बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने भाजपापर साधा निशाना - Asaduddin Owaisi


देश -

एआईएमआईएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी ने मंगलवार को भाजपा नीत राज्य सरकारों पर गलत तरीकों से धर्मांतरण के खिलाफ अध्यादेश लाने का आरोप लगाते हुए दावा किया कि ये संविधान के तहत प्रदत्त मौलिक अधिकारों का उल्लंघन करते हैं. ओवैसी ने केंद्र सरकार के नये कृषि कानूनों को भी ‘कठोर' बताते हुए नरेंद्र मोदी सरकार को किसानों को न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) की गारंटी देने वाले, रोजगार संबंधी कानून लाने की चुनौती दी.

एम आय एम सांसद खासदार बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने कहा कि कोई बालिग व्यक्ति जिससे चाहे, शादी कर सकता है और धर्मांतरण के खिलाफ इस तरह के कानून लाने की भाजपा की मंशा संविधान की खिल्ली उड़ाने की है. वह उत्तर प्रदेश सरकार द्वारा जबरन धर्मांतरण के खिलाफ लाये गये एक अध्यादेश के क्रियान्वयन और मध्य प्रदेश सरकार के मंत्रिमंडल द्वारा मंगलवार को ऐसे ही एक कानून को मंजूरी दिये जाने का जिक्र कर रहे थे.


खासदार बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी ने टीवी चनेल से बात करते हुए कहा, ‘‘भाजपा मुस्लिम समुदाय के खिलाफ नफरत का माहौल बना रही है.'' उन्होंने कहा कि इस तरह के कानून संविधान के अनुच्छेद 14, 21 और 25 का स्पष्ट उल्लंघन हैं जो - समानता के अधिकार, जीवन और व्यक्तिगत स्वतंत्रता के अधिकार तथा धार्मिक स्वतंत्रता के अधिकार से संबंधित हैं. खासदार ओवेसी ने यहभी कहा, ‘‘मैं भाजपा को चुनौती देता हूं कि वे किसानों को एमएसपी देने पर कानून क्यों नहीं बनाते जो समय की जरूरत है. पिछले कुछ सप्ताह से हजारों किसान मोदी सरकार के इन कानूनों के खिलाफ दिल्ली की सीमाओं पर प्रदर्शन कर रहे हैं.''

खासदार ओवेसी ने दावा किया कि वे ऐसा करने के बजाय धर्मांतरण के खिलाफ ये अध्यादेश ला रहे हैं. ओवैसी ने एक सवाल के जवाब में कहा कि उनकी पार्टी चुनाव लड़ेगी चाहे मध्य प्रदेश में स्थानीय निकायों के चुनाव हों या गुजरात अथवा अन्य राज्यों के चुनाव हों.

आपको बातदे की हालही मे कलकत्ता उच्च न्यायालय ये एक प्रकरण मे ये निर्णय दिया है के "अगर कोई बालिग लडकी किसीसे भी अपनी मार्जीसे शादी कर सक्ती है और धर्म परिवर्तन भी अपनी मार्जीसे कर सक्ती है इसमे किसीको भी दखल देणे की जरुरत नही"    

