अन्यथा शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा - आसिफ सुलतान Ahmednagar

मुकुंदनगरच्या प्रभाग 3 मधील नागरी समस्या सोडविण्याची मागणी

नगरसेवक आसिफ सुलतान यांचे सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन


अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरी समस्यांबाबत नगरसेवक आसिफ सुलतान यांनी सर्वसाधारण सभेत महापौर व आयुक्तांना निवेदन दिले. प्रभाग 3 मध्ये 35 ते 40 हजार लोकसंख्या असून, येथे पाणीपुरवठा, घनकचरा, ड्रेनेजलाईन व गटार, इलेक्ट्रिकल, बांधकाम आदी प्रलंबीत प्रश्‍नामुळे नागरी सुविधेचा बोजवारा उडाला असून, सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग 3 मध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे. या भागात एक दिवसाआड पाणी सोडले जाते, तर काही ठिकाणी सदर भागात अनियमित दोन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. वितरण व्यवस्थेतील दोष व कर्मचार्‍यांची कमतरता या कारणांनी पाणीपुरवठा नागरिकांना सुरळीत होत नाही. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. फेज टू चे पाईपलाइनचे काम 90 टक्के पुर्ण झाले आहे. उर्वरीत काम पुर्ण करुन नागरिकांना फेज टू च्या लाईन मधून नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा व्हावा. या भागात पाणीपुरवठा करणार्‍या टाकीची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून त्यामधून पाण्याचे वाटप करण्यात यावे.

स्वच्छता कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने सदर प्रभाता पुरेशी स्वच्छता होत नाही. परिणामी या भागात अस्वच्छता पसरुन कचर्‍याचे ढीग साचत आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, नागरिकांना कचरा डबे महापालिकेतर्फे पुरविण्यात यावे व साचलेला कचरा उचलण्यासाठी लहान कचरा गाड्या उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागात अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबून घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेजलाईनचे फुटलेले पाईप दुरुस्त करुन त्याची दुरुस्ती व्हावी. तसेच पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधकार पसरला आहे. रात्री लहान मोठे अपघात घडत आहे. तर शहरात चोर्‍याचे प्रमाण वाढत असताना पथदिवे दुरुस्त करण्यात यावे. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्याची देखील तातडीने दुरुस्ती व्हावी, उद्यान विकासासाठी सुचवलेल्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, मुकुंदनगरसाठी शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून त्याचे काम सुरु करावे, सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी चार दिवसात आढावा बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास येत्या पंधरा दिवसात शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक आसिफ सुलतान यांनी दिला आहे. 

वाचा - 

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...


प्रतिभावंत दिव्यांगांना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरव - Shevgaon

 सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने



शेवगाव प्रतिनिधी

अक्षय केदार


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सदैव दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू:-सभापती डॉ क्षितिज घुले पाटील

 सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरातील हॉटेल सिंग रेसीडेन्सी येथे दिव्यांगांचा हा गौरव सोहळा पार पडला.  

जागतीक दिव्यांग दिन सप्ताह निमीत्त या दिव्यांग गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ दत्तात्रय काटे उपस्थित होते. दिव्यांगांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. हेलन केलर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेवगाव पंचायत समीती सभापती क्षितीज घुले, सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, सचिव नवनाथ औटी, बाहुबली वायकर, सुनिल वाळके, मनोहर मराठे, खलील शेख, गणेश महाजन आदिंसह विविध जिल्ह्यातून आलेले पुरस्कार्थी, विविध संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

दत्तात्रय काटे म्हणाले की, अनेक दिव्यांगांनी परिस्थितीवर मात करुन विविध क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. निसर्गाने काही कमी दिले असले, तरी काही अधिक देखील दिलेले असते. आपल्यातील विशेष गुण ओळखण्याची गरज आहे. आज परिस्थिती बिकट बनत असताना, शासनाने देखील दिव्यांगांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना विना अडथळा मिळाला पाहिजे, असे सांगितले. तर गरजू घटकातील दिव्यांगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिव्यांग आश्रमची गरज स्पष्ट करुन, सावली दिव्यांग संस्थेने दिव्यांगांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव झाला. संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकात मनोहर मराठे यांनी दिव्यांगांना प्रेरणा मिळण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा खेडकर यांनी केले. आभार संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

वाचा -

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation...

बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer....

शेवगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा - SHEVGAON ...

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय ? - डॉ परवेज अशरफी


अहमदनगर -

गेल्या १० वर्षा पासून अहमदनगर येथील फेज २ चे काम रखडले आहे. जेव्हा विचारणा केली तर ६ महिन्यात पूर्ण होईल अशे उत्तर देण्यात येतात परंतु १० वर्षानंतर ही फेज २ चालू न झाल्याने या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. जवळ जवळ पूर्ण शहरात फेज २ ची पाईप लाईन पूर्ण झालेली असून ती चालू का करत नाही हा प्रशन सामान्य जनतेला पडत आहे.

महानगर पालिके समोर मुकुंदनगर भाग आहे जो महापालिके हद्दीत असून सुद्दा महापालिकेचे सुविधा पासून वंचित आहे. पिण्याचे पाण्याचा प्रश्न असो, की गटारीचा असो, किंवा रस्त्याचा. कोणताही महानगर पालिकेचा काम दिलेल्या वेळात एक ही ठेकेदारांनी केलेला दिसून आले नाही. पाऊसच्या महिन्यात मुकुंदनगर वासीयांच्या घरात पाऊसाचा आणी गटारीचा पाणी शिरतो. तक्रार केली तर पालिके कडे मानस उपलब्द नसतात, असले तर एक किंवा दोन माणसावर सर्व काम सोडून दिलेले असते जे अशक्य नाही.

मुकुंदनगर भागात १५ वर्षा पूर्वी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचा फायदा आज तागायत सामान्य नागरिकांना झाले नाही. लोक प्रतिनिधी बदलले, आमदार , खासदार बदलले परंतु एकानेही मुकुंदनगर भागातील पाण्याची टाकी चालू करून मुकुंदनगर वासियांना सुरळीत पाणी पुरवटा होईल असे काम केलेले दिसत नाही.

लोक प्रतिनिधींना भरगोस मतांनी निवडून दिले परंतु आज पण मुकुंदनगर मुलभूत गर्जे पासून वंचित आहे. अशे गंभीर आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले. पालिका अहमदनगर मध्ये पाण्याचे टाकी उभारत असेल तर चांगली बाब आहे परंतु ज्या पाण्याचे टाक्या १० -१५ वर्षा पासून उभारून उपयोगात आणले नाही त्याचे काय ? असा प्रश्न डॉ अशरफी यांनी केला

एम आय एम तर्फे महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुढे लिहिले आहे की जसे पालिका हद्दीतल नागरिक पालिकेचा कर भरतात तसेच मुकुंदनगर भागात राहणारे नागरिक भरतात. पण सोय आणी सवलत हे मुकुंदनगर भागात तुलनेने कमी असल्याचे दिसते. याचे कारण मुकुंदनगर भाग हा मुस्लीम बहुल असल्यामुळे हि वागणूक दिली जात असावी. महानगर पालिका आयुकत्ताना निवेदन देऊन अहमदनगर शहरची प्रगती साठी शहरासोबत मुकुंदनगर भागाचा विकास गरजेचे असल्याचे सांगितले.

