१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter


 १८५७ च्या उठावमध्ये  भारतीय मुस्लीम  स्त्रियांचा योगदान



ब्रिटिशांनी चालविलेल्या या अन्याय शोषणाच्या विरोधात भारताच्या वेगवेगळ्या भागात ब्रिटिशविरोधी असंतोष वेळोवेळी सैनिक उठावाच्या रुपाने प्रकट होत गेला. 


वेल्लोर मधील उठाव १८०६

बराकपूर १८२४

फिरोजपुर १८२४

त्यापाठोपाठ झालेल्या सातव्या बंगाल घोड दलाचा ६४  रेजिमेंट चा उठाव, 

२२ व्ही एन आय १८४९

६६ वी एन आय १८५०

३८ व्ही एन आय १८५२

बरेली चा उठाव १८१६

कोळ्याचे बंड १८३१ -३२

कांगडा राज्याचा विरोध १८४८

संथालचा उठाव १८५५ - ५६

या सर्व असंतोषाच्या मागे राजकीय आर्थिक प्रशासकीय सामाजिक स्वरूपाची व्यापक करणे होती. खदखदत असलेल्या या असंतोषाचा स्फोट होऊन १८५७ चे वादळ निर्माण झाले ज्याने भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना जबरदस्त धक्का दिला होता.
१८५७ पूर्वीची ही बंडे संख्येने कमी असली तरी त्यांचे परिणाम मर्यादित होते. उदासीन जनता व शस्त्रसामग्री मर्यादित असल्यामुळे हे उठाव यशस्वी झाले नाही. परंतु यश येवो न येवो त्यांची राजवट खपून घ्यायची नाही या वृत्तीतूनच ही बंडे घडून आलेली आपणास दिसून येतात. आपल्या मर्यादांची तुटपुंजा साधन सामुग्रीची व मनुष्यबळाची कल्पना असतानाही पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मर्दुमकी गाजविल. इतिहास घडविला. विविध स्वरूपाची व्यक्तिमत्वे असलेल्या या स्त्रिया आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष करताना जिवाची बाजी लावताना आपणास दिसून येतात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही या उठावात भाग घेऊन त्यांनी प्रामुख्याने संदेश पाठविणे फरारी घोषित झालेल्या क्रांतीकारकांना आश्रय देणे, जेवण पुरविणे जखमी क्रांतीकारांची शुश्रूषा करणे एवढेच नव्हे तर हातात शस्त्र घेऊन त्यांनी या उठावाचे नेतृत्व ही केल्याचे आपणास दिसून येते
पण यातील काही स्त्रियांची नावे काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली. या दुर्लक्षित स्त्रियांना इतिहासात पुन्हा प्रस्थापित करणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा शोध घेणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. या उठाव यातील स्त्रीयांचे योगदान निश्चित महत्वपूर्ण आहे म्हणूनच या स्त्रियांचे योगदान स्पष्ट करणे हा या लेखाचा उद्देश.

बेगम हजरत महल -

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे बेगम हजरत महल यांचे. नवाब वाजिद अली शहा बरोबर विवाह करण्यापूर्वी ती एक नर्तकी होती. विवाहानंतर ती एक सन्मानित बेगम झाली. ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की नवाब तिला महकपरी असे संबोधित असे. या उठावातील त्यांचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. अवधच्या नवाबाची ही पत्नी विलक्षण शमते वाली महिला होती जिने स्वातंत्र्यसंग्राम मध्ये खूपच अग्रगण्य अशी भूमिका निभावली. आपल्या अल्पवयीन पुत्र बिज्रिस कद्र याला प्रतिनिधी बनविले. त्याला आपल्या पतीचा उत्तराधिकारी घोषित केला. त्यांनी लखनऊच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला आणि सतत आपल्या सैनिकांमध्ये त्या सामील असत. जेव्हा इंग्रजांनी अवध वर पुन्हा विजय प्राप्त केला तेव्हा बेगम हजरत महल ने नेपाळमध्ये शरण घेतले आणि आपल्या मुलाचे अधिकार सोडण्यास नकार दिला. त्यांच्या या उठावयातील कार्याचे मूल्यमापन करताना अशा राणी व्होरा "महिला और स्वराज्य" या त्यांच्या ग्रंथात म्हणतात "बेगम हजरत महल निव्वळ बहादूर महिलांमध्ये एक होत्या ज्या आपल्या हुशारीने संघटक क्षमतेने आणि रनकुशलते मुळे आपल्या अंतिम श्वासापर्यंत इंग्रजांची डोकेदुखी बनल्या होत्या."

अझिझन -

अझिझान या कानपूरच्या एका कलावंतीन होत्या. त्यांच्या १८५७ च्या उठावातील सहभागा विषयी सर जॉर्ज ट्रेविलियन , नानासाहेब पेशव्यांचे चरित्रकार आनंद स्वरुप तसेच नानकचंद यांनी गौरव पर लिहिले आहे. बेगम आलियाने जसे स्त्रियांचे पथक उभारले होते तसेच अजिझन या कलावंतीन नेही स्त्रियांचे पथक तयार केले होते. पुरुष वेश धारण करून झाशीच्या राणी प्रमाणे करणे हि घोड्यावर स्वार होऊन समशेर चालवीत असे. तसेच त्यांनी घरोघर जाऊन अनेक स्त्रियांना या पथकात दाखल करून घेतले होते. डॉ सुंदर लाल हे इतिहासकार त्यांच्या भारत मे अंग्रेजी राज या ग्रंथ यांच्याबाबत म्हणतात की "शस्त्रसज्ज घोड्यावर स्वार होऊन शहराच्या रस्त्यावर आणि सैनिकांच्या छावणीमध्ये फिरत असत. कधी त्या रस्त्यावरील थकलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांना दूध आणि भाकरी वाटत असेल आणि कधी इंग्रजांच्या किल्ल्याच्या बरोबर भिंतीखाली लढणाऱ्या लोकांना धीर देत असत."

बेगम जीनत महल -

दिल्लीच्या बादशहा बहादूरशहा जफर यांची जीनत महल ही आवडती बेगम होती. विद्रोही सैनिक ज्या वेळी दिल्लीत गेले त्यावेळी त्यांनी बहादूर शा सह क्रांतिकारी सैनिकांचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. परंतु वृद्धावस्था आणि रिकाम्या खजिना यामुळे प्रारंभी यांनी नेतृत्व करण्यास नकार दिला पण याच वेळेस बेगम बोलली ही वेळ गझल गाऊन मन रमण्याची नाही. विठूर येथून निरोप घेऊन देशभक्त सैनिक आले आहेत. आज पूर्ण भारताचे लक्ष दिल्लीवर आणि आपल्यावर लागले आहे असे ठणकावून सांगितले होते. बेगम  जीनत महाल बरोबरच कवियत्री कन्या बस्ती बेगम ही उठावात सहभागी झाली होती.

बेगम आलिया -

१८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई खेरीज बेगम आलियाच्या नेतृत्वाखाली शस्त्रसज्ज स्त्रियांचे पथक होत. या स्त्रिया शत्रूच्या हालचालींची बातमी काढण्यात पटाईत होत्या. रणनीती आणि डावपेज याबाबत तिची समज जबरदस्त होती पण १८५७ च्या उठावात नेत्यांमधील मतभेदांमुळे पुढे जेव्हा विसंवाद निर्माण झाला आणि ते एक दिलाने लढेना झाले तेव्हाही बेगम आलिया चा अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार अभंग राहिला. १८५७ च्या उठावाचे संबंधी अनेक इंग्रज इतिहासकारांनी ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत त्यापैकी त्यांच्या ग्रंथाचा अहवाल अनेकदा दिला आहे. त्या मेलेसन ने म्हंटले आहे, "आयोध्या ने जितका निश्चयात्मक दीर्घकालीन लढा दिला तितका भारतातील दुसऱ्या कोणत्याही भागने दिला नाही, या दीर्घकाळ चाललेल्या झुंजीत पराभव होणार असे दिसू लागल्यावर ही ज्यांनी शरण जाण्यापेक्षा मरण पत्करले त्यामध्ये बेगम आलिया ही एक होती."



स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान - 
संकलन सोमनाथ रामचंद्र देशकर

संदर्भ - १८५७ च्या उठावातील स्त्रियांचा सहभाग
लेखक - डॉक्टर विनोद बोरसे 
कार्यकारी संपादक - डॉ अनिल कठारे
कंधारपूर - इतिहास संशोधन त्रेमासिक



वाचा -



एम आय एम - पश्चिम बंगाल के १०० सीट पर है नजर - AIMIM West Bengal

एम आय एम चिफ बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी का रुख अब पश्चिम बंगाल की तरफ.



बिहार विधानसभा मे ५ सिटोपर अपनी जीत दर्ज कर और हैदराबाद के निकाय चुनाव की कामयाबी के बाद एम आय एम बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ने आपना रूख पश्चिम बंगाल की तरफ किया. सीमांचल से लगे पश्चिम बंगाल के काफी क्षेत्र ऐसे है जहा पर मुस्लिम समुदाय ३५-६५ % फीसदी है. ये वही क्षेत्र है जहा मुस्लिम वोट निर्णायक रहता है. यहा की जनता ने अभी तक तृणमूल काँग्रेस को वोट देकर सत्ता मे बिठाया लेकिन हर जगा कि तरह ये क्षेत्र भी विकास काफी दूर है. काफी ऐसे क्षेत्र है जहा सामान्य जनता को मूलभूत सुविधाये भी उपलब्ध नही. जनता ने कोई पर्याय न होने के कारण तृणमूल काँग्रेस को वोट दिया. लेकिन पिछले ५ सालो से एम आय एम बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यहापर अपनी मैदान मजबूत करनेमे लगे है. जनता एम आय एम को पर्याय के रूप मे देख रही है. २९४ विधानसभा क्षेत्र में १४० ऐसे क्षेत्र है जहा पर मुस्लिम वोट निर्णायक रहते है और यही वह क्षेत्र हे जहा एम आय एम अपनी किस्मत आजमयेंगी. तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी अपने भाषण में हैदराबाद से आए एम आय एम अध्यक्ष खासदार ओवेसी का जिक्र करते हुए नजर आ रही है. ममता बॅनर्जी बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी पर यहआरोप लगा रही है के उन्हे पश्चिम बंगाल मे पैसे देकर भाजपने भेजा है ताके हिंदू वोट बीजेपी के पास चला जाये और मुस्लिम व्हॉट एम आय एम को मिले. 
इसका जवाब मे एक टिव्ही चैनल से बात करते हुए बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ने कहा कि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी ने सबसे पहले अपने घर की हिफाजत करनी चाहिए कितनेे ऐस उनके नेता आहे जो तृणमूल कॉंग्रेस छोड भाजप मे जा रहेे है. एम आय एम चिफ बॅरिस्टर ओवेसी कहा के अभी तक कोई ऐसा नही पैदा हुआ जो मुझे पैसे से खरीद सखे.
 
मुर्शिदाबाद, मालदा, वीरभूम, उत्तरी दिनाजपुर, दक्षिण 24 परगणा ये ऐसे क्षेत्र है जहा पर मुस्लिम समुदाय पचास फीसदी से ज्यादा है और इन्ही जगह पर एम आय एम अपनी किस्मत अजमाने कि कोशिश कर राही है. एम आय एम आपणा होमवर्क पश्चिम बंगाल के १०० सिटोपर कर रही है. अब देखना ये है के पश्चिम बंगाल की जनता एम आय एम का पर्याय कितना अपना आयेंगे. एम आय एम ने पश्चिम बंगाल में सभासद नोंदणी अभियान में लगबग दस लाख सभासद अभी तक पार्टी से जोडे है. अगर किसी तरह एम आय एम बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी का क्रेज बरकरार रहा तो पश्चिम बंगाल के सत्ता बनाने मे एम आय एम एक हम भूमिका निभायेंगे. 
जिस तरहा ममता बॅनर्जी अपने हर भाषण में एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी को टार्गेट कर रही है उससे ऐसा लगता है के ममता बॅनर्जी को भाजप से ज्यादा एम आय एम से परेशानी है. और वो नही चाहती के एम आय एम पश्चिम बंगाल में चुनाव लढे लेकिन पश्चिम बंगाल के मुस्लिम बहुल क्षेत्र में जिस तरहा टीएमसीने विकास किया है उससे वाहकी जनता पर्याय धूंड रही है. और बिहार चुनाव के कामयाबी के बाद पश्चिम बंगाल की जनता को एम आय एम और एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ज्यादा उम्मीदे है.

सबसे अहं बात के पश्चिम बंगाल मे तृणमूल कॉंग्रेस के साथ साथ ११ और पक्ष है जो चुनाव मे हिस्सा लेने वाले है लेकीन एम आय एम और ओवेसी पश्चिम बंगाल्मे आने  से वाहके प्रस्ताप्तीत को परेशानी हो रही है उन्हे ये दर लाग रहा है के जीन वोटोको हम अपना समजते थे अब उन वोटरोको पर्याय मिलने  पर वो उनका साथ छोड देंगे.    

यह भी पढिये -




काँग्रेस को एक मुस्तफा नही हुआ बरदाश? Anta Kota Rajasthan Congress

मुस्तफा को पालिका अध्यक्ष बनाने का काँग्रेस मे विरोध



राजस्थान - कोटा 

अंता - अंता नगरपालिका अध्यक्ष पद के लिए कॉंग्रेस की तरफसे मुस्तफा खान का नाम सामने आया लेकीन कॉंग्रेस कमेटी मे ही इसका विरोध देखने को मिला. इस फैसले के खिलाफ जोरदार नारेबाजी करते कॉंग्रेस कार्यकर्ते नजर आए. प्रस्तावित प्रात्यक्षिके विरोध मे काँग्रेस नगराध्यक्ष चंद्रप्रकाश मीना काँग्रेस कार्यकर्ता एकत्रित होकर तथा पार्षद मुस्तफाखान को पालिका अध्यक्ष प्रत्याशी  बनाने का नारेबाजी कर खुला विरोध किया.

अंता नगरपालिका मे भाजपा और कांग्रेस दोनों के पास १६-१६ नगरसेवक है और ०३  निर्दलीय नगरसेवक चुनकर आया है.  

भाजपने रामेश्वर खंडेलवाल को परचा  दाखल करणे को कहा है वही कांग्रेस की ओर से मुस्तफाखान का नाम आते ही काँग्रेसने विरोध के सूर सुरू हो गये. मंगलवार शाम 5 बजे नगराध्यक्ष मीना के घर पर पत्रकार परिषद बुलाइ जिस्मे नगराध्यक्ष के साथ काही पदाधिकारी व पालिका अध्यक्ष  के लिए बिना सलामशवरा  मुस्तफाखान उमेदवार घोषित करने पर जमकर विरोध किया. कार्यकर्तावो की जनभावना का अपमान करने का आरोप लगाते हुए कार्यकर्ताने  पार्टी को तोडणे का षड्यंत्र बताया. 

काँग्रेस नगराध्यक्ष मीनाने बताया कि वर्तमान बोर्ड पर कही गंभीर आरोप होने के बावजूद चुनाव में कांग्रेस बोर्ड बनाने की स्थिति मे आ गई है स्थानिक कार्यकर्त्यांने जीतोड मेहनत की और कांग्रेस को मुकाबले के लिए खडा किया.  लेकिन नगरपालिका चुनाव और बिना देखे मुस्तफाखान को पालिका अध्यक्ष का प्रत्याशी बनाकर कार्यकर्ता का अपमान किया है. इसके लिये कार्यकर्ताओं ने मेरे घर पर मुझसे मुलाकात कर विरोध करने के लिए कहा. कार्यकर्ताओं की भावना का सन्मान करते हुए पालिका अध्यक्ष के प्रत्याश का विरोध किया है. और पार्टी आलाकमान से अनुरोध किया कि कार्यकर्ताओं की भावनासे  खिलवाड करने वालो के विरुद्ध कारवाई की जाये.

अब सवाल यह  है के  

क्या अनंत नगरपालिका अध्यक्ष पद के लिए मुस्तफाखान को चूना जाना और कार्यकर्ताओ की तरफ से विरोध होना ये साबित करता है के काँग्रेस मे एक मुस्तफा भी बरदाश नही हो रहा. 

क्या काँग्रेस अब  सेक्युलर पक्ष नही रहा? 

क्या  मुस्तफाखान नगराध्यक्ष पद के काबिल नही? 

या फिर काँग्रेस हमेशा की तरह सेक्युलर के नाम पर वोट लेकर समाज को घुमरा  कर रही है?

एक सवाल य भी है के क्या काँग्रेस भाजप की राहा आसान कर रहे है?


ये भी पढिये -

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ...

राजस्थान में ओवेसी कर रहे हैं नवे समीकरण की तयारी? AIMIM RAJASTHAN ...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ...

काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP....

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग 

१९२१ असहकार आणि खिलाफत चळवळी



अब्दुल्लाह खलिफा - 

जन्म -                      १८८५ मालेगाव, जी नाशिक, महाराष्ट्र.  
वडिलांचे नाव -         खुदाबक्षचा मुलगा. 
शिक्षण           -          सातव्या इयत्ती पर्यंत, 
सहभाग  -                 विणकर खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या सैनिक नेत्यांपैकी एक, 
दारूच्या दुकानावरील पीकेटिंग मध्ये  भाग. त्यावेळी पोलिस हस्तक्षेप आणि लोकांनी हिंसाचार केला. 
एका पोलिसाचा मृत्यू, अटक, तीन वर्ष कारावास.  पोलिसांच्या अत्याचारामुळे ऑगस्ट १८२१ माध्य विसापूर अहमदनगर जेलमध्ये मृत्यू.


अब्दुल करीम गुलाम जिलानी - 

जन्म -                     हलगीचर धाका ( पूर्व बंगाल )आत्ता बांगलादेश येते २० ऑक्टोबर १९०४ रोजी जन्म, 
वडिलांचे नाव -     चौधरी गुलाम मोहम्मद चा मुलगा, 
सहभाग -              १९२१  च्या असहकार,  १९३०  च्या सविनय कायदेभंग चळवळी मध्ये सहभाग, 
अटक ढाका जेलमध्ये १० फेब्रुवारी १९३२ मध्ये मृत्यू.

अब्दुल गफूर मोहम्मद -

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र १८८३ मध्ये जन्म, 
वडिलांचे नाव -     शकूर मोमिन चा मुलगा
शिक्षण -                 प्राथमिक शाळे पर्यंत शिक्षण, पैलवान
सहभाग -              १९२१  मध्ये असहकार चळवळ सहभाग खिलाफत चळवळ संघटित करणारे सैनिक    नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार , अटक, दंगल व खून करणे अशा  आरोपाखाली मृत्युदंड १८ जानेवारी १९२३  फाशी.

इस्राईल अल्लारखा     -

जन्म -          मालेगाव जि.नाशिक महाराष्ट्र येथे १८९२ मध्ये जन्म,
शिक्षण -       प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण, नोकरी
सहभाग -      १९२१  असहकार चळवळ, खिलाफत चळवळ संघटित करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी एक. दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये सहभाग, पोलिसांचा हस्तक्षेप आणि गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला. एक पोलीस ठार, अटक, दंगल व खून करणे अशा आरोपाखाली फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा तुरुंगात ६ जुलै १९२२ ला फाशी.

मोहम्मद हुसेन हाजी मद्दू -

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे जन्म १८८६ साली. 
वडिलांचे नाव -     मड्डू  शेठ चा मुलगा 
शिक्षण -              पाचवीपर्यंत शिक्षण, कापड व्यापारी
सहभाग -              १९२१  मध्ये खिलाफत चळवळीत भाग २५ एप्रिल १९२१ मध्ये अटक १९२२  मध्ये पोलीस अत्याचाराने ठाण्याच्या जन्ममृत्यू.

मोहम्मद भिकारी - 

जन्म -                 मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८८९ साली जन्म, 
वडिलांचे नाव -  भिकारीचा मुलगा
शिक्षण -          सातवीपर्यंत शिक्षण
सहभाग -          १९२१ च्या असहकार चळवळीत कृतिशील सहभाग, दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी हिंसाचार केला,  एक पोलिस ठार, खून व दंगल या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा झाली येरवडा जेलमध्ये ६ जुलै १९२२ फाशी.

सुलेमान शाह - 

जन्म -                  मालेगाव जि. नाशिक महाराष्ट्र येथे १८७४ साली जन्म
वडिलांचे नाव -  रोजन मुलांनीचा  मुलगा
शिक्षण -              आठवीपर्यंत शिक्षण, हॉटेल मालक
सहभाग -              १९२१  च्या असहकार चळवळीत सहभाग मालेगाव खिलाफत चळवळ संघटित केले    दारूच्या गुत्त्यावर पिकेटिंग  मध्ये भाग पोलिसांचा हस्तक्षेप गोळीबार त्यामुळे लोकांनी  हिंसाचार केला एक पोलिस ठार, दंगल करणे या आरोपाखाली अटक फाशीची शिक्षा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ६ जुना १९२२ रोजी फाशी.

अब्दुल रसूल - 

जन्म -                  सोलापूर महाराष्ट्र येथे १९१० साली जन्म
वडिलांचे नाव -      कुरबान हुसेन चा मुलगा
सहभाग -             कामगार संघटनेतील कार्यकर्ता सनिवय कायदेभंग चळवळीत भाग, १९३०  ला पोलीस    ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी, दंगल व खून केल्याचा आरोप फाशीची शिक्षा पुण्याला १२ जनवरी १९३१ रोजी फाशी.

अहमद सरुर - 

जन्म -             बालगड जिल्हा होळी पश्चिम बंगाल
सहभाग -         १९३० सालच्या सनिवय  कायदेभंग चळवळीच्या वेळी सत्याग्रहात भाग, अटक,  तुरुंगवास व तुरुंगात मृत्यू


 स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES


वाचा - 




डॉ. ज़ैनुल आबदीन अहमद साहब(जेड. अहमद) - Indian Freedom Fighter

स्वतंत्रता सेनानी
डॉ. ज़ैनुल आबदीन अहमद साहब(जेड. अहमद)


जैनुल आबदीन साहब की पैदाइश 29 सितम्बर सन् 1907 को उमरकोट (सिंध) के एक तालीमयाता रईस खानदान में हुई थी। आपके वालिद का नाम ज़ियाउद्दीन अहमद था, जो ब्रिटिश हुकूमत में बड़े ओहदे पर फ़ायज़ थे। आपकी वालिदा का नाम इक़बाल बेगम था, लेकिन उनका इंतक़ाल आपके बचपने में ही हो गया था।

जेड. अहमद ने अपनी शुरुआती तालीम खत्म करके सन् 1923 में अलीगढ़ यूनिवर्सिटी में एडमिशन लिया और बी.ए. (आनर्स) की डिग्री लेकर सन् 1928 में इंग्लैण्ड गये, जहां लंदन स्कूल ऑफ़ इकोनामिक्स से एम.ए. फिर डॉक्टरेट की डिग्री लेकर सन् 1936 में हिन्दुस्तान लौट आये। वहां से लौटने के बाद डॉ. अहमद नेशनल मूवमेंट और ट्रेड यूनियन के तंज़ीमी कामों में दिलचस्पी लेने लगे।

इन्हीं दिनों आपको ब्रिटिश हुकूमत की तरफ़ से गवर्नमेंट कॉलेज में प्रिंसिपल के लिए ऑफर मिला, लेकिन आप चूंकि नेशनलिस्ट ख़्याल के थे, इसलिए इस ओहदे को फ़ौरन ठुकरा दिया। जब आप लंदन में थे तो वहां जे़रे-तालीम रहीं बेगम हाजरा से आपकी मुलाक़ात हुई थी और बाद में उन्हीं से आपकी शादी हो गयी।


आप यू.पी. कांग्रेस कमेटी के सेक्रेटरी बनाये गये और इक्नामिक्स अफ़ेयर के लिए एडवाइज़र भी बने। आप कम्युनिस्ट ख्याल के थे, इसलिए आपको कांग्रेस के एक ग्रुप की मुख़ालिफ़त भी झेलनी पड़ती थी। आपको पार्टी से निकालने की भी कोशिशें हुई; लेकिन जवाहरलाल नेहरू ने ऐसा करने से सख़्ती से मना कर दिया। कांग्रेस के नेशनल मूवमेंट में आप बहुत सरगर्मी से हिस्सा लेते थे। एक मुज़ाहिरे के दौरान डॉ. अहमद और हाजरा बेगम दोनों ही गिरफ्तार कर लिये गये। आप दोनों पर बहुत-सी दफ़ाओं में मुक़दमे चले।


सन् 1958 और 1996 में आप दो बार राज्यसभा के लिए चुने गये। डॉ. अहमद ने राज्यसभा में किसानों और मज़दूरों की भरपूर नुमायंदगी की; साथ ही, पार्लियामेंट के बाहर भी किसानों की परेशानियों के लिए आंदोलन करते रहे और आज़ाद हिन्दुस्तान में भी जेल गये। आप आॅल इण्डिया किसान महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष रहे। आपके साथ आपकी बेगम हर आंदोलनों में शामिल रहती थीं। सन् 1999 की 17 जनवरी को आप इस दुनिया को अलविदा कह गये।

 संदर्भ -1) THE IMMORTALS

  लेखक sayyad naseer ahmad 

संकलन तथा अनुवादक *अताउल्ला पठाण सर टूनकी बुलढाणा महाराष्ट्र*

9423338726



वाचा -

राजस्थान में ओवेसी कर रहे हैं नवे समीकरण की तयारी? AIMIM RAJASTHAN....

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - Muslim Reservation...

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....


पिडीत माता व आठ महिन्यांचे बाळ ‘मानवसेवा’प्रकल्पात - MANAVSEVA PROJECT

पिडीत माता व आठ महिन्यांचे बाळ ‘मानवसेवा’प्रकल्पात


अहमदनगर -

तारुण्यात असताना लोकांच्या वाईट नजरेने मनाला किती किळसवाणे वाटते, शरीराला किती भोके पडतात हे बाईच जीणं आल्याशिवाय कळणार नाही. समाजात वासनांध वृत्ती आणखी विकोपाला गेली आहे की इथे तर दोन अडीच वर्षांच्या मुलींवर सुद्धा बलात्कार होऊन खून पडतात. तिथे २९-३० वयाच्या तरुणीची काय अवस्था असेल? दुर्दैवाने मनोरुग्ण महिलांच्या बाबतीत सुद्धा हेच घडते. हे अनेक वेळा आपण ऐकतो. अशा पिडीत माता भगिनींसाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा 'मानवसेवा' प्रकल्प चोवीस तास कार्यरत आहे.  

दि. १५ डिसेंबर २०२० ची  सायंकाळची वेळ डोक्यावर कपड्याचे गाठोडे, अंगावर मळकटलेल्या चिंध्या, कडेवर ७ ते ८ महिन्याचे बाळ घेवून वेड लागलेली (अंदाजित २९ वर्षाची) तरुणी रस्त्यावरच जीणं जगत फिरत होती. सारखी बडबड करीत होती. थंडी, गारठ्याने उललेलं ते बाळ घेवून उघड्यावरचं अरणगाव ते केडगाव ही कडं ते ती कडं येरझ-या मारत होती. हे विदारक चित्र दिसताच गावाकडून परतणा-या अनिता मदणे व अशोक मदणे यांनी पीडित, बेघर, निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना कळविले.  

दिलीप गुंजाळ यांनी मानवसेवा प्रकल्पाचे समन्वयक राहुल साबळे, नितीन बर्डे आणि महिला स्वयंसेवक मनिषा ठोसरे, कोमल कांबळे यांना पाठवून विचारपुस केली. परंंतु नाव, गाव, पत्ता काहीच समजले नाही. आणि त्या मातेने देखील काहीच सांगितले नाही. अखेर त्या मातेला आठ महिन्याच्या बाळासह दि. १५/१२/२०२० रोजी ‘मानवसेवा’ प्रकल्पात दाखल करुन मायेचा आधार दिला. मन व घर हरवलेल्या या निराधार मातेवर डाॅ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु केले आहे. सध्या प्रकल्पात ३६ माता-भगिनीं व बंधु उपचार घेत आहेत. 



मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!

मानवसेवा प्रकल्प

(मन व घर हरवलेल्या मानसांच घर)

द्वारा- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ 

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३

वाचा -

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - Muslim Reservation...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ...

त्या निराधार, दिव्यांगांसाठी अखेर "मानवसेवा" धावली....

राजस्थान में ओवेसी कर रहे हैं नवे समीकरण की तयारी? AIMIM RAJASTHAN

 एमआयएम राजस्थान में अपनी किस्मत अजमायेंगी.











एमआयएम राजस्थान में अपनी किस्मत अजमायेंगी.

बीजेपी और कांग्रेस मे हुआ गटबंधन

एम आय एम को भाजप की बी टीम  कहते कहते  न जाने काँग्रेस और उनके सहकारी,  भाजप मे  कब समा जा रही है इसका पता कांग्रेसी नेता को पता नही चलता है. 

इसका सबसे चर्चित उदाहरण यांनी राजस्थान के आदिवासी बहुल उदयपूर के डूंगरपुर जिले में बीटीपी यांनी भारतीय ट्रायबल पार्टी को रोकने के लिये बीजेपी के साथ काँग्रेस गट बंधन करती नजर आ रही है

काँग्रेस की परेशानी और बड सकती है क्युकी बीटीपी ने पहले ही गहलोत सरकार से  अपना समर्थन वापस लिया है. अब ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी भारतीय ट्रायबल पार्टी को राजस्थान मे समर्थन देणे का प्रस्ताव रखा है.

भारतीय ट्रायबल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष छोटुभाई वासवा ने बीजेपी और कांग्रेस के गटबंधन कोलेकर ट्वीट किया जिसमे उन्होने बीजेपी और कांग्रेस एक ही है याने गंगाधर ही शक्तिमान है यही सत्य है ऐसा लिखा.

इस ट्वीट पर एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी ने लिखा की काँग्रेस मुझे और आपको दिन रात विपक्षी एकता का पाठ पडाती है लेकिन खुद जनेऊदारी एकता से उपर नही उठ रही है. ये दोनों एक ही लोग है. कब तक ऐसे लोगों के साथ रहेंगे। क्या आपकी राजनीतिक हैसियत इतनी है कि आप राज्य में किंगमेकर बन सकें। उम्मीद है कि आप इसपर जल्द ही सही फैसला लेंगे। हिस्सेदारी के इस संघर्ष में हम आपके साथ हैं। 

जवाब में वासवा ने भी कहा, हम भी आपके साथ है।

जिस तरह एम आय एम को महाराष्ट्र के बाद बिहार मे कामयाबी मिली अब एम आय एम अध्यक्ष खासदार ओवेसी की नजर पश्चिम  बंगाल उत्तर प्रदेश के साथ राजस्थान पर भी है.

राजस्थान में 40 ऐसे विधानसभा क्षेत्र है जिसे मुस्लिम बहुल क्षेत्र माना जाता है. और एम आय एम की नजर उन्ही क्षेत्र पर है. जयपुर, सीकर, झुंझुनू, अलवर, भरतपुर, सवाई माधोपुर और टोंक जैसे विधानसभा क्षेत्र शामिल हैं।

अब देखना ये है के एम आय एम अपनी पार्टी को राजेस्थान मे किस तरह मजबूत करेंगे.

वाचा - 




मुस्लिम आरक्षणाचे वास्तव - Muslim Reservation

मुस्लिम आरक्षणाचे वास्तव


देश -

भारतात सध्या निवडणुकांचे राजकारण विधिनिषेध शुन्य होत चालले आहे. याचे महत्त्वाचे एक कारण असे आहे की, आपले राजकीय पक्ष हे संसदीय लोकशाहीला आवश्यक असलेल्या जबाबदार समाजकारण करणारे, जनतेच्या इच्छा, आकांक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्याचे माध्यम राहिलेले नाही. देशात आता आपले राजकीय पक्ष हे जातीचे, धर्मवादी संघटनांचे, भाषा आणि संकुचित प्रदेशवादाच्या माध्यमातून सत्ता बळकविणाऱ्या गटांचे प्रतिनिधी झालेले आहेत. कुठल्याही थराला जाऊन सत्ता हस्तगत करणे व आपल्या स्वार्थासाठी राज्यकारभार करणाऱ्या संघटना म्हणजेच आपले राजकीय पक्ष अशी आजची स्थिती आहे. तेव्हा कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी भारतातील सामान्य दलित, शोषित, पिडीत, अल्पसंख्याक, गोरगरीब जनतेचे प्रश्न मात्र तसेच राहतात. या सर्व गोष्टींना कंटाळून जनता ही अलिकडच्या दशकांपासून राजकीय पक्षांच्या बाबतीत वैफल्यग्रस्त झालेली आहे. राजकीय पक्षांनी नव्वदीच्या दशकापासूनच आपली सामाजिक बांधिलकी गमावलेली आहे. त्यामुळे निवडणूक नितीतही बदल झालेला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्याकरिता सर्व सामान्यांचे खरे - खुरे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धर्म, भाषा, संस्कृती, जात - पात, भेद - भाव असे अनेक प्रश्न उभे करुन जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन त्यांच्या भावना चेतवून, पेटवून मते मिळविण्याचे राजकारण करण्यात गुंग झालेले आहेत. निवडणूक जिंकण्याकरीता कुठल्याही थराला जाण्याची कितीही खालची पातळी गाठण्याची जणू काय देशात स्पर्धाच लागलेली आहे. 

या तंत्रात देशात असणारे मोठे पक्ष काँग्रेस व भाजप हे पक्ष सर्वात अग्रेसर आहेत. निवडणुका आल्या की, त्या नजरेसमोर ठेवून जनतेला भ्रामक आश्वासने, फसव्या घोषणा, विविध प्रकारची आमिषे दाखवून जास्तीत जास्त मते आपल्या पदरात पाडून घेण्याचे अवलंबीले जात आहे. काँग्रेसच्या हातातील एक मुख्य व खास अस्त्र म्हणजेच मुस्लिम मतदार निवडणुका नजरेसमोर दिसू लागल्या की, अल्पसंख्यांकांवर फसव्या घोषणा आणि फसव्या आश्वासनांचा पाऊस पाडून त्यांची मते पदरात कशी पडतील हे पाहिले जाते. गेली ७० वर्षे काँग्रेस पक्ष हेच करीत आला आहे. याउलट भाजप व त्याचे समर्थक १९८९ - ९० पासून मंदिर, मशीद, भाषा, प्रांत, व्यक्तिगत कायदा, मुसलमानांची तयाकथीत धर्माधंता या प्रश्नांच्या आधारे समाजा - समाजामध्ये असंतोष पेटवून मुस्लिम विरोधी वातावरण भडकावून हिंदू मतांच्या आधारे सत्ता हस्तगत करण्याचे तंत्र विकसित केले आहे. शेवटी या दोन्ही राजकीय पक्षांचे निवडणूक टारगेट मुसलमानच आहेत. काँग्रेस भूलथापा, फसवी आश्वासने देऊन मुस्लिम समुदायाला लटकत ठेवतो तर भाजपा मुस्लिम विरोधी वातावरण तापवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो.



निवडणुकीचे वारे देशात वाहू लागल्यानंतर मुस्लिमांना ८ टक्के आरक्षण देण्याची शिफारस रहिमान समितीने केली होती. हे आरक्षण जणू काय काँग्रेसने खास आपल्यालाच दिले आहे असे समजून काही ठिकाणी भोळ्या भाबड्या मुसलमानांनी आनंद व्यक्त केला तर भाजप व त्याचे सहकारी हे आरक्षण मुसलमानांना धार्मिक निकषावर दिले जात आहे म्हणून घटनेविरोधी आहे अशी ओरड सुरु केली आहे. तसे पाहता धार्मिक निकषावर आरक्षण देण्याची घटनेमध्ये कुठेण तरतूद नाही. मग हे ८ % आरक्षणाचे म्रुगजळ का ? तसे पाहिल्यास गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक आयोग नेमण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अशा आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी किती प्रमाणात होते ? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अंमलबजावणी काही नाही मात्र अल्पसंख्यांकावर सवलतींचा वर्षाव अशा प्रकारे जाहिर प्रसिद्धी दिली जाते. आरक्षणाच्या नावाखाली शासन मुसलमानांची चक्क दिशाभूलच करीत आहे. मुस्लिम विरोधकांना निवडणुकीच्या वेळी अशा प्रकारच्या घोषणा म्हणजेच मुस्लिम विरोधी हत्यारच उपलब्ध करुन दिले जात आहे. या पूर्वीही मुंबईत झालेल्या भयावह जाती दंगलीमध्ये श्रीकृष्ण आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. या आयोगाने दंगलीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा देण्याची शिफारस केली होती. मात्र प्रत्यक्षात काय घडले ? दंगलीत हात धुवून घेणारे मोकाटच सुटले मग अशा आयोगांची गरजच काय ? सच्चर समितीच्या शिफारशी फक्त कागदावर राहिल्या प्रत्यक्षात अंमलबजावणी किती ? प्रशासनात मुस्लिम विरोधी भावना असल्यामुळे अशा आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी योग्य रित्या केली जात नाही. मात्र मुस्लिमांवर सवलतींचा वर्षाव असा कांगावा केला जातो. मुस्लिम विरोधी वातावरण निर्माण करण्यास काँग्रेसचे धोरणच कारणीभूत आहे. काँग्रेसने जातीय वाद्यांचे बुजगावणे मुस्लिमांना दाखविणे आता बंद करावे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष म्हणून आपला ढोल नेहमीच बढवतो. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसने धर्मनिरपेक्ष विचार कधीच अंमलात आणला नाही. देशात फोफावणाऱ्या जातीय वादाला काँग्रेसही तेवढाच जबाबदार आहे. धर्मनिरपेक्ष तत्वाला केवळ शोभेचे बाहुले बनवून न ठेवता या तत्त्वांवर जोपर्यंत काँग्रेस प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत धर्मनिरपेक्षता हे एक बुजगावणेच बनून राहील. अनेक प्रकारचे आयोग नेमून मुस्लिम समुदायाची दिशाभूल अनेक वेळा करण्यात आली आहे. रहिमान आयोग सच्चर समिती या फक्त फसव्या घोषणाच ठरल्या आहेत याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. असे आयोग म्हणजे एक म्रुगजळच आहे. जोपर्यंत मुस्लिम समाज जागरुत होऊन आपल्या न्याय हक्काकरिता घटननेने दिलेल्या अधिकारात राहून व्यापक अभियान छेडत नाही तोपर्यंत मुस्लिम हा राजकीय पक्षाच्या हातातले बाहुलेच राहणार आहे. मुस्लिम समाजाने गंभीरपणे या गोष्टीचा विचार करुन समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळ समाजासाठी कठीण असेल.

 मुजफ्फरभाई सय्यद

 कार्याध्यक्ष

 अ. भा. साहित्य कलामंच 

 ९९६०३२५०५७

वाचा -

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER...

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk


त्या निराधार, दिव्यांगांसाठी अखेर "मानवसेवा" धावली

 त्या निराधार, दिव्यांगांसाठी अखेर "मानवसेवा" धावली



अहमदनगर : दि. ११/१२/२०२०


माणुसकीचं मन विदीर्ण करणारं चित्र! पायाची बोटे तुटलेली, पाय चालू देत नाही अन् मन बोलू देयना! आयुष्यात सर्व काही धुसरंच दिसत होतं. मनाने खचुन रस्त्यावर आयुष्य जगण्याची ती वेळ खुप विदीर्ण होती. सुदैवाने १०८ अँम्ब्यलन्सच्या मदतीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार मिळाला. पण अंथरुणावर लोळत पडलेलं धड कोण सांभाळील? असा प्रश्न या निराधारांना तर पडलाच पण जिल्हा रुग्णालयाला सुध्दा पडला. अखेर नाकारलेल्या या निराधार दिव्यांगांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *"मानवसेवा"* प्रकल्पाने आपलं मानुन शुक्रवार दि.११ डिसेंबर २०२० रोजी मायेचा आधार दिला.



•••••••••••••••••••••••••••

*मानवसेवा प्रकल्प*

(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)

द्वारा - श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ

☎ (०२४१) २४२९९४२

📱 ९०११७७२२३३


वाचा - 

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

असरार उल-हक मजाज़- Asrar UL Hakk

आज ही के दिन 5 दिसंबर 1955 को मजाज़ की वफ़ात लख़नऊ में हुई। मशहूर गीतकार जावेद अख़्तर इनके भांजे है।




असरार उल हक़ मजाज़ की तालीम का सफ़र लखनऊ और आगरा से होते हुए अलीगढ़ विश्वविद्यालय तक पहुंचा। मुज़्तर ख़ैराबादी और उस्मान हारूनी जैसे नामचीन शायरों के परिवार से तआल्लुक़ात रखने वाले मजाज़ लखनवी में जितनी रूमानियत थी उतनी ही रूहानियत भी थी।

मजाज़ की एक मशहूर नज़्म..


शहर की रात और मैं नाशाद ओ नाकारा फिरूँ

जगमगाती जागती सड़कों पे आवारा फिरूँ

ग़ैर की बस्ती है कब तक दर-ब-दर मारा फिरूँ

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


झिलमिलाते क़ुमक़ुमों की राह में ज़ंजीर सी

रात के हाथों में दिन की मोहनी तस्वीर सी

मेरे सीने पर मगर रखी हुई शमशीर सी

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


जी में आता है ये मुर्दा चाँद तारे नोच लूँ

इस किनारे नोच लूँ और उस किनारे नोच लूँ

एक दो का ज़िक्र क्या सारे के सारे नोच लूँ

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


मुफ़्लिसी और ये मज़ाहिर हैं नज़र के सामने

सैकड़ों सुल्तान-ए-जाबिर हैं नज़र के सामने

सैकड़ों चंगेज़ ओ नादिर हैं नज़र के सामने

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


ले के इक चंगेज़ के हाथों से ख़ंजर तोड़ दूँ

ताज पर उस के दमकता है जो पत्थर तोड़ दूँ

कोई तोड़े या न तोड़े मैं ही बढ़ कर तोड़ दूँ

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ


बढ़ के उस सभा का साज़ ओ सामाँ फूँक दूँ

उसका गुलशन फूँक दूँ उस का शबिस्ताँ फूँक दूँ

तख़्त-ए-सुल्ताँ क्या मैं सारा क़स्र-ए-सुल्ताँ फूँक दूँ

ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ



वाचा -

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER...

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...


भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -  



  • अख्तर अली - जन्म कपुरथाळा, पंजाब, कपुरथाळा पायदळात सुभेदार , भारतीय राष्ट्रीय लष्करात दुसर्या गुरीला पलटणीत कॅप्टन म्हणून प्रवेश युद्धात कामी आले. 

 

  • अल्लाहुदिन - तलाव, जी. रोहटक , हरियाणा येथे जन्म, मोतीबक्ष चा मुलगा, जाट पलटणीत सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसर्या गुरीला पलटणीत सैनिक महणून प्रवेश, युद्धात शहीद झाले.

 

  • अल्ताफ हुसेन - जन्म रायपुर खुर्द, जी. अमृतसर, पंजाब येथे. भारतीय सैन्यात सैनिक होते. नंतर भारतीय राष्ट्रीय लष्करात बहादूर गटात सैनिक म्हणून प्रवेश, ब्र्हम्देशातील युद्धात शहीद.


  • बशीर अहमद  - जन्म बहाली, जी. रोहटक हरयाणा,  भारतीय लष्करात जाट पलटणीत हवालदार, भारतीय राष्ट्रीय लष्करात तिसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट   म्हणून प्रवेश, कलेवा युद्धात शहीद.

  

  • चिराग दिन - जन्म बडेंधे , जी. लुधियाना, पंजाब, ब्रह्मदेशात भारतीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.

 

  • चिराग खान - जन्म कहना, जी.कपूरथळा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, युद्धात शहीद.

 

  • फतेह खान - जन्म रोहटक , हरियाणा भारतीय लष्करात जाट पलटणीत सैनिक, भारतीय  राष्ट्रीय लष्करात सिंगापूर येथे सामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत सेवा. ब्रिटीश सेनेशी युद्ध, जीगरकाचा येथील युद्धात शहीद.

 

  • फतेह मोहम्मद - जन्म शेरपूर जी. होशियारपूर , पंजाब भारतीय लष्करात हवालदार कारकून, मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील, युद्धात शहीद

 

  • गुलामनबी -  जन्म हरमाबाद, जी. गुरुदासपूर, पंजाब, ब्र्हम्देशातील भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, ब्रीटीशांकडून अटक. बिहारी कॅम्प मध्ये तुरुंगवास, फेब्रुवारी १९४४ मध्ये मृत्यु.

 

  • इरशाद अली - जन्म बिगाणा , जी. रोहटक हरियाणा. भारतीय लष्करात सैनिक. भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या पहिल्या गुरीला पलटणीत सैनिक म्हणून प्रवेश युद्धात शहीद.

 

  • जमालउद्दीन - जन्म मैनवन जी. कपूरथळा, पंजाब. कपूरथळापायदळात सैनिक, भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या दुसऱ्या  गुरीला रेजिमेंट मध्ये नाईक म्हणून प्रवेश इंफाळजवळील युद्धात शहीद.

 

  • फातमअली - जन्म पट्टण , जी. हिस्सार, हरियाणा फरीदखान मुलगा, ब्र्हम्देशात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या शामील. तिसऱ्या गुरीला पलटणीत नाईक म्हणून सेवा. युद्धात शहीद.

 

  • ख़ुशी महमद - जन्म भंद्री, जी.लुधियाना, पंजाब. शांघाय प्लीस (चीन) मध्ये पोलीस,भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या एस.एस.गटात सामील. ब्र्हम्देश सरहद्दीवरील युद्धात शहीद.

 

  • लालखान - जन्म माघल, जी. झेलम, पंजाब. मलयात भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील, युद्धात शहीद.

 

  • मोहंमद अन्वर - जन्म नुरपूर, जी. झेलम, पंजाब भारतीय राष्ट्रीय लष्करात शीख पलटणीत हवालदार, १९४२ ला सिंगापूरला १९४५ मध्ये ब्रह्मदेशातील अराकन टेकड्यांवरील युद्धात शहीद.

 

  • मोहंमद बनारस- जन्म बसाली जी. रावळपिंडी , पंजाब मलायात भारतीय लष्करात सामील, दुसऱ्या गुरीला पलटणीत लेफ्टनंट म्हणून सेवा. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद शफी - जन्म पुट्टी जी.लाहोर, पंजाब मलायातील भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या सामील दुसर्या गुरीला पलटणीत हवलदार म्हणून सेवा, इंफाळ जवळ युद्धात शहीद.

 

  • मोहंमद दोन -  जन्म काला कालन, जी. सियालकोट, पंजाब मलायात भारतीय लष्करात शामिल. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद उमरखान -  जन्म निगाना , जी. रोह्टक , हरियाणा. नजर मोहंमदचा मुलगा. भारतीय लष्करातील जाट पलटणीत सैनिक, सिंगापूरच्या भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश, तिसऱ्या गुरीला पलटणीत हवालदार म्हणून सेवा युद्धात शहीद.

 

  • मोहंमद याकुब - जन्म कासीर जी. हजारा , वायव्य सरहद प्रांत मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. युद्धात शहीद.

 

  • मोहंमद युसुफ - जन्म इब्राहीम जैर जी. कोहट. वायव्य सरहद प्रांत भारतीय राष्ट्रीय लष्करात सैनिक. १९४२ मध्ये भारतीय राष्ट्रीय लष्करात शामील. पहिल्या बहादूर गटात सेवा, इंफाळ नजीकच्या युद्धात वीरगती.

 

  • नबी बक्ष - जन्म मैनवेन, जी. कपूरथाळा, पंजाब कपूर था ळा पायदळात नाईक, १९४२ साली मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात शामिल. दुसऱ्या गुरीला पलटणीत सेवा, इंफाळ जवळील युद्धात वीरगती.

 

  • नूर हुसेन -  जन्म कानी, कॅबेल्पूर पंजाब १९४२ साली भारतीय राष्ट्रीय लष्करात मलायात प्रवेश, नोव्हेंबर १९४४ ला सिंगापूर येथे युद्धात शहीद.

 

  • ताज मोहंमद - जन्म गोजरगड नुरकेल जी. मर्दन, वायव्य सरहद प्रांत भारतीय लष्करात हवालदार. १९४२ साली सिंगापूर भारतीय राष्ट्रीय लष्करात सामील. पहिल्या बहादूर गटात सेकंद लेफ्टनंट म्हणून सेवा. ब्रिटिशांनी कैद करून भारतात आणला. लखनौला १९४६ साली मृत्यू.

 

  • जहूर अहमद - जन्म जहूर मुखलिअन जी. शेखुपुरा, पंजाब मलायात भारतीय राष्ट्रीय लष्करात प्रवेश. ब्र्हम्देसतील सार्हद्द्तील ब्रिटीश फौजांशी युद्ध. १९४३ मध्ये ब्रिटिशांनी पकडून भारतात आणला. लष्करी खटला देहांताची शिक्षा, २३ ऑगस्ट १९४३ ला फाशी.               

 स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES

   

वाचा -

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

मोगलांचा शासनकाळ व प्रजा - Muzaffar Sayyed...

एम आय एम खोकरगाव अध्यक्षपदी फिरोज पठाण

 

खोकरगाव - श्रीरामपूर - अहमदनगर

खोकरगाव येथे एम आय एम चे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी एम आय एम श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख होते. ज्या पद्धतीने एम आय एम पूर्ण जिल्ह्यात विस्तार होत आहे त्याचप्रमाणे श्रीरामपूर तालुक्यात ही एमआयएम सोबत लोक जुडत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांना मानणारेंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब व कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रात पक्ष बांधणी चा काम चालू आहे. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार होत आहे. लवकरच श्रीरामपूर तालुक्यात निवडणुका होणार असून प्रत्येक निवडणुकांत एम आय एम पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे सांगण्यात आले. 

यावेळी खोकरगाव अध्यक्षपदी फिरोज पठाण यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीचे पत्र एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष तोसिफ मनियार यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर तालुुका अध्यक्ष शकील शेख यांच्याा हस्ते देण्यात आले. 

खोकरगाव उपाध्यक्षपदी नदीम भाई, कार्याध्यक्ष शरीफ सय्यद, सचिव समीर पठाण, सहसचिव ताज मोहम्मद शेख, संघटक बने खान पठाण, सल्लागार जावेद पठाण, सहज सल्लागार अमीन सय्यद यांची नियुक्ती करण्यात आहे.

यावेळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख, श्रीरामपूर शहर अध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष अमोल रुपटके, शहारुख मंसूरी, किरण बोधक, दाऊद पिंजारी, विशाल गोरख मोरे, चनदिव डोळस, फिरोज पठाण फिरोज सय्यद मोबिन शेख, मोईस शेेख, युसुफ शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation....

अन्यथा शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा - आसिफ सुलतान Ahmednagar...

एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

 

मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter

 मौलाना मुहम्मद अली ज़ौहर - Indian Freedom Fighter


"मेरे मुल्क को आज़ादी दो या मेरे कब्र के लिए मुझे दो गज जगह दे दो, यहां मै अपने मुल्क की आज़ादी लेने आया हूं।" 

1930 के लन्दन गोलमेज़ कांफ़्रेंस में ये लरज़ती आवाज़ थी मौलाना मुहम्मद अली ज़ौहर के जो आज ही के दिन 10 दिसम्बर 1878 को रामपुर यूपी में पैदा हुए।

मौलाना अली जौहर ने अपनी पढ़ाई ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी से मुकम्मल की थी पढाई के बाद रामपुर स्टेट के शिक्षा निदेशक रहे 1920 में जामिया यूनिवर्सिटी की बुनियाद रखी।

गांधी जी से प्रेरित होकर मौलाना अली जौहर ने कांग्रेस जॉइन की और स्वतंत्रता आंदोलन में शामिल हो गए। 1922 में चौरी चौरा कांड में कई क्रांतिकारियों की शहादत के बाद असहयोग आंदोलन बिखर गया। इसके बाद मौलाना ने अंग्रेजी हुक़ूमत के खिलाफ हमदर्द पत्रिका निकालना शुरू कर दिया जिसकी वजह से मौलाना को जेल में डाल दिया गया जब तक जिंदा रहे कई बार जेल में डाले गए लेकिन अपनी आख़री सांस तक अंग्रेजों की खुल के मुखालफत करते रहे।

मौलाना के इतनी कुर्बानियों के बाद भी उनको भुला दिया गया कई अरसों बाद उनके नाम पे रामपुर में जौहर यूनिवर्सिटी बनी थी उस पर भी बुल्डोजर चला दिया गया।

जिस मुल्क़ के लिये मौलाना ने जेल से लेकर बीमारी तक संघर्ष किया। अगर आज का हिंदुस्तान देखते तो उसी संसद में खड़े होकर जरूर सवाल करते क्या हमने इसी हिन्दोस्तान की आज़ादी का ख्वाब देखा था? 


ये भी पढिये -

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार.....

मुस्लिमांची कट्टरता - Mujahid Shaikh ...

मुज़फ्फर अहमद उर्फ काका बाबू - INDIAN FREEDOM FIGHTER ...

शाह वजीहउद्दीन मिन्हाजी - FREEDOM FIGHTER ...


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या