INDIA - 

AIMIM President Asaduddin Owaisi on Tuesday accused the BJP-led state governments of bringing an ordinance against proselytis, claiming that they violated the fundamental rights provided under the Constitution. Describing the new agricultural laws of the central government as 'harsh', Owaisi also challenged the Narendra Modi government to bring employment-related laws guaranteeing minimum support price (MSP) to farmers. MIM MP Khasadar Barrister Asaduddin Owaisi said that any adult can marry whom he wants and BJP's intention to bring such laws against conversion is to ridicule the Constitution. He was referring to the implementation of an ordinance brought against the forced conversion by the Uttar Pradesh government and the approval of a similar law by the Madhya Pradesh government's cabinet on Tuesday. Talking to TV Channel, Special Barrister Asaduddin Owaisi said, "BJP is creating an atmosphere of hatred against the Muslim community". He said that such laws are a clear violation of Articles 14, 21 and 25 of the Constitution which - Right to equality, right to life and personal liberty and right to religious freedom. Khasdar Owaisi also said, "I challenge the BJP why they do not make laws on giving MSP to farmers, which is the need of the hour." For the past few weeks, thousands of farmers have been protesting against these laws of the Modi government on the borders of Delhi. Khasdar Owaisi claimed that instead of doing so, he is bringing these ordinances against conversion. Owaisi said in response to a question that his party will contest elections whether local bodies elections are held in Madhya Pradesh or elections in Gujarat or other states. In a recent case, the Calcutta High Court has given you the verdict that "if an adult girl can marry anyone in her own way and religious conversion can also be done by her own way, no one needs to interfere in it"

वाचा - 

ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar....

बालिग महिला मर्ज़ी से शादी और धर्म परिवर्तन करे, तो दख़ल की ज़रूरत नहींः कलकत्ता हाईकोर्ट- CULCUTTA HIGHCOURT...

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

एम आय एम - पश्चिम बंगाल के १०० सीट पर है नजर - AIMIM West Bengal...


ऐतिहासिक अहमदनगर काही घटना काही आठवणी - Historical Ahmednagar

 


इ.स. ४ थे शतक : वस्ती चा अंदाज मात्र इ. स. २४०  म्हणजे सम्राट अशोकाच्या साम्राज्यत अहमदनगर प्रांत मोडत होता. स्थूल मानाने अहमदनगर प्रांता वरील पुढील राज घराण्याची सत्ता होती.

राज्य महिना हिजरी सण ८९५ अर्थात २८ मे १४९० भिंगार जवळील मैदानावर वहामनीच्या जहांगीर खानशी  झालेल्या लढाईत मिळालेल्या विजया प्रीत्यर्थ अहमद शहा निजामाने त्याजागी भुईकोट किल्ला (कोट -बाग -) निजाम बांधून अहमदनगर ची स्थापना केली.

इ. स.१४९४ : पंचक्रोशीतील खेडेगावाहून, तलावांतून खापरी नळातून पाणी आणून वाडे महाल बाग यांची निर्मिती करून अहमदनगर शहर बसवले गेले.

इ. स. १४९४ : भांगरे नावाच्या गोष्टी समाजातील श्रीमंत माणसाने अहमदशहा च्या परवानगीने कापड विणण्याचा व्यवसाय सर्वप्रथम सुरू केला.

इ. स. १५०८ : अहमदनगर संस्थापक अहमदशहा निजामाचे निधन.

इ. स. १५२६ : बुर्‍हाण शहाच्या कारकिद्रीत विद्वान शहा  ताहीरच्या प्रयत्नाने कोटला ( मदर्सा) बांधून पूर्ण झाला. बाराईमाम (ताबूत) उत्सव सुरू झाले. हुसैनी मदर्स स्थापन झाले.

इ. स  १५५० : चुलबी रुबी खान या तुर्की तंत्राने धूळधाण आणि सुप्रसिद्ध तोफ मलिक ई मैदान या २ तोफा ओतल्या.

इ.स. १५५९ : हुसेन निजामशहाने भुईकोट किल्ला दुरुस्त करून पुन्हा नव्याने बांधला.

इ.स. १५८० : शहा डोंगरावर सलाबतखानाने टेहळणी मनोरा (चांदबीबी महाल) बांधला. (सलाबतखान महाल)

इ.स. १५८३ : फरहा बक्ष बागेची निर्मित.

२० फेब्रुवारी स. १५९६ : मोगलांच्या सुरुंगामुळे कोसळलेली तटाची भिंत पाहून चांद सुलतान चौथडलेल्या वाघिणीसारखी शत्रूवर अपुर्‍या सैन्यासह धावून गेली. रातोरात भिंत बांधून काढली. चिटपणे मोगलांशी लढा देऊन अहमदनगर चे रक्षण केले.