निवेदनावर एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, जिल्हा उप अध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, फिरोज शेख, मास शहर अध्यक्ष अमीर खान , आरिफ सय्यद, समीर बेग, सलमान खान आदी. सह्या आहेत.


एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar...

बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer...

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

एम आय एम सिरसगाव अध्यक्षपदी बरकत पठाण - MIM Shrirampur -Ahmednagar

 सिरस गवात एम आय एम दाखील


सिरसगाव - श्रीरामपूर - अहमदनगर

सिरस गावात एमआयएमची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख होते. सीरसगाव मध्य एम आय एम ची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी व पदाधिकारी नेमण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीरामपूर एमआयएम तालुकाध्यक्ष शकील शेख यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की एम आय एम पक्ष हा कोणत्या एका विशिष्ट जातीचे नसून सर्वधर्म व सर्व जातीचा आहे. नुकतेच हैदराबाद येथे झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षातर्फे दोन हिंदू उमेदवार निवडून आलेत. सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्ष जनता पर्याय शोधत आहे. एम आय एम हाय उत्कृष्ट राजकीय पर्याय असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे सर्व धर्म व जातीचे लोकांना बरोबर घेऊन चलत है. महाराष्ट्र मध्ये औरंगाबाद चे खासदार व प्रदेशाध्यक्ष जलील साहेब व कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांचे नेतृत्वाखाली असंख्यलोक पक्षाची जुळत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी व त्यांचे सहकारी पूर्ण जिल्हा बांधणी करत आहे. श्रीरामपूर तालुक्यात ही पक्ष बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. एम आय एम पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधान आला मानणारा पक्ष आहे. आणि पूर्ण देशांमध्ये पक्ष बळकट करून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. यावेळी सीरजगाव अध्यक्षपदी बरकत पठाण यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मेहबूब सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाला एम आय एम तालुकाध्यक्ष शकील शेख, शहराध्यक्ष युनूस शेख, उपाध्यक्ष रुपटक्के अमोल, वसीम पठान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल रुपटक्के यांनी तर आभार युनूस शेख यांनी मानले. नवनिर्वाचित सिरसगाव अध्यक्ष बरकत पठान यांनी सर्वांचे आभार मानणे व पक्ष बळकट करण्याची ग्वाही दिली.

वाचा -

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad...


शेवगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा - SHEVGAON...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur...

बनावट सॅनिटायझर जप्त - duplicate sanitizer

सुरत मधून येत होता बनावट सॅनिटायझर


ठाणे - 

अन्न व औषध प्रशासनास दक्षता-गुप्तवार्ता विभागास डोंबिवलीत काही विक्रेत्याकडे बनावट हँड सॅनिटीझर उपलब्ध असून त्यावर संशयास्पद उत्पादन परवाना क्रमांक असून , उत्पादकचे नाव व पत्ता नसल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी करून दिनांक 2.12.2020 रोजी प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभाग, मुख्यालय व ठाणे परिमंडल 6 व 7 च्या औषध निरीक्षकांनी शुगर सेंटर, सरस्वती कॉलनी, डोंबिवली (पूर्व) व आर. आर. इस्टेट एजन्सी , राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली (पूर्व) येथे धाड टाकून, त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेला आरुष हँड सॅनिटीझर चा सुमारे रू 6.80 लाख रुपयांचा साठा, खरेदी बिल, व इतर कायदेशीर पुरावे सादर न केल्याने नमुने विश्लेषणास घेऊन जप्त केला. सदर साठा या दुकानदारांनी मे जे. पी. पेंट अँड केमिकल, सुरत यांच्याकडून प्राप्त करून घेतला असल्याचे सांगितल्याने व नमूद उत्पादन परवाना क्रमांक अन्न व औषध नियंत्रण प्रशासन, गुजरात यांनी दिला नसल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले. सदर साठा बनावट व विनापरवाना उत्पादन केला असल्याचा संशय बळावल्याने या उत्पादनाची माहिती तातडीने गुजरात राज्याच्या अन्न व औषध नियंत्रण प्रशासनस गोपनीयरीत्या कळविण्यात आली. या माहितीच्या आधारे अन्न व औषध नियंत्रण प्रशासन, सूरत, गुजरात च्या पथकाने दिनांक 3. 12. 2020 रोजी जे. पी. पेन्ट अँड केमिकल्स, सुरत येथे धाड टाकून विनापरवाना उत्पादित हँड सॅनिटीझर व हँड वॉश चा सुमारे रु 13 लाखचा साठा जप्त केला. या धाडी वेळी या उत्पादककडे उपलब्ध परवाना प्रत व इतर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.   

डोंबिवली, ठाणे येथील कारवाईमध्ये ठाणे कार्यालयाचे औषध निरीक्षक श्रीमती शीतल देशमुख, श्री नितीन अहेर, श्री नरवणे, श्री तासखेडकर व गुप्तवार्ता (औषधे) शाखेचे औषध निरीक्षक श्री. यादव श्री गादेवार, व श्री रोकडे, सहाय्यक आयुक्त यांनी सहभाग घेतला. सदर कारवाई श्री अभिमन्यू काळे, भा. प्र. से., माननीय आयुक्त, अन्न व औषध प्रशासन श्री. सुनील भारद्वाज सहआयुक्त (दक्षता), श्री पौंनीकर, सह आयुक्त (औषधे) , कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नियमितपणे आंतरराज्य औषध नियंत्रण विभागांशी समन्वय ठेवून औषध विषयक बेकायदेशीर कामांची माहितीचे वेळोवेळी आदानप्रदान करून कारवाई घेण्याबाबत विनंती केली जाते. नुकतीच या पूर्वी अशीच एक कारवाई केरळ प्रशासनास कळविली असता तिथेसुद्धा विनापरवाना उत्पादन कारखाना शोध घेऊन जप्ती कारवाई घेण्यात आली होती. मा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी जनतेने औषधांची खरेदी परवानेधारक दुकानदाराकडून खरेदीबिलाद्वारे करावी व जर एखादे संशयास्पद औषधबाबतची माहिती आढळल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर कळविण्याचे आवाहन केले.

वाचा - 

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको..

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad..

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED....

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको



आंदोलकांना अटक 


 देशव्यापी बंद मध्ये सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नसल्याने मंगळवारी (दि. 8 डिसेंबर) रोजी शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर भारत बंद मध्ये सहभागी होत तातडीने शेतकरी विरोधी असलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. रास्ता रोको करणार्‍या आंदोलकांना पोलीसांनी अटक केली.  

 देशव्यापी बंद मध्ये सहभागी होत अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप सरकार विरोधात तीव्र निदर्शने करुन घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अंबादास दौंड, किसान सभेचे विकास गेरंगे, रामदास वागस्कर, सतीश पवार, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, सतीश भूस, सुभाष कांबळे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, फिरोज़ शैख, विलास पेद्राम, पीस फाऊंडेशनचे अर्शद शेख, अब्दुल रहेमान, शिक्षक संघटनेचे भाऊसाहेब थोटे, विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, रेणुका अंकाराम, संध्या मेढे, नंदू डहाणे, सुभाष कांबळे, अशोक बाबर, अजय दिघे, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर आदि सहभागी झाले होते.

अ‍ॅड. सुभाष लांडे म्हणाले की, दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन हे राजकीय पक्षाचे नसून सर्वसामान्य शेतकर्‍यांचे आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी दलालांचे भाजप सरकार चुकीचे आरोप करुन शेतकर्‍यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आंदोलनात फुट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला असून, हे काळे कायदे मागे घेण्यासाठी देशातील शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. केंद्रात असलेले भांडवलशाही पुरस्कृत सरकार सर्वसामान्य कामगार व शेतकर्‍यांना देशोधडीस लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. अविनाश घुले यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेले कायद्याच्या तरतुदी अत्यंत घातक आहे. यामुळे शेतकरी, हमाल, मापाडी देशोधडीला लागणार आहे. मार्केट कमिटी बरखास्त करण्याची यामध्ये असलेली तरतुदीमुळे हमाल, मापाडी उघड्यावर येणार आहे. कोणताही विचार न करता हुकुमशाही पध्दतीने हे कायदे शेतकर्‍यांवर लादण्यात आले आहे. कोणत्याही पक्ष अथवा शेतकरी संघटनेची मागणी नसताना हे चुकीचे कायदे माथी मारण्याचे काम सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर निशाना साधून, केंद्रातील भाजप सरकार मोजक्या भांडवलदारांच्या हितासाठी चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप केला.       

या देशव्यापी बंद मध्ये संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, मनपा कर्मचारी, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटना सहभागी झाले होते. 

वाचा - 

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad..

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद....

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad

अपने पसंद के व्यक्ति से शादी करना मूलभूत अधिका. 

लव जिहाद पर उच्च न्यायालयाने दिया ये निर्णय


देश मे लव जिहाद पर कायदा बनाने के लिए भाजप के प्रयास चल रहे है इस बीच कर्नाटक उच्च न्यायालय लव जिहाद पर एक महत्वपूर्ण निर्णय दिया है. अपनी इच्छा से किसी भी व्यक्ति के साथ शादी करने का अधिकार एक समजदार व्यक्ती को है. यह अधिकार भारतीय संविधानने उस व्यक्ति को दिया है.

इस्से पहले भी अलाहाबाद हायकोर्ट मे ऐसेही मामले मे मूलभूत अधिकार का हवाला देते हूए ये निर्णय दिया था. अलाहाबाद हायकोर्ट ने एक निकाल में ये कहा था कि एक समजदार नागरिक को अपने पसंद के व्यक्ति से शादी करने का अधिकार.  है.

बँगलोर का रहने वाला साजिद खान के याचिका पर कर्नाटक उच्च न्यायालय ने ये फैसला सूनाया. संविधान ने दिये हुये दोनो व्यक्ती को अपने संबंध बनाने के अधिकार पर कोई अतिक्रमण नही कर सकता. इसमे धर्म या जाती का कोई संबंध नही.

न्यायमूर्ती एस सुजाता और सचिन शंकर मंगदम के खंडपीठ मे दो सॉफ्टवेअर प्रोफेशनल की याचिका पर सुनवाई हो रही थी. जिसमे वाहिद खान नाम के एक व्यक्तीने रम्या नाम के लडकी से शादी की थी. दोनो भी सॉफ्टवेअर प्रोफेशनल है. राम्या को फिल्हाल महिला संरक्षण समिती के निगराणी मे रखा गया है. बंगलोर के वाजीद खान ने उच्च न्यायालय मे हबियस  कॉर्पस याचिका दाखल कर अपने सहकारी और पत्नी रम्या को न्यायालय में हाजीर करने की और उसे आजाद करने की मांग की है.

न्यायालय के आदेश पर राम्या को न्यायालय मे हाजीर किया गया राम्या के माता पिता और वाजिद खान के माता कोभी न्यायालयाने उपस्थित रहने का आदेश दिया गया था.

राम्याने बताया कि फिल्हाल वो एक एनजीओ के साथ है. वाजीद के साथ के संबंध को उसके माता पिता का विरोध है. जबके वाजिद खान की माता का कहना है उसे कोई दिक्कत नही. वाजिद खान की माता राम्या को अपनी बहु स्वीकार कर रही है.

कर्नाटक उच्च न्यायालय ने निर्णय देते हुए कहा राम्या एक शिक्षित लडकी है उसे अपने जीवन का फैसला लेने का पूरा अधिकार है और अगर वो किसी व्यक्ति को पसंद कर उससे शादी करती है तो उसका यह मूलभूत अधिकार है. इस मूलभूत अधिकार बर किसी को अतिक्रमण करने का अधिकार नही है. इसमे जात धर्म का कोई संबंध नही. 

यह भी पढे

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer..

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH...

 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION....

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED....

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद ....


शेवगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा - SHEVGAON

 



शेवगाव प्रतिनिधी

अक्षय केदार

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे मुरशतपूर,ता शेवगाव येथे दिनांक ५/१२/२०२० शनिवारी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास श्री.करपे पी जी ,मंडळ कृषि अधिकारी चापडगाव , यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले मृदा आरोग्य पत्रिकेचे वाचन केले गावातील शेतकरी बांधवांना मृदा आरोग्य पत्रिके नुसार शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा कशी द्यायची, कमतरता असेल त्या घटकांचा समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच श्री.एस ए भागवत कृषि परीवेक्षक चापडगाव यांनी माती परीक्षणाचे महत्त्व पटवून त्यानुसार खतांचा योग्य वापर करून आर्थिक खर्च कमी करण्यासाठी व जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम श्रीमती एस बी आगळे कृषी सहाय्यक यांनी आयोजित केला होता तसेच शेतकरी बांधवांना पिक फेरबदल करून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासास श्री मुरलीधर धावणे अध्यक्ष म्हणून लाभले तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे युवा शेतकरी अमोल धावणे यांनी शेतकर्‍यांना ट्रकटरच्या सहाय्याने ऊस लागवड केली यामुळे मजुराचा होणार्‍या खर्चात काटकसर करून वेळेची बचत करता येते याबाबत सांगितले या कार्यक्रमास संजय धावणे, संदिप धावणे व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्रीमती आगळे मॅडम यांनी केले नंतर करपे साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले 

अशा पध्दतीने जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला


वाचा - 

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur

डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद ..

काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP...

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh...

एम आय एम बेलापूर अध्यक्षपदी मोसिन शेख - Shrirampur

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 बेलापूर गावात एम आय एम ची एन्ट्री


श्रीरामपूर -अहमदनगर-

बेलापूर गावात एम आय एम कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीचा मुख्य मुद्दा बेलापूर गावाची जबाबदारी कोणाला द्यायचे. या अनुषंगाने श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख व त्यांचे सहकारी बेलापूर गावात आले होते. श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांनी एम आय एम पक्षा संदर्भात माहिती दिली व एम आय एम पक्ष देशात बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली तर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफर कादरी यांच्या नेतृत्वाखाली व अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या  मार्गदर्शनाखाली काम करत आहे. श्रीरामपूर तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. एम आय एम पक्ष अता एका प्रदेशा पुरता सीमित नसून पूर्ण देशात कार्यरत आहे. बिहार नंतर हैदराबाद निवडणुकीत पक्षा सोबत जुळण्यास भरपूर लोक इच्छुक आहे. 

नवनिर्वाचित बेलापूर अध्यक्ष मोहसीन शेख यांनी सर्वांचे आभार मानणे पक्ष बळकट करण्यासाठी सर्व तो प्रयत्न करील अशी ग्वाही दिली. यावेळी बेलापुर गाव अध्यक्ष मोहसिन खांवाजा शेख , उपाध्यक्ष निसार रफीक शाहा, सचिव शब्बीर मजीद शाहा ,  कार्यअध्यक्ष  इसमाईल सय्यद,  सल्लागार मोईन शेख,  यांना जबाबदारी देण्यात आली. 

कार्यक्रमाला  उपस्थित होते  तालुका अध्यक्ष शकील भाई शेख,  शहर अध्यक्ष यूनुस शेख,  शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के,  शहर संगठक किरण बोधक  व सह संगठन शाकीर भाई,  हरेगांवचे पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते.

वाचा -




डॉ बाबासाहेब आंबेडकर - मुजफ्फर सय्यद

 जयभीम



६ डिसेंबर १९५६ रोजी पहाटे क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसूर्य अस्ताला गेला नि देशात अंधार झाला. त्या घटनेला ६४ वर्षे पूर्ण झाली. ज्यांनी स्वयंप्रकाशाने दलितांच्या जीवनात उजेड निर्माण केला त्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दलितांच्या जीवनात किती बदल झाला यांचे आँडीट आज करायला हवे.

बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी आपल्या दै. *'मराठा* ' त सलग १४ दिवस अग्रलेख (म्रुत्युलेख) लिहिले, त्यातून बाबासाहेबांच्या जीवन कर्तृत्वाचे अनेक तेजस्वी पैलू समोर आले. पुढे त्या लेखाचे *'दलितांचा बाबा'* या शीर्षकाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले. समस्त दलितांची एकच भावना आहे. आमचा एकच बाप (बाबा) आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ! खरं तर त्यांच्या जीवनसंग्रामावर हजारो लेख ओळीने लिहिता येतील. परंतु शब्दात न पकडता येणारा त्यांचा जीवनसंग्राम आहे. ते विचारवंतांचे विचारवंत आहेत, ते लेखकांचे लेखक आहेत, कवींचे कवी आहेत, सुधारकांचे सुधारक आहेत ! 

हिंदू धर्मातील लोक एकमेकांना भेटल्यानंतर राम राम, श्रीराम, जय श्रीराम, नमस्ते, नमस्कार आदी शब्दांनी आपल्या मनातील आदरभाव व्यक्त करतात. इंग्लीश लोक 'Good Morning, Good Evening, Good Night आदी समय दर्शक शब्दांचा अभिवादनासाठी वापर करतात. परंतु भारतातील बौद्ध बांधव व डॉ. आंबेडकरांचे अनुयायी परस्परांना *'जय भीम'* शब्दांनी अभिवादन करतात. *'जय भीम'* ह्या एका शब्दावरती विचारवंत, अभ्यासक दीर्घ प्रबंध लिहू शकतात. 

बाबासाहेब कोणत्या दैवी शक्तीला मानत नसत. परंतु वेगळ्या अर्थाने ते म्हणायचे की, *'ज्ञान (विद्या), विनय व शील ही माझी तीन दैवते आहेत'.* ज्ञानाला दैवत मानणारे बाबासाहेब जगातले एकमेवच. हजारो वर्षांपासून दलित समाज ज्ञानापासून वंचित होता. त्यांच्या घरात कालपर्यंत पाटी - पेन्सिल नव्हती. अशा समाजात बाबासाहेब जन्मले नि शिकता शिकता इतके प्रकांड पंडित झाले की, सर्व जगाचेच डोळे दिपून गेले. मधमाशी थेंबाथेंबाने मध जमा करते नि मधाचे सुंदर पोळे बनविते. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी इतके ज्ञानकण जमा केले की, त्यांचाच एक विशाल सागर झाला. बाबासाहेब कायदेपंडित होते, अर्थतज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, लेखक होते, पत्रकार होते, उत्तम वक्ते होते. त्यांना हे सर्व कसे शक्य झाले ? तर ते ज्ञानपिपासू होते. ते अधाशासारखी पुस्तके वाचत असायचे. दिवसातील २४ तासांपैकी १८ -२० तास अखंड वाचन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव आदर्श विद्यार्थी ! एखाद्या सार्वजनिक ग्रंथालयात जितके ग्रंथ नसतील इतके ग्रंथ त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात होते. माणसे परदेशात गेली की, परत येताना मौल्यवान वस्तू सोबत आणतात. बाबासाहेब जगातले असले एक नंबरचे वेडे की, ते परदेशातून येताना केवळ पेट्या भरुन पुस्तके आणायचे. त्यांच्यासारखा वाचनवेडा जगात कोणीच नाही. असले वेड त्यांच्या अनुयायांपैकी किती लोकांना आहे ?

 बाबासाहेबांचे दुसरे दैवत विनय होते. विनय हे जीवनातील सर्व मूल्यांपैकी सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. काही माणसे पैशांने, पदाने वा किर्तीने थोडी मोठी झाली की सरळ आकाशालाच लाथा मारु लागतात. बाबासाहेब इतके उतले - मातले नाहीत. त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान होता, पण अनाठायी अहंकार नव्हता. *'विद्या विनयेन शोभते'* या वचनाचा त्यांच्याकडे पाहिले की, ह्या वचनाचा गोड प्रत्यय येतो.

बाबासाहेबांचे तिसरे दैवत होते शील. ते जाहीरपणे सांगायचे की, शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे हे सांगायला मला फार अभिमान वाटतो. बाबासाहेब जग फिरले. परंतु त्यांचे पाऊल कधी वाकडे पडले नाही. त्यांचे शील शंभर नंबरी पारदर्शक होते. म्हणून त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकले नाही.

आता प्रश्न असा आहे, बाबासाहेबांच्या पश्चात दलितांमध्ये असले गुण किती आहेत ? 

नेहमीच प्रती आंबेडकर जन्माला यावे, अशी चर्चा होत असते. परंतु दुसरे आंबेडकर होणेच शक्य नाही. परंतु त्यांचे आदर्श विचार जिवंत ठेवणारी पिढी तरी आज अस्तित्वात आहे का ?

बाबासाहेब दलित बांधवांना आवर्जून सांगायचे की, ' माझ्या पश्चात जाग्रुतीचा विस्तव कधीही विझवू देऊ नका !' बाबासाहेबांनी आयुष्यभर दलितांमधल्या विझलेल्या निखाऱ्यावर फुंकर मारली व तो प्रज्वलीत केला. त्यामुळेच दलितांमधला मुकनायक आता बोलू लागलाय. सन १९६० पासून तो आजवर दलित जाणिवांच्या हजारो दलितक्रुती ग्रंथरुपात प्रसिद्ध झाल्यात. दलित साहित्याने मराठी साहित्याला ग्रहण लावलंय. जागतिक पातळीवर दलित साहित्याचीच केवळ चर्चा चालू आहे. दलित साहित्यिक बाबासाहेबांचे ज्वालाग्रही विचार पचवून अन्यायाविरुद्ध पेटून उभा राहिलाय. याला काही अपवादही आहेत. आंबेडकरवादी साहित्य हे समतेचीच वाट चालत आहे. बाकी आम्ही सगळे 'जय भीम' च बोलतोय. जयभीम आमच्या जीभेवर गोंदलेला शब्द आहे.

मुजफ्फरभाई सय्यद

कार्याध्यक्ष

अ. भा. साहित्य कलामंच

९९६०३२५०५७



वाचा -

बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh..

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार...

महातमा फुल्यांच्या विचारांची फुलबाग फुलवा - MUZAFFAR SAYYED ...

काँग्रेस ने किया एम आय एम और टीआर एस का नुकसान - congress with BJP

क्या काँग्रेस और भाजप साथ साथ है?



हैदराबाद - हालही मे हैदराबाद नगर निगम का चुनाव के नतीजे सामने आहे. चुनाव के नतीजे इस तरह चौक आनेवाले थे की 2016 मे जिस राष्ट्रीय पार्टी को सिर्फ  ४ सिटोपर समाधान मानना पडा आज वही भारतीय जनता पार्टी ४४ सिटोपर अपनी जीत दर्ज चुकी है. 

जिस काँग्रेस को २०१६ के नगर निगम चुनाव में १५० मेसे सिर्फ २ सीट हासील मिले थे वही काँग्रेसने इस बार चुनावी मैदान में १४६ प्रत्याशी उतारे  जिस्मसे सिर्फ २ जगह जीत हासिल हुई. 

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION...

लेकिन १५ ऐसे वार्ड है जहा पर कांग्रेस के उमेदवार का सीदेसीदे फायदा भाजप उमेदवार को हुआ. १५ जगह मे से १४ जगह टी आर एस और १ जगह एम आय एम को नुकसान हुआ. जो काँग्रेस पूरे देश मे घोषणा करते दिखती है के एम आय एम भाजप की बी टीम है. वही काँग्रेसने हैदराबाद नगर निगम चुनाव में भाजप को फायदा पोहोचाया और तेलंगानामे भाजप को एन्ट्री दिलाई. हैदराबाद नगर निगम चुनाव मे भाजप बनाम एम आय एम बनाम टी आर एस ऐसी लढाई होने के बावजूद काँग्रेसने १४६ उमेदवार मैदान में उतारे.

हैदराबाद नगर निगम चुनाव मे सबसे बेहतरीन स्ट्राईक रेट एम आय एम पार्टी का रहा. एम आय एम पार्टी अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी और उनके सहकारीने फैसला लिया की सिर्फ ५१ सीटोपर ही चुनाव लढा जाये. ५१ सिटो मे ४४ पर जीत दर्ज कर एम आय एम अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी अपणा कीला महफुज रखा. और चुनाव में सबसे बेहतरीन स्ट्राइक रेट दिया. 

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC...

दूसरी ओर काँग्रेसने १४६ उमेदवार दे सिर्फ २ पर जीत दर्ज की और १५ जगह भाजप को फायदा हुआ. टी आर एस ९९ से ५६ पर सिमट गई. टी आर एस को बहुमत के लिये ९८ की जरूरत है. अब एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ये फैसला करेंगे की टी आर एस के साथ मिल सत्ता बनानी है या विरोधी पक्ष मे बैठना है.

जिस तरह युवा पिढी एम आय एम और बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी का साथ दे रही है उससे काँग्रेस की परेशान और बड रही है. इसीलिये कुछ काँग्रेसी एम आय एम और एम आय एम खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी को बदनाम कर रही है.

भाजप को वोट ना देने के कारण हुई दलित परिवार की पिटाई. Dalit betan for not giving BJP vote...

एम आय एम खासदार इम्तियाज जलील ने बताया हैदराबाद नगर निगम के बाद औरंगाबाद नगर निगम चुनाव में आपको मजलीस  की ताकद का अंदाजा हो जायेगा. 

जिस तऱ्हा काँग्रेसकी भाजप को हैदराबाद मे एंट्री के लिय मदत हवी इससे एक सवाल यह भी है की क्या काँग्रेस और भाजप मे छुपी युती तो नही? 

इस सवाल का जवाब अभी मिलना बाकी है.














बाबरी मस्जिद शहादत- Babri masjid by Firoz Shaikh

 6 दिसंबर,



देश-


जब किसी के साथ नाइंसाफी होती है तो इंसाफ पसंद लोग उसके साथ जरूर खड़े होते हैं फिर उसमें जात धर्म से ऊपर उठकर सच्चाई और इंसाफ का साथ देने के लिए सामने आ जाते हैं,

भाजप को वोट ना देने के कारण हुई दलित परिवार की पिटाई. Dalit betan for not giving BJP vote

इस देश में बाबरी मस्जिद का जो फैसला आया यह पूरा देश जानता है कि इसमें कितना इंसाफ हुआ है, हमें गर्व है इस इंसाफ पसंद "वंदना पांडे" जी पर जिन्होंने सामने आकर सच्चाई बयान की है जो इंसाफ पसंद लोग हैं उनके दिल में भी जरूर यही बातें हैं लेकिन सामने आकर बोलते नहीं है बोलना भी जरूरी है क्योंकि बोलेंगे नहीं तो उन मुजरिम लोगों की हिमायत होगी जिन्होंने हमेशा से दो समुदायों के बीच में आग लगाने के लिए मेहनत की है और मेहनत करते जा रहे हैं,

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC

इस देश को आजाद करने के लिए सभी धर्म के लोग हिंदू मुस्लिम सिख ईसाई अपनी जान की बाजी लगाकर  मेहनत की है और इस देश को जालिमों से आजाद किया हमें फिर से आज उसी एकता की जरूरत है और हमें इस भाईचारे को तोड़ने वाली ताकत को खत्म करना है जब तक हम इन तोड़ने वाली ताकतों को खत्म नहीं करेंगे तब तक इस देश में न किसान सुख से है ना हिंदू  मुसलमान तो आओ आज के दिन हम यह संकल्प लेते हैं इन तोड़ने वाली ताकतों को खत्म करने के लिए हम एक होकर सामने आते हैं जय हिंद.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL

फिरोज शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)

भाजप को वोट ना देने के कारण हुई दलित परिवार की पिटाई. Dalit betan for not giving BJP vote

भाजप को वोट नही दिया इसलिये भाजप नेता और कार्यकर्ता ने दलित परिवार को पिटाई 


मध्य प्रदेश-

मध्यप्रदेश सरकार के राज्य मंत्री और पोहरी विधानसभा मतदार संघके आमदार सुरेश धाकड राठखेडा के रिश्तेदार पर एक दलित परिवार ने लगाया गंभीर आरोप.

हाल ही मे हुए विधानसभा बाय पोल चुनाव के दौरान भाजपा के मंत्री के रिश्तेदारोने भाजप को मतदान करने के लिए एक दलित परिवार पर दबाव बनाया.

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC...

मंत्री के रिश्तेदारों ने भाजप को वोट ना देने के कारण दलित परिवार की खूप पिटाई की. दलित परिवार ने बताया उन्होने भाजप कोट ना दे कर बसपा को मतदान कीया जिसके कारण भाजप के मंत्री के रिश्तेदार ने उनकी पिटाई की. उस परिवार ने यहभी बताया की उनपर बैराड पोलीस ठाणे मे एफ आय आर दाखल की है जिसकी तक्रार उन्होने मुख्यमंत्री हेल्पलाइन की है.

पोलीस ठाणे के अधिकारी हमे तक्रार वापस लेने के लिए दबाव बना रहे है. लेकिन जब तक हमे न्याय नही मिलना हम थंड मे भी वही बैठकर रहेंगे.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL...

मंत्री सुरेश धाकडके रिश्तेदार हमे भरपूर तकलीफ दे रहे है ये बाद परिवार मे से एक महिला ने बताई. ये मामला राज्यमंत्री से जुडा रहने के कारण पोलीस भी अपने हात उपर उठा रही है. 

मंत्री सुरेश धाकड ओर  रिश्तेदार पर ये पहिली तक्रार नही है इससे पहले भी कही मामले उनके  खिलाफ आये है.

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2इंटर नॅशनल लिडरशीप नोबेल पुरस्कार हाजी इर्शादभाई यांना प्रदान - Irshad Ashrafi...



शेवगाव तालुका अध्यक्ष पदी सज्जाद पठाण - sajjad pathan

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर शेवगाव तालुका अध्यक्ष पदी सज्जाद पठाण



शेवगाव :-(प्रतिनिधी)


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात नुकतीच झालेल्या बैठकीत शेवगाव येथील दैनिक जनप्रवास वृत्तपत्राचे पत्रकार तसेच महाराष्ट्र भूमी वेब चैनल चे प्रतिनिधी सज्जाद नजीर पठाण यांची शेवगाव तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.

या नियुक्तीचे पत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख हे होते. बैठकीचे सूत्रसंचलन महाराष्ट्र लघु वर्तपत्र व पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले.

   यावेळी पत्रकार संघाचा विस्तार करणे बाबत चर्चा करण्यात आली तसेच सज्जाद पठाण यांचा वृत्तपत्र क्षेत्रातील तीस वर्षाचा कार्यकाळ व त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेता या पदावर त्यांची निवड करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले.

बैठकीस पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी.के.सौदागर, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद, प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जागीरदार, पत्रकार संघाचे प्रदेश सचिव श्री.किशोर गाडे,

अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, कलीम भाई शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड,गुलाब भाई वायरमन,मुरलीधर किंगर आदी पत्रकार उपस्थित होते.

        उपस्थितांचे आभार अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी मानले.

वाचा - 

भाजपचा जनाधार होणार वंचितांचा आवाज ! Vanchit...

काँग्रेस से भाजप का कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC...

अपंग सहाय्यता दिन विशेष - handicapped by Ahmed Munde ...


काँग्रेस से भाजप को कैसे मिला फायदा? - Hyderabad election GHMC

 कौन है असल मे बी टीम ?



हैदराबाद - एक तारीख को हुए  ग्रेटर हैदराबाद नगर निगम चुनाव के नतीजे आज सामने आए. मत गणना के शुरुवाती दौर मे भाजप सबसे आगे नजर आ रही थी. ऐसा लग रहा था कि भाजप सत्ता बनायेंगी और सबसे पहला काम हैदराबाद का नाम बदलकर भाग्यनगर रख देंगे

लेकिन जैसे ही मतगणना का दौर आगे बढने लगा भाजप पीछे सरकने लगे. टी आर एस सबसे बडी पार्टी बंद कर उभरणे लगी. कुछ पल के लिये ऐसा माहोल बन गया था की एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी अपने ही घर मे नाकाम हो जायेंगे. 

ग्रेटर हैदराबाद मुन्सिपल कॉर्पोरेशन का चुनाव भाजप बनाम एम आय एम बना हुआ था. भाजपने अपनी पुरी ताकत इस चुनाव मे झोक डाली थी. भाजपने अपने सारे वरिष्ठ नेता चुनावी मैदान मे उतारे थे. पुरे चुनाव मे आरोप-प्रत्यारोप लगते रहे और भाजप की तरफ से दावा किया गया हैदराबाद नगर निगम चुनाव मे भाजप सबसे बडी पार्टी बनकर उभारेंगी. 

लेकिन हैदराबाद की जनता ने फिर एक बार टी आर एस और एम आय एम को जिताया. एम आय एम अपना गड इतना मजबूत कर चुकी है के उसे तोडणा इतना आसान नही है. भाजपने जिस तरहा वोटोका  ध्रुवीकरण किया इसका फायदा भाजप 4 से 30 सिटपर आ गये. 

लेकिन पिछले हैदराबाद नगर निगम चुनाव में कांग्रेस के दो नगरसेवक होने के बावजूद काँग्रेसने इस बार १५०  यांनी पुरे जगह पर अपने प्रत्याशी मैदानमे उतारे थे. लेकिन हैदराबाद की जनता ने कांग्रेस का साथ ना देखा सिर्फ 3 जगह काँग्रेस को कामयाबी हासिल . 

अभीतक आए नतीजोसे ऐसा लग रहा है कांग्रेस के प्रत्याशी का सीधा सीधा फायदा भाजप को हुआ है. टी  आर एस पिछली बार के मुकाबले इस बार कम सिटपर समाधान मानना पडेगा. लेकिन टी आर एस सत्ता बनानेे मेे कामियाब रहेंंगी. रुजानोसे साफ नजर आ रहा है टी आर एस को इस बार नुकसान उठाना पड रहा है. 

अगर काँग्रेस की जगह एम आय एम पुरे १५० जगह चुनाव लढती और भाजपाा चूनकर आती तो यही  काँग्रेसी  एम आय एम को बदनाम करने लग जाती ये दिखाने मे लग जाते किस तरह एमआय एम भाजप को जिताया.

लेकिन हैदराबाद चुनाव के नतीजे देखने के बाद ऐसा लगता है भाजप के सीट बढने मे कही ना कही काँग्रेस जिम्मेदार है इसी का कारण है के टी आर एस के सीट कम होते नजर आ रहे है.

महाराष्ट्र के बाद बिहार मे सफलता हासिल कर और अपना गड सुरक्षित रख एम आय एम का रुख बंगाल और उत्तर प्रदेश की तरफ है. बंगाल की जनता एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी इस्तेकबाल करणे बेताब है. एम आय एम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने बताया भारतीय संविधान उन्हे चुनाव लढणे का अधिकार दिया है और भारत में सभी जगह चुनाव लढने वाले है.

यह भी पढिये -  

अपंग सहाय्यता दिन विशेष - handicapped by Ahmed Munde ...

कौन है रेखा जरे हत्या का मास्टर माईंड?- rekha zare...

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL....

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer..

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION...

अमीत शाह पत्रकार का नही दे पाए जवाब - AMIT SHAH ...

अपंग सहाय्यता दिन विशेष - handicapped by Ahmed Munde

 


अपंग व्यक्ती अस्थी विकलांग. कर्ण बधीर रात आंधळे पणा असे विविध समस्येने ग्रासलेले असतात पहिला काळ वेगळा होता त्यावेळी अपंग व्यक्तींना समाजात पाहिजे तसी किमत नव्हती कारण शारिरीक व मानसिक अपंग व्यक्तीं समाजावर व कुटुंबावर बोझा आहे असं मत होते कारण त्यांना कोणतेही काम करता येत नव्हते मी पाहिले आहे काहि मंदिरासमोर अपंग व्यक्ती भिक मागताना दिसतात समाज त्यांना पांगळया बहिरया लंगड्या असे संबोधले जात असी बरिच प्रकरणे अपंग व्यक्तींना व आपल्या भारतीय संस्कृतीला दुःख पोहचविणारे होते 

                   महाराष्ट्र शासनाने अशा अपंग व्यक्तींना सक्षम व स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये समाजकल्याण विभागात अपंग सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आले अपंग व्यक्ती मध्ये कमीत कमी ४०/टक्के व त्यापेक्षाही जास्त अपंग व्यक्तींना वेगवेगळ्या योजना तयार करण्यात आल्या त्यात सवयमरोजगार योजना. ६० वर्षा पुढे पेन्सन योजना व जिल्हा परिषद विभागाकडून अपंग व्यक्ती सर्वे करून शासनाला देण्यात आला आणि वेळोवळी पाटपूरावा करुन अपंग विकास महामंडळ स्थापन करण्यात आले खरोखरच अपंगांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले 

                          शासनाने १९९६ साली अपंग व्यक्ती विकासासाठी पहिला शासन निर्णय जारी केला त्यात विविध योजना राबविण्यात आल्या अपंग व्यक्ती वाढती संख्या लक्षात घेऊन अजून काहीतरी करण्याच्या हेतूने. २०१० साली दुसरा अपंग व्यक्ती कल्याणासाठी मंडळाने ठोस पावले उचलली अपंगांसाठी हक्काचे शिक्षण घर पेनसन योजना ग्राम विकास व शहर विकास यासाठी येणार्या विकास निधी मधून मोठा वाटा अपंग व्यक्ती विकासासाठी राखून ठेवण्यात आला शासनाने सर्वात मोठा शासन निर्णय जारी केला २८/आकटोबर २०१५ रोजी प्रसिद्ध केला त्यामध्ये भरिव निधी अपंग व्यक्तींना देण्याचा निर्णय होताच पण विविध योजना राबविण्याचा निर्णय सुध्दा घेण्यात आला आहे 

            शासन परिपत्रक नगरविकास विभाग क्र संकिरण २०१०/ प्र क्र १४६/२०१० अन्वये अपंग व्यक्तींसाठी समान संधी संरक्षण व समान सहभाग कायदा १९९५ चया कलम ४०/ अन्वये सर्व नागरि स्वराज्य संस्था यांनी अपंगांसाठी राखून ठेवावयाचा निधी ५/टक्के निधी पुढील प्रमाणे खर्च करण्याचे आदेश दिले आहेत

   (१) अपंगांसाठी शालेय शिक्षण. उच्च शिक्षण. खेळाडू करिता जिल्हा स्तर राज्य स्तर राष्ट्रीय स्तर शिष्यवृत्ती देणे बंधनकारक आहे

(२) ‌. उत्पादन अटि वर घरकुल अर्थ साहाय्य

(३) ‌ अपंगांसाठी मागणीनुसार उदरनिर्वाह. व्यवसाय. साहित्य खरेदी साठी निधी सरळ लाभार्थी व्यक्ती चे बॅंक खात्यात ( NEFT RTGS ) जमा करावा 

(४). अपंगांचा वैद्यकिय निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे

(५) नागरि वाहतूक व्यवस्थेत अपंग व्यक्ती करिता प्रवाशी सवलत देणे व याकरिता होणा-या तोट्याची भरपाई करणे 

(६). शाॅपिंग माॅल व बाजारात इत्यादी मध्ये दुकान उभारणीसाठी अर्थ साहाय्य देणे बंधनकारक आहे

(७). महत्वाच्या स्थानिक बस / डेपोमध्ये व्हिलचेअर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे

सार्वजनिक वाचनालय व अंध व्यक्तीकरिता आॅडीओ लायब्ररी निर्माण करणे

(८). ग्रामपंचायत व नगरपालिका व महानगरपालिका शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे

(९). अपंगांच्या कला क्रीडा व चित्रकला हस्तकला ई स्पर्धा आयोजित करणे

(१०) अपंगांसाठी व्यायाम शाळा सुरू करणे

(११) ‌ अपंग व्यक्तींना विवाहासाठी अर्थ साहाय्य करणे 

(१२) अपंग व्यक्ती करिता वेगळे भुवन/ रात्र निवारा केंद्र उभारणे

(१३) अपंग व्यक्तींना पेन्शन योजना लागू करणे

(१४) अपंग बेरोजगारांना भत्ता देणे

(१५)अपंग कल्याणासाठी विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणे

(१६) उपरोक्त व तिथल्या स्थानिक परस्थिती नुसार आवश्यक असलेल्या महत्वकांक्षी योजना अंमलात आणणे 

उपरोक्त मार्गदर्शन सुचनानुसार निधीचे वाटप करताना खालील बाबी लक्षात घेणेत याव्या 

     (१) एका कुटुंबात एकापेक्षा जास्त अपंग व्यक्ती असल्यास त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या निकषा नुसार प्राधान्य द्यावे

        (२) ८० ते १०० टक्के अपंग व्यक्ती

        (३) ६०ते ८० टक्के अपंग व्यक्ती

         (४) ४०. ते ६० टक्के अपंग व्यक्ती

        वरिल प्रमाणे शासन आपल्या साठी विविध उपाययोजना करत आहे तरि सुध्दा काही समाजकंटक अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देतो असे सांगून संघटना करुया मग ती संघटना नेत्यांच्या दावनीला बांधली जाते आणि मुळ उद्देश बाजूला राहतो असे दिसते असंघटित कामगार व अपंगाकडे आत्ता बरिच राजकारणी लोक वळलेली दिसतात हाता पायाने धड असणार्या व्यक्तिंना लुटले अरे ज्यांना देवाने लुटले आहे त्यांना तरि सोडा

मदत निस्वार्थी करा

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

मोफत सल्लागार समाजसेवा ईश्वर सेवा

९८९०८२५८५९

  वाचा - फक्त तुमच्यासाठी

क्या मुस्लीम व्यक्तीको पगडी पहनने का अधीकार नही है ? Indian farmer...

कौन है रेखा जरे हत्या का मास्टर माईंड?- rekha zare...

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले उत्तर - MP IMTIYAZ JALIL...

Guru Nanak : पैगम्बर मुहम्मद ﷺ साहब के बारे में, गुरु नानक जी के सुनहरे विचार....

अमीत शाह मांग रहे ओवेसी से इजाज़त - AMIT SHAH WANTS OWAISI'S PERMISSION....

भाजपचा जनाधार होणार वंचितांचा आवाज ! Vanchit


ग्रामपंचायत निवडनुकीत डावे विरुद्ध प्रस्थापित



शेवगाव प्रतिनिधी   / 

प्रतिनिधी अक्षय केदार शेवगाव अहमदनगर

महाष्टातील १२ हजार ग्रामपंचायत निवडनुकांचा बिगुल वाजला असुन ग्रामपंचायत निवडनुकांची रनधुमाळी सुरु आहे पाथर्डी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला असुन कोरोणा वैश्विक महामारीमुळे ग्रामपंचायतीवर प्रशाषकराज आहे ग्रामपंचायत प्रभाग आणि वार्ड रचना झाली असुन अंतीम मतदार याद्या बनवण्याचे काम सुरु आहे यामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान घेण्यासाठी राज्य निवडनुक आयोग ग्रामपंचायत निवडनुक कार्यक्रम लवकरच घोषीत करण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असुन आतापासूनच भाजप शिवशेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा मातब्बर पक्षांनी पंचायत राज व्यवस्थेतील अतीशय महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडनुकांसाठी गावपातळीवर पक्षबांधणी मजबुत करुन ग्रामपंचायत निवडनुकांवर फोकस केला आहे थेट जनतेतून सरपंच या लोकाभिमुख निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द करुन पुन्हा ग्रामपंचायत सदस्यामधुन सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडनुकीत मोठा घोडा बाजार होणार असल्याने राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत यातच महाराष्टातील प्रस्थापित राजकारणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने लोकसभा विधानसभा विधानपरीषद महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती निवडनुकीतही भाजप सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांना काञजचा घाट दाखवला असल्याने आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडनुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार असल्याने भाजप सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मोठी कोंडी होतना दिसणार आहे यामुळे पाथर्डी तालुक्यातील भाजपाच्या बालेकिल्यात आगामी ग्रामपंचायत निवडनुकीतही वंचित बहुजन आघाडी मोठे आव्हान निर्माण करताना पहायला मिळत आहे पलीकडील काळात पाथर्डी तालुक्यात प्रस्थापित पक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना आम आदमी पक्ष मनसे आदी डाव्या पक्षांनी मोठी राजकीय ताकद निर्माण करुन स्थानिक स्वराज्य संस्थातील ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आदी निवडनुकांमधे प्रस्थापित पुढारी व पक्षांना मोठे आव्हान निर्माण केले असल्याने भविष्यात ग्रामपंचायत निवडनुकीतही वंचित बहुजन आघाडी तसेच इतर डावे पक्ष युवकांना बरोबर घेत जाती पाती धर्माच्या आणि नाते गोते सोयरे धायरे मुद्यावर होणार्या निवडनुकीला मुठमाती देत विकासाच्या मुद्यावर निवडनुका होतील अशा पद्धतीचे राजकीय वातावरण पाथर्डी तालुक्यात निर्माण होताना पहायला मिळत आहे . 


चौकट - पाथर्डी तालुक्यातील घराणेशाही आणि प्रस्थापित राजकारणाविरोधात जनसामान्यांमधे संतापाची लाट निर्माण झाली आहे पाथर्डी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायत निवडनुकीत वंचित दुर्बल ओबीसी घटकांना राजकीय व्यासपीठ देण्यासाठी व गरीबांचे राजकीय हक्क अबाधित ठेवण्यासाठी आगामी ग्रामपंचायत निवडनुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व शिवराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहेत  - प्रा दादासाहेब खेडकर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ऊसतोड मजुर कामगार अहमदनगर

कौन है रेखा जरे हत्या का मास्टर माईंड?- rekha zare

 रेखा जरे हत्या का पर्दाफाश



अहमदनगर- दो दिन पहले यशस्विनी महिला ब्रिगेड तथा राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता रेखा जरे का कतल हुआ था. प्राथमिक मालुमत ये मिली की गाडी का धक्का लग्ने से हुए वाद विवाद के कारण रेखा जरे पर हमला हुआ. लेकिन जिस तरह हमला वर ने हमला किया इससे  ये साफ नजर आ रहा था कि मामला कुछ और है. अहमदनगर पोलीस प्रशासन ने चंद घंटो  मे हत्यारे को पकडा. हत्यारे से मिली मालूमात से पोलीस प्रशासनाने हत्या के तार जोडते हुए एक प्रतिष्ठित वृत्तपत्र के निवासी संपादक से जामिली.
अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील ने पत्रकार परिषद मे बताया कि रेखा जरे हत्याकांड का मास्टर माईंड ये प्रतिष्ठित वृत्तपत्र के निवासी संपादक बाळासाहेब बोठे है. पोलीस अधीक्षक मनोज पाटील ने  बताया कि रेखा जरे हत्याकांड मामले में अभी तक पाच आरोपी गिरफ्तार किये गये है. बाळ बोटे को पकडणे के लिये एक पोलीस दस्ता रवाना किया गया है.
मनोज पाटील ने ये भी बताया कि ६ दिन पहले रेखा जरे को मारने का पुरा प्लॅन हो चुका था लेकिन वह कामियाब नही हुआ.
अहमदनगर पाथर्डी रोड पर करंजी घाट मे टेम्पोसे धडक देकर रेखा जरे की गाडी खाई मे गिराने का पुरा नियोजन बोटे और उनके सहकारी ने किया था. लेकिन अचानक करंजी घाट मे टेम्पो रेखा जरे की सेंट्रो के बीच एक दुसरी गाडी आनेसे प्लान फेल हो गया. इस काम के लिए फिरोज शेख सागर भिंगारदिवे को सुपारी दिया था. करंजी घाट का डाव फसने के बाद बाळ बोटे और सहकारी ने दुसरा प्लॅन रचकर जातेगाव रोड पर रेखा जरे पर हमला कर उनकी की हत्या की. आरोपी ने बताया कि टेम्पो का विमा न होने के कारण बाळ बोटे ने छब्बीस हजार रुपये विमा भरणे केलीए दिये. 

अब देखना ये है के हत्या के तार किस किस से जाकर मिलते है.

आपके लिये


सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या