तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच TARIK KASMI ....

ओबीसी, व्ही.जे., एन.टी. चा अहमदनगर मध्ये जनमोर्चा - OBC,VJ,NT MORCHA ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER..

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER....


तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच TARIK KASMI

 तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच



लखनऊ 22 दिसंबर 2020. रिहाई मंच ने गोरखपुर सीरियल ब्लॉस्ट मामले में आजमगढ़ के तारिक कासमी को आजीवन कारावास के फैसले पर बोला की यह फैसला तथ्यों से परे है. मंच ने कहा कि इससे पहले भी निचली अदालतों द्वारा आतंकवाद के विभिन्न मामलों में सजा सुनाए जाने के बाद ऊपरी अदालतों ने फैसले को पलट दिया और बेगुनाह बरी किए गए. अक्षरधाम मामला इसकी मिसाल है जिसमें फांसी की सजा को सुप्रीम कोर्ट ने पलट दिया.

रिहाई मंच महासचिव राजीव यादव ने कहा कि 25 मई 2007 को गोरखपुर में हुई घटना के महीनों बाद 12 दिसंबर 2007 को तारिक़ का यूपी एसटीएफ ने आजमगढ़ से अपहरण किया था. इस बात को यूपी सरकार द्वारा गठित आरडी निमेष आयोग ने भी सही ठहराते हुए दोषी पुलिस वालों के खिलाफ करवाई की सिफारिश की थी. 19 सितंबर 2008 बाटला हाउस फर्जी एनकाउंटर के बाद पुलिस ने नई थ्योरी लाई और कहा कि गोरखपुर सीरियल ब्लास्ट इंडियन मुजाहिदीन ने किया था. जबकि पहले महीनों तक किसने किया इसके बारे में कुछ नहीं कहा गया बाद में इसका ज़िम्मेदार हूजी को बताया गया फिर आईएम को. इस तरह देखें तो पुलिस की थ्योरी में भारी अंतर्विरोध है. 

इससे पहले भी लखनऊ में तारिक कासमी के मामले में ट्रायल पूरा होने से पहले ही सजा सुना दी गई थी. इससे साफ होता है कि तारिक कासमी को लेकर एक पूर्वाग्रह है. यहां यह बताना महत्वपूर्ण है कि यूपी में आतंकवाद के मामलों में झूठे फसाए जा रहे युवाओं को लेकर जो आंदोलन हुए उसकी शुरुआत तारिक कासमी के मामले से हुई.

गौरतलब है कि मायावती सरकार ने उस दौरान यूपी में हुई विभिन्न आतंकी घटनाओं की सीबीआई जांच की बात कही थी लेकिन केंद्र की कांग्रेस सरकार ने नहीं करवाया. यहां गौर करने की बात है कि इसी दौरान विभिन्न हिंदुत्वादी संगठनों के नेताओं और कार्यकर्ताओं पर आतंकवाद के विभिन्न मामलों में आरोप लगे और गिरफ्तारियां हुई. वहीं सपा सरकार में गोरखपुर मामले में तारिक़ का मुकदमा वापस ले लिया था.

राजीव यादव ने कहा कि रिहाई मंच ने जांच एजेंसियों पर सवाल उठाते हुए विवेचना की धांधलियों को परत दर परत खोलती गोरखपुर सीरियल ब्लास्ट पर रिपोर्ट लाई थी. जिसमें कहा गया कि गोरखपुर सीरियल ब्लास्ट मामले में तारिक कासमी समेत सैफ, सलमान, मिर्जा शादाब बेग को झूठी कहानी और झूठे साक्ष्य गढ़कर फसाया गया जिसका मकसद उन हिन्दुत्वादी सांप्रदायिक तत्वों को बचाना था, जो इस पूरे मामले के असल अभियुक्त हैं. इस रिपोर्ट में कहा गया है कि कोई भी ऐसा चश्मदीद गवाह नहीं है जिसने किसी भी व्यक्ति को गोरखपुर के तीनों स्थलों पर साइकिलें खड़ी करते हुए और उसने उन्हीं साइकिलों से विस्फोट होते हुए देखा था. पुलिस द्वारा घटना के बाद जो स्केच जारी किए गए और जिनका प्रकाशन हुआ वो किसकी चश्मदीद गवाही और शिनाख्त के बाद बनाए गए थे, वो किसके थे यह मुकदमें के किसी भी रिकार्ड से साबित नहीं है. इसी तरह इस मामले के अहम गवाह मरहूम मौलाना अफजालुल हक का बयान कि तारिक कासमी 21 मई की शाम को उनके मदरसे में दो अन्य के साथ साइकिलें लेकर आया था, भी विश्वसनीय नहीं है. राजू उर्फ मुख्तार जिसको सैफ बताया जा रहा है और छोटू जिसको सलमान बताया जा रहा है, इस पूरे मामले में पुलिस द्वारा दो गढ़े गए व्यक्ति हैं. पहले आफताब आलम अंसारी को राजू उर्फ मुख्तार बताया जा रहा था परंन्तु लखनऊ न्यायालय द्वारा यह नहीं माना गया और आफताब को बरी कर दिया गया. वाराणसी कचहरी विस्फोट के मामले में सैफ को अभियुक्त बनाया गया था और मुकदमे में उस पर यह आरोप था कि उसी ने राजू उर्फ मुख्तार नाम रखकर धमाके किए परन्तु विवेचना के दौरान ही यह कहानी दम तोड़ गई और सबूत के अभाव में विवेचक द्वारा अन्तर्गत धारा 169 सैफ को बरी कर दिया गया. तारिक कासमी जो कथित इकबालिया बयान दिनांक 22 दिसंबर 2007 पुलिस बताती है, वह निमेष आयोग द्वारा फर्जी करार दिया जा चुका है. इस पूरे मामले में कोई सीधा और परिस्थितिजन्य साक्ष्य पुलिस के पास नहीं. धमाके कैसे हुए और इसकी किस तरह तैयारियां की गईं इस संबनन्ध में जो तारिक और सलमान के बयान पुलिस रिकार्ड में हैं वो सभी परस्पर विरोधी हैं. तारिक कासमी सलमान और सैफ की कोई शिनाख्त परेड तथाकथित गवाहों के सामने नहीं कराई गई बल्कि तारिक कासमी का फोटो दिखाकर साइकिल विक्रेताओं के झूठे बयान लिख लिए गए.

द्वारा- राजीव यादव

महासचिव, रिहाई मंच

9452800752



वाचा -

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER...

ग्रामपंचायत चुनाव मे तिसरे पॅनल की तयारी - MAHARASHTRA GRAMPANCHYAT ELECTION

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 ग्रामपंचायत चुनाव मे तिसरी आघाडी की तयारी 


महाराष्ट्र - 

महाराष्ट्र मे लगबग १४००० से ज्यादा ग्रामपंचायत के चुनाव  जनवरी २०२१ मे होने जा रहे है. ग्रामपंचायत चुनाव मे प्रस्तापित और घराणेशाही से चलते आ रहे ग्रामपंचायत सदस्य और सरपंच को बडा झटका लगने वाला है. इस बार ग्रामपंचायत चुनाव मे प्रस्तापित को छोड युवा पिढी तिसरी आघाडी की तयारी कर रही है. हमेशा ये देखने मे आया है कि सालोसाल ग्रामपंचायत मे राज करनेवाले नेता अपनी खुर्सी छोडणे के लिये तयार नही है. 

युवा पिढी ये समज नही पा रही है की आखिर पुराने लोग नए को मौका क्यो नही देना चाहते है?  

अपने घरके, अपने रिश्तेदारके,  अपने नजदीक के, आर्थिक बाजू सक्षम लोगो कोही उमेदवारी देणे का रिवाज को युवापिढी तोडणा चाहते  है. सालोसाल वही चेहरे देखकर सामान्य जनता और विशेषता युवा विरोध में उतरने की तयारी कर रहे है. 

आपस मे कितना भी विरोध होने के बावजूद ग्रामपंचायत के चुनाव मे समजौत कर सत्ता काबीज करणेका यह खेल को बंद करने के लिए एक तिसरा पर्याय की कोशिष चल रही है. घराणेशाही और पैसो की लालाच से परहे एक नया इतिहास रचने के लिए और प्रस्थापीत को अपनी खूर्सी से बाजू कर नये लोगोको मौका देने की कोशिशने जोर पकडा है.

अब देखना है कि ग्रामपंचायत की जनता पुराने लोगो के मुकाबले नये लोगो को और युवापिढी को कितना पसंद करती है? 

जिस तरह युवा पिढी हर जगह  तिसरा पर्याय की कोशिष कर रही है और प्रस्तापित लोगो के विरोध में नया पर्याय खडे कर रही है ऐसा लगता है महाराष्ट्र मे ग्रामपंचायत चुनाव मे एक बडा बदलाव देखने को मिलेगा.

इस बार महाराष्ट्र के चुनाव में प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप के विरोध में एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, और काफी छोटे-छोटे दल चुनावी मैदान में अपने उमेदवार उतारणे वाले है.

ग्रामपंचायत मे  दो पॅनल हमेशा देखने मे आते है और आपसी समजौता करके ग्रामपंचायत सदस्य पद आपसमे  बाट लेते है. लेकिन इस बार प्रस्तापित को चूनाव आसान नही नजर आ रहा है. प्रस्तापित को अपनी सत्ता टीकाने के लिये एडिका जोर लगाना पडेगा. 


वाचा - 

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter..

एम आय एम - पश्चिम बंगाल के १०० सीट पर है नजर - AIMIM West Bengal...

काँग्रेस को एक मुस्तफा नही हुआ बरदाश? Anta Kota Rajasthan Congress....

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ....

ओबीसी, व्ही.जे., एन.टी. चा अहमदनगर मध्ये जनमोर्चा - OBC,VJ,NT MORCHA

बहुजन विकास मंत्री ना.विजय वडेट्टीवार उपस्थितीत ओबीसी, व्ही.जे., एन.टी.जनमोर्चाचा अहमदनगर शहरात शनिवारी जिल्हा मेळावा


मेळाव्याची तयारी पूर्ण - हजारोंच्या संख्येने उपस्थितीचे आवाहन

     अहमदनगर - राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी, व्ही.जे., एन.टी.सह अन्य उपेक्षित समाजाचा जिल्हा मेळावा अहमदनगर शहरात आयोजित करण्यात आला आहे. येथील टिळक रोडवरील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालयात शनिवारी (दि.26) स.11.30 वा. हा मेळावा होणार असून, यावेळी ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप, आणि बारा बलुतेदार संघटनेचे राज्य अध्यक्ष कल्याणराव दळे सह अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ओबीसी नेते अशोक सोनवणे, भगवान फुलसौंदर, शौकत तांबोळी यांनी दिली.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी राज्यातील ओबीसी सह उपेक्षित समाज संघटीत करण्याचा निर्धार करुन ओबीसीचे आरक्षण वाचविणे आणि विविध समाजाच्या प्रलंबित ज्वलंत प्रश्‍न सोडविण्यासाठी ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चाची निर्मिती झाली आहे. राज्याचे नेते ना.विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब सानप आदि या प्रश्‍नी महाराष्ट्रात संघटीत शक्ती उभी करीत आहे. त्यानुसारच अहमदनगर शहरात संघटन करण्यात आले आहे, असे आयोजक सदस्य रमेश सानप, शौकतभाई तांबोळी यांनी सांगितले.

     ओबीसी, व्ही.जे., एन.टी. आदि समाज विविध संघटनेत विभागाला असाला तरी मूळ प्रश्‍न आणि समाजाचे हित ओळखून सर्व संघटना एकमेकांना सहकार्य देत एकत्र आहे आणि भविष्याचा विचार करता सर्वांनी संघटीत असण्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच दि.30 चा मोर्चा रद्द जरी झाला असला तरी बंदिस्त सभागृहातला मेळाव्यासाठी मोर्चातील सर्वच प्रयत्न करीत आहे, असे हरिभाऊ डोळसे, डॉ.श्रीकांत चेमटे यांनी सांगितले.

    मेळाव्याला विविध ५०-५५  समाजाचे प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील, असे नियोजन आयोजकांनी केले आहे. अहमदनगरमध्ये ओबीसी, व्ही.जे.,एन.टी. सह विविध समाजाचे संघटन बांधणी राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. संघटीत शक्तीमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार नाहीच पण, विभागला गेलेला उपेक्षित समाज भविष्याची नांदी ओळखून एकत्र वाटचाल करेल आणि पुढची पिढी उपेक्षित राहणार नाही याची दक्षता घेणार आहे, असे बाळासाहेब बोराटे, आनंद लहामगे यांनी सांगितले.

    मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणाचाही विरोध नाही पण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी आमची प्रथम पासूनच भुमिका आहे. ओबीसी, व्ही.जे., एन.टी. आदि समाजाच्या हक्कासाठी ही चळवळ आहे. मराठा समाजाची संघटीत ताकद ही आमची प्रेरणा असून मोठ्या भावाच्या भुमिकेत मराठा समाज तर आम्ही सर्व लहान भाऊ असं नातं आहे. लहान भावाच्या हक्काला मोठा भाऊ संमती देतो, ही आपली संस्कृती आहे, असे इंजि.बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र पडोळे म्हणाले.

ओबीसी आरक्षणात कोणाचाही समावेश नको, 

नोकरी भरती तात्काळ सुरु करण्यात यावे , 

एमपीएससी परिक्षा तात्काळ सुरु करण्यात याव्या, 

शिक्षक-नोकर भरती कपात न करता करण्यात यावी, 

महाज्योतीला १०० कोटी निधी मिळावा, 

जात निहाय जनगणना करण्यात यावी, 

महात्मा फुले आणि सावित्रीमाय फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, 

बारा बलुतेदारांना आर्थिक विकास महामंडळ जाहीर करण्यात यावे. 

या महामंडळास ५०० कोटीचा निधी मिळावा, 

एससी-एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, 

धनगर समाजाचे विविध मंजूर योजनांना १०० कोटी निधी उपलब्ध करुन योजना त्वरीत सुरु कराव्यात, 

ओबीसी मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी ओबीसी कोट्यामध्ये विशिष्ट प्रवर्ग तयार करुन ४ टक्के सब कोटा देण्यात यावा  

मुस्लिम समाजातील पोट जातीचा जनगणनेत स्पष्ट उल्लेख करावा

अशे अनेक मागण्या शासन दरबारी मांडणार आहे, असल्याचे सुनिल भिंगारे व डॉ.परवेझ अशरफी यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेस रावळ समाजाचे शशिकांत पवार, संजय गांधी निराधार समितीचे बाळासाहेब भुजबळ, अनिल निकम, अ‍ॅड.अभय राजे, संजय आव्हाड, बालाजी डहाळे, विशाल वालकर, ज्ञानेश्‍वर गायकवाड आदि उपस्थित होते.


वाचा -

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter


 १८५७ च्या उठावमध्ये  भारतीय मुस्लीम  स्त्रियांचा योगदान



ब्रिटिशांनी चालविलेल्या या अन्याय शोषणाच्या विरोधात भारताच्या वेगवेगळ्या भागात ब्रिटिशविरोधी असंतोष वेळोवेळी सैनिक उठावाच्या रुपाने प्रकट होत गेला. 


वेल्लोर मधील उठाव १८०६

बराकपूर १८२४

फिरोजपुर १८२४

त्यापाठोपाठ झालेल्या सातव्या बंगाल घोड दलाचा ६४  रेजिमेंट चा उठाव, 

२२ व्ही एन आय १८४९

६६ वी एन आय १८५०

३८ व्ही एन आय १८५२

बरेली चा उठाव १८१६

कोळ्याचे बंड १८३१ -३२

कांगडा राज्याचा विरोध १८४८

संथालचा उठाव १८५५ - ५६

या सर्व असंतोषाच्या मागे राजकीय आर्थिक प्रशासकीय सामाजिक स्वरूपाची व्यापक करणे होती. खदखदत असलेल्या या असंतोषाचा स्फोट होऊन १८५७ चे वादळ निर्माण झाले ज्याने भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना जबरदस्त धक्का दिला होता.
१८५७ पूर्वीची ही बंडे संख्येने कमी असली तरी त्यांचे परिणाम मर्यादित होते. उदासीन जनता व शस्त्रसामग्री मर्यादित असल्यामुळे हे उठाव यशस्वी झाले नाही. परंतु यश येवो न येवो त्यांची राजवट खपून घ्यायची नाही या वृत्तीतूनच ही बंडे घडून आलेली आपणास दिसून येतात. आपल्या मर्यादांची तुटपुंजा साधन सामुग्रीची व मनुष्यबळाची कल्पना असतानाही पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मर्दुमकी गाजविल. इतिहास घडविला. विविध स्वरूपाची व्यक्तिमत्वे असलेल्या या स्त्रिया आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष करताना जिवाची बाजी लावताना आपणास दिसून येतात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही या उठावात भाग घेऊन त्यांनी प्रामुख्याने संदेश पाठविणे फरारी घोषित झालेल्या क्रांतीकारकांना आश्रय देणे, जेवण पुरविणे जखमी क्रांतीकारांची शुश्रूषा करणे एवढेच नव्हे तर हातात शस्त्र घेऊन त्यांनी या उठावाचे नेतृत्व ही केल्याचे आपणास दिसून येते
पण यातील काही स्त्रियांची नावे काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली. या दुर्लक्षित स्त्रियांना इतिहासात पुन्हा प्रस्थापित करणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा शोध घेणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. या उठाव यातील स्त्रीयांचे योगदान निश्चित महत्वपूर्ण आहे म्हणूनच या स्त्रियांचे योगदान स्पष्ट करणे हा या लेखाचा उद्देश.

बेगम हजरत महल -

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे बेगम हजरत महल यांचे. नवाब वाजिद अली शहा बरोबर विवाह करण्यापूर्वी ती एक नर्तकी होती. विवाहानंतर ती एक सन्मानित बेगम झाली. ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की नवाब तिला महकपरी असे संबोधित असे. या उठावातील त्यांचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. अवधच्या नवाबाची ही पत्नी विलक्षण शमते वाली महिला होती जिने स्वातंत्र्यसंग्राम मध्ये खूपच अग्रगण्य अशी भूमिका निभावली. आपल्या अल्पवयीन पुत्र बिज्रिस कद्र याला प्रतिनिधी बनविले. त्याला आपल्या पतीचा उत्तराधिकारी घोषित केला. त्यांनी लखनऊच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला आणि सतत आपल्या सैनिकांमध्ये त्या सामील असत. जेव्हा इंग्रजांनी अवध वर पुन्हा विजय प्राप्त केला तेव्हा बेगम हजरत महल ने नेपाळमध्ये शरण घेतले आणि आपल्या मुलाचे अधिकार सोडण्यास नकार दिला. त्यांच्या या उठावयातील कार्याचे मूल्यमापन करताना अशा राणी व्होरा "महिला और स्वराज्य" या त्यांच्या ग्रंथात म्हणतात "बेगम हजरत महल निव्वळ बहादूर महिलांमध्ये एक होत्या ज्या आपल्या हुशारीने संघटक क्षमतेने आणि रनकुशलते मुळे आपल्या अंतिम श्वासापर्यंत इंग्रजांची डोकेदुखी बनल्या होत्या."

अझिझन -

अझिझान या कानपूरच्या एका कलावंतीन होत्या. त्यांच्या १८५७ च्या उठावातील सहभागा विषयी सर जॉर्ज ट्रेविलियन , नानासाहेब पेशव्यांचे चरित्रकार आनंद स्वरुप तसेच नानकचंद यांनी गौरव पर लिहिले आहे. बेगम आलियाने जसे स्त्रियांचे पथक उभारले होते तसेच अजिझन या कलावंतीन नेही स्त्रियांचे पथक तयार केले होते. पुरुष वेश धारण करून झाशीच्या राणी प्रमाणे करणे हि घोड्यावर स्वार होऊन समशेर चालवीत असे. तसेच त्यांनी घरोघर जाऊन अनेक स्त्रियांना या पथकात दाखल करून घेतले होते. डॉ सुंदर लाल हे इतिहासकार त्यांच्या भारत मे अंग्रेजी राज या ग्रंथ यांच्याबाबत म्हणतात की "शस्त्रसज्ज घोड्यावर स्वार होऊन शहराच्या रस्त्यावर आणि सैनिकांच्या छावणीमध्ये फिरत असत. कधी त्या रस्त्यावरील थकलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांना दूध आणि भाकरी वाटत असेल आणि कधी इंग्रजांच्या किल्ल्याच्या बरोबर भिंतीखाली लढणाऱ्या लोकांना धीर देत असत."

बेगम जीनत महल -

दिल्लीच्या बादशहा बहादूरशहा जफर यांची जीनत महल ही आवडती बेगम होती. विद्रोही सैनिक ज्या वेळी दिल्लीत गेले त्यावेळी त्यांनी बहादूर शा सह क्रांतिकारी सैनिकांचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. परंतु वृद्धावस्था आणि रिकाम्या खजिना यामुळे प्रारंभी यांनी नेतृत्व करण्यास नकार दिला पण याच वेळेस बेगम बोलली ही वेळ गझल गाऊन मन रमण्याची नाही. विठूर येथून निरोप घेऊन देशभक्त सैनिक आले आहेत. आज पूर्ण भारताचे लक्ष दिल्लीवर आणि आपल्यावर लागले आहे असे ठणकावून सांगितले होते. बेगम  जीनत महाल बरोबरच कवियत्री कन्या बस्ती बेगम ही उठावात सहभागी झाली होती.

बेगम आलिया -

१८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई खेरीज बेगम आलियाच्या नेतृत्वाखाली शस्त्रसज्ज स्त्रियांचे पथक होत. या स्त्रिया शत्रूच्या हालचालींची बातमी काढण्यात पटाईत होत्या. रणनीती आणि डावपेज याबाबत तिची समज जबरदस्त होती पण १८५७ च्या उठावात नेत्यांमधील मतभेदांमुळे पुढे जेव्हा विसंवाद निर्माण झाला आणि ते एक दिलाने लढेना झाले तेव्हाही बेगम आलिया चा अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार अभंग राहिला. १८५७ च्या उठावाचे संबंधी अनेक इंग्रज इतिहासकारांनी ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत त्यापैकी त्यांच्या ग्रंथाचा अहवाल अनेकदा दिला आहे. त्या मेलेसन ने म्हंटले आहे, "आयोध्या ने जितका निश्चयात्मक दीर्घकालीन लढा दिला तितका भारतातील दुसऱ्या कोणत्याही भागने दिला नाही, या दीर्घकाळ चाललेल्या झुंजीत पराभव होणार असे दिसू लागल्यावर ही ज्यांनी शरण जाण्यापेक्षा मरण पत्करले त्यामध्ये बेगम आलिया ही एक होती."



स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान - 
संकलन सोमनाथ रामचंद्र देशकर

संदर्भ - १८५७ च्या उठावातील स्त्रियांचा सहभाग
लेखक - डॉक्टर विनोद बोरसे 
कार्यकारी संपादक - डॉ अनिल कठारे
कंधारपूर - इतिहास संशोधन त्रेमासिक



वाचा -



एम आय एम - पश्चिम बंगाल के १०० सीट पर है नजर - AIMIM West Bengal

एम आय एम चिफ बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी का रुख अब पश्चिम बंगाल की तरफ.



बिहार विधानसभा मे ५ सिटोपर अपनी जीत दर्ज कर और हैदराबाद के निकाय चुनाव की कामयाबी के बाद एम आय एम बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ने आपना रूख पश्चिम बंगाल की तरफ किया. सीमांचल से लगे पश्चिम बंगाल के काफी क्षेत्र ऐसे है जहा पर मुस्लिम समुदाय ३५-६५ % फीसदी है. ये वही क्षेत्र है जहा मुस्लिम वोट निर्णायक रहता है. यहा की जनता ने अभी तक तृणमूल काँग्रेस को वोट देकर सत्ता मे बिठाया लेकिन हर जगा कि तरह ये क्षेत्र भी विकास काफी दूर है. काफी ऐसे क्षेत्र है जहा सामान्य जनता को मूलभूत सुविधाये भी उपलब्ध नही. जनता ने कोई पर्याय न होने के कारण तृणमूल काँग्रेस को वोट दिया. लेकिन पिछले ५ सालो से एम आय एम बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यहापर अपनी मैदान मजबूत करनेमे लगे है. जनता एम आय एम को पर्याय के रूप मे देख रही है. २९४ विधानसभा क्षेत्र में १४० ऐसे क्षेत्र है जहा पर मुस्लिम वोट निर्णायक रहते है और यही वह क्षेत्र हे जहा एम आय एम अपनी किस्मत आजमयेंगी. तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी अपने भाषण में हैदराबाद से आए एम आय एम अध्यक्ष खासदार ओवेसी का जिक्र करते हुए नजर आ रही है. ममता बॅनर्जी बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी पर यहआरोप लगा रही है के उन्हे पश्चिम बंगाल मे पैसे देकर भाजपने भेजा है ताके हिंदू वोट बीजेपी के पास चला जाये और मुस्लिम व्हॉट एम आय एम को मिले. 
इसका जवाब मे एक टिव्ही चैनल से बात करते हुए बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ने कहा कि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी ने सबसे पहले अपने घर की हिफाजत करनी चाहिए कितनेे ऐस उनके नेता आहे जो तृणमूल कॉंग्रेस छोड भाजप मे जा रहेे है. एम आय एम चिफ बॅरिस्टर ओवेसी कहा के अभी तक कोई ऐसा नही पैदा हुआ जो मुझे पैसे से खरीद सखे.
 
मुर्शिदाबाद, मालदा, वीरभूम, उत्तरी दिनाजपुर, दक्षिण 24 परगणा ये ऐसे क्षेत्र है जहा पर मुस्लिम समुदाय पचास फीसदी से ज्यादा है और इन्ही जगह पर एम आय एम अपनी किस्मत अजमाने कि कोशिश कर राही है. एम आय एम आपणा होमवर्क पश्चिम बंगाल के १०० सिटोपर कर रही है. अब देखना ये है के पश्चिम बंगाल की जनता एम आय एम का पर्याय कितना अपना आयेंगे. एम आय एम ने पश्चिम बंगाल में सभासद नोंदणी अभियान में लगबग दस लाख सभासद अभी तक पार्टी से जोडे है. अगर किसी तरह एम आय एम बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी का क्रेज बरकरार रहा तो पश्चिम बंगाल के सत्ता बनाने मे एम आय एम एक हम भूमिका निभायेंगे. 
जिस तरहा ममता बॅनर्जी अपने हर भाषण में एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी को टार्गेट कर रही है उससे ऐसा लगता है के ममता बॅनर्जी को भाजप से ज्यादा एम आय एम से परेशानी है. और वो नही चाहती के एम आय एम पश्चिम बंगाल में चुनाव लढे लेकिन पश्चिम बंगाल के मुस्लिम बहुल क्षेत्र में जिस तरहा टीएमसीने विकास किया है उससे वाहकी जनता पर्याय धूंड रही है. और बिहार चुनाव के कामयाबी के बाद पश्चिम बंगाल की जनता को एम आय एम और एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ज्यादा उम्मीदे है.

सबसे अहं बात के पश्चिम बंगाल मे तृणमूल कॉंग्रेस के साथ साथ ११ और पक्ष है जो चुनाव मे हिस्सा लेने वाले है लेकीन एम आय एम और ओवेसी पश्चिम बंगाल्मे आने  से वाहके प्रस्ताप्तीत को परेशानी हो रही है उन्हे ये दर लाग रहा है के जीन वोटोको हम अपना समजते थे अब उन वोटरोको पर्याय मिलने  पर वो उनका साथ छोड देंगे.    

यह भी पढिये -




काँग्रेस को एक मुस्तफा नही हुआ बरदाश? Anta Kota Rajasthan Congress

मुस्तफा को पालिका अध्यक्ष बनाने का काँग्रेस मे विरोध



राजस्थान - कोटा 

अंता - अंता नगरपालिका अध्यक्ष पद के लिए कॉंग्रेस की तरफसे मुस्तफा खान का नाम सामने आया लेकीन कॉंग्रेस कमेटी मे ही इसका विरोध देखने को मिला. इस फैसले के खिलाफ जोरदार नारेबाजी करते कॉंग्रेस कार्यकर्ते नजर आए. प्रस्तावित प्रात्यक्षिके विरोध मे काँग्रेस नगराध्यक्ष चंद्रप्रकाश मीना काँग्रेस कार्यकर्ता एकत्रित होकर तथा पार्षद मुस्तफाखान को पालिका अध्यक्ष प्रत्याशी  बनाने का नारेबाजी कर खुला विरोध किया.

अंता नगरपालिका मे भाजपा और कांग्रेस दोनों के पास १६-१६ नगरसेवक है और ०३  निर्दलीय नगरसेवक चुनकर आया है.  

भाजपने रामेश्वर खंडेलवाल को परचा  दाखल करणे को कहा है वही कांग्रेस की ओर से मुस्तफाखान का नाम आते ही काँग्रेसने विरोध के सूर सुरू हो गये. मंगलवार शाम 5 बजे नगराध्यक्ष मीना के घर पर पत्रकार परिषद बुलाइ जिस्मे नगराध्यक्ष के साथ काही पदाधिकारी व पालिका अध्यक्ष  के लिए बिना सलामशवरा  मुस्तफाखान उमेदवार घोषित करने पर जमकर विरोध किया. कार्यकर्तावो की जनभावना का अपमान करने का आरोप लगाते हुए कार्यकर्ताने  पार्टी को तोडणे का षड्यंत्र बताया. 

काँग्रेस नगराध्यक्ष मीनाने बताया कि वर्तमान बोर्ड पर कही गंभीर आरोप होने के बावजूद चुनाव में कांग्रेस बोर्ड बनाने की स्थिति मे आ गई है स्थानिक कार्यकर्त्यांने जीतोड मेहनत की और कांग्रेस को मुकाबले के लिए खडा किया.  लेकिन नगरपालिका चुनाव और बिना देखे मुस्तफाखान को पालिका अध्यक्ष का प्रत्याशी बनाकर कार्यकर्ता का अपमान किया है. इसके लिये कार्यकर्ताओं ने मेरे घर पर मुझसे मुलाकात कर विरोध करने के लिए कहा. कार्यकर्ताओं की भावना का सन्मान करते हुए पालिका अध्यक्ष के प्रत्याश का विरोध किया है. और पार्टी आलाकमान से अनुरोध किया कि कार्यकर्ताओं की भावनासे  खिलवाड करने वालो के विरुद्ध कारवाई की जाये.

अब सवाल यह  है के  

क्या अनंत नगरपालिका अध्यक्ष पद के लिए मुस्तफाखान को चूना जाना और कार्यकर्ताओ की तरफ से विरोध होना ये साबित करता है के काँग्रेस मे एक मुस्तफा भी बरदाश नही हो रहा. 

क्या काँग्रेस अब  सेक्युलर पक्ष नही रहा? 

क्या  मुस्तफाखान नगराध्यक्ष पद के काबिल नही? 

या फिर काँग्रेस हमेशा की तरह सेक्युलर के नाम पर वोट लेकर समाज को घुमरा  कर रही है?

एक सवाल य भी है के क्या काँग्रेस भाजप की राहा आसान कर रहे है?


ये भी पढिये -

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ...

राजस्थान में ओवेसी कर रहे हैं नवे समीकरण की तयारी? AIMIM RAJASTHAN ...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ...

काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP....

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग 

१९२१ असहकार आणि खिलाफत चळवळी



अब्दुल्लाह खलिफा - 

जन्म -                      १८८५ मालेगाव, जी नाशिक, महाराष्ट्र.  
वडिलांचे नाव -         खुदाबक्षचा मुलगा. 
शिक्षण           -          सातव्या इयत्ती पर्यंत, 
सहभाग  -                 विणकर खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या सैनिक नेत्यांपैकी एक, 
दारूच्या दुकानावरील पीकेटिंग मध्ये  भाग. त्यावेळी पोलिस हस्तक्षेप आणि लोकांनी हिंसाचार केला. 
एका पोलिसाचा मृत्यू, अटक, तीन वर्ष कारावास.  पोलिसांच्या अत्याचारामुळे ऑगस्ट १८२१ माध्य विसापूर अहमदनगर जेलमध्ये मृत्यू.


अब्दुल करीम गुलाम जिलानी - 

जन्म -                     हलगीचर धाका ( पूर्व बंगाल )आत्ता बांगलादेश येते २० ऑक्टोबर १९०४ रोजी जन्म, 
वडिलांचे नाव -     चौधरी गुलाम मोहम्मद चा मुलगा, 
सहभाग -              १९२१  च्या असहकार,  १९३०  च्या सविनय कायदेभंग चळवळी मध्ये सहभाग, 
अटक ढाका जेलमध्ये १० फेब्रुवारी १९३२ मध्ये मृत्यू.

अब्दुल गफूर मोहम्मद -

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र १८८३ मध्ये जन्म, 
वडिलांचे नाव -     शकूर मोमिन चा मुलगा
शिक्षण -                 प्राथमिक शाळे पर्यंत शिक्षण, पैलवान
सहभाग -              १९२१  मध्ये असहकार चळवळ सहभाग खिलाफत चळवळ संघटित करणारे सैनिक    नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार , अटक, दंगल व खून करणे अशा  आरोपाखाली मृत्युदंड १८ जानेवारी १९२३  फाशी.

इस्राईल अल्लारखा     -

जन्म -          मालेगाव जि.नाशिक महाराष्ट्र येथे १८९२ मध्ये जन्म,
शिक्षण -       प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण, नोकरी
सहभाग -      १९२१  असहकार चळवळ, खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार, अटक, दंगल व खून करणे अशा आरोपाखाली फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा तुरुंगात ६ जुलै १९२२ ला फाशी.

मोहम्मद हुसेन हाजी मद्दू -

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे जन्म १८८६ साली. 
वडिलांचे नाव -     मड्डू  शेठ चा मुलगा 
शिक्षण -              पाचवीपर्यंत शिक्षण, कापड व्यापारी
सहभाग -              १९२१  मध्ये खिलाफत चळवळीत भाग २५ एप्रिल १९२१ मध्ये अटक १९२२  मध्ये पोलीस अत्याचाराने ठाण्याच्या जन्ममृत्यू.

मोहम्मद भिकारी - 

जन्म -                 मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८८९ साली जन्म, 
वडिलांचे नाव -  भिकारीचा मुलगा
शिक्षण -          सातवीपर्यंत शिक्षण
सहभाग -          १९२१ च्या असहकार चळवळीत कृतिशील सहभाग, दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला,  एक पोलिस ठार, खून व दंगल या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा झाली येरवडा जेलमध्ये ६ जुलै १९२२ फाशी.

सुलेमान शाह - 

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८७४ साली जन्म
वडिलांचे नाव -  रोजन मुलांनीचा  मुलगा
शिक्षण -              आठवीपर्यंत शिक्षण, हॉटेल मालक
सहभाग -              १९२१  च्या असहकार चळवळीत सहभाग मालेगाव खिलाफत चळवळ संघटित केले    दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग  मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी  हिंसाचार केला एक पोलिस ठार, दंगल करणे या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ६ जुना १९२२ रोजी फाशी.

अब्दुल रसूल - 

जन्म -                  सोलापूर महाराष्ट्र येथे १९१० साली जन्म
वडिलांचे नाव -      कुरबान हुसेन चा मुलगा
सहभाग -             कामगार संघटनेतील कार्यकर्ता सनिवय कायदेभंग चळवळीत भाग, १९३०  ला पोलीस    ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी, दंगल व खून केल्याचा आरोप फाशीची शिक्षा पुण्याला १२ जनवरी १९३१ रोजी फाशी.

अहमद सरुर - 

जन्म -             बालगड जिल्हा होळी पश्चिम बंगाल
सहभाग -         १९३० सालच्या सनिवय  कायदेभंग चळवळीच्या वेळी सत्याग्रहात भाग, अटक,  तुरुंगवास व तुरुंगात मृत्यू


 स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES


वाचा - 




डॉ. ज़ैनुल आबदीन अहमद साहब(जेड. अहमद) - Indian Freedom Fighter

स्वतंत्रता सेनानी
डॉ. ज़ैनुल आबदीन अहमद साहब(जेड. अहमद)


जैनुल आबदीन साहब की पैदाइश 29 सितम्बर सन् 1907 को उमरकोट (सिंध) के एक तालीमयाता रईस खानदान में हुई थी। आपके वालिद का नाम ज़ियाउद्दीन अहमद था, जो ब्रिटिश हुकूमत में बड़े ओहदे पर फ़ायज़ थे। आपकी वालिदा का नाम इक़बाल बेगम था, लेकिन उनका इंतक़ाल आपके बचपने में ही हो गया था।

जेड. अहमद ने अपनी शुरुआती तालीम खत्म करके सन् 1923 में अलीगढ़ यूनिवर्सिटी में एडमिशन लिया और बी.ए. (आनर्स) की डिग्री लेकर सन् 1928 में इंग्लैण्ड गये, जहां लंदन स्कूल ऑफ़ इकोनामिक्स से एम.ए. फिर डॉक्टरेट की डिग्री लेकर सन् 1936 में हिन्दुस्तान लौट आये। वहां से लौटने के बाद डॉ. अहमद नेशनल मूवमेंट और ट्रेड यूनियन के तंज़ीमी कामों में दिलचस्पी लेने लगे।

इन्हीं दिनों आपको ब्रिटिश हुकूमत की तरफ़ से गवर्नमेंट कॉलेज में प्रिंसिपल के लिए ऑफर मिला, लेकिन आप चूंकि नेशनलिस्ट ख़्याल के थे, इसलिए इस ओहदे को फ़ौरन ठुकरा दिया। जब आप लंदन में थे तो वहां जे़रे-तालीम रहीं बेगम हाजरा से आपकी मुलाक़ात हुई थी और बाद में उन्हीं से आपकी शादी हो गयी।


आप यू.पी. कांग्रेस कमेटी के सेक्रेटरी बनाये गये और इक्नामिक्स अफ़ेयर के लिए एडवाइज़र भी बने। आप कम्युनिस्ट ख्याल के थे, इसलिए आपको कांग्रेस के एक ग्रुप की मुख़ालिफ़त भी झेलनी पड़ती थी। आपको पार्टी से निकालने की भी कोशिशें हुई; लेकिन जवाहरलाल नेहरू ने ऐसा करने से सख़्ती से मना कर दिया। कांग्रेस के नेशनल मूवमेंट में आप बहुत सरगर्मी से हिस्सा लेते थे। एक मुज़ाहिरे के दौरान डॉ. अहमद और हाजरा बेगम दोनों ही गिरफ्तार कर लिये गये। आप दोनों पर बहुत-सी दफ़ाओं में मुक़दमे चले।


सन् 1958 और 1996 में आप दो बार राज्यसभा के लिए चुने गये। डॉ. अहमद ने राज्यसभा में किसानों और मज़दूरों की भरपूर नुमायंदगी की; साथ ही, पार्लियामेंट के बाहर भी किसानों की परेशानियों के लिए आंदोलन करते रहे और आज़ाद हिन्दुस्तान में भी जेल गये। आप आॅल इण्डिया किसान महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष रहे। आपके साथ आपकी बेगम हर आंदोलनों में शामिल रहती थीं। सन् 1999 की 17 जनवरी को आप इस दुनिया को अलविदा कह गये।

 संदर्भ -1) THE IMMORTALS

  लेखक sayyad naseer ahmad 

संकलन तथा अनुवादक *अताउल्ला पठाण सर टूनकी बुलढाणा महाराष्ट्र*

9423338726



वाचा -

राजस्थान में ओवेसी कर रहे हैं नवे समीकरण की तयारी? AIMIM RAJASTHAN....

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - Muslim Reservation...

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या