इ. स. १६२४ : कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही या ३ शहांशी आपल्या अपुऱ्या सैन्यासह गनिमीकाव्याने मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले यांनी भातवडी येथे चिवटपणे लढून त्यांचा पराभव केला.

इ. स. १६३६ : निजामशाहीची अखेर. 



मोगल साम्राज्याची राजवट सुरू.

२७ फेब्रुवारी १७०७ : मोगलांच्या सम्राट आलमगीर औरंगजेब यांचा (मराठ्यांशी लढता-लढता) आजारी पडून मृत्यू.

१७५९ नानासाहेब पेशवे आणि मोगल सेनापती मत अहमद खान उर्फ कविजंग यांच्यामधील करारानुसार अहमदनगर मराठ्यांच्या साम्राज्यात विलीन. नारो बाबाजी नगरकर नवा कर्तबगार सुभेदार.

८ ऑगस्ट १८०३ : दुष्काळाच्या भीषण छायेत गव्हर्नर लॉर्ड वेलस्लीच्या फंद फितुरीने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा.

इ. स. १८१८ पेशवाईच्या अस्ता नंतर अहमदनगर पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात.

इ. स १८३१ : ख्रिस्ती मिशनरी ॲलन आणि रीड यांचे अहमदनगर मध्ये आगमन.

इ. स १८३३ : दुष्काळ

इ. स १८३८ : महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय, अहमदनगर जिल्हा वाचनालयाची स्थापना.

इ. स १८४२ : ख्रिस्ती मिशनरी मंडळाचे ज्ञानोदय नवोदय नियतकालिक सुरू.

इ. स.१८४५-४६ : दुष्काळाचे वर्ष.

इ. स १८४७ : पारशी समाजाचे अग्यार (प्रार्थना मंदिर) सुरू.

इ. स. १८५१ : अहमदनगर मधील कॅम्प भागात रोमन कॅथलिक सेंटर जॉन ऐनस चर्च बांधले गेले.

१ नोव्हेंबर १८५४ : अहमदनगर पालिका स्थापना झाली.

इ. स.१८५५ : आजच्या वाडिया पार्क भागात विश्रामबाग (रिक्रिएशन गार्डन) तयार केले गेले.

इ. स १९५७ : स्वातंत्र्या समरा मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोळी समाजातील लोकांची ठिकाणी बंडे आणि होतातम्या.

इ. स. १८६० : दैनिक वृत्त वैभव पत्र सुरू.

इ.स.१८६२ : दुष्काळ

इ. स १८६४-६५ : नगरपालिकेची घरपट्टी लागू.

इ. स.१८६५-६६ : नगरपालिकेने दोन मराठी शाळा स्थापन केल्या.

इ. स. १८६६ : संपादक कुकडे यांचे दैनिक न्यायसिंधू सुर.

इ. स १८६९ : मुंबई प्रांत गव्हर्नर ने गॅझेटियरमध्ये अहमदनगर ची माहिती प्रकाशित केली.

इ. स १८७२ : दुष्काळ निवारण समिती स्थापन.

इ. स १८७३ : पहिली वकृत्व सभा स्थापन.

इ. स.१८७८ : दौंड मनमाड रेल्वे मार्ग सुरू. अहमदनगरशी रेल्वेमार्गाचा संपर्क. 

इ. स १८८० : हरिजनांसाठी नगरपालिकेची शाळा सुरू.

इ. स. नोव्हेंबर १८८४ : शेतकी (कृषी) अवजारांचे, जनावरांचे, घोड्यांचे,  कॉटन मार्केट येथे प्रदर्शन.

इ. स.१८८७ : मिशनऱ्यांचे प्रयत्नाने अहमदनगर कॉलेजची स्थापना.

इ. स १८९०: कापड बाजार विभागाची निर्मिती.

इ. स. जानेवारी १८९३ : राजकीय हेतूने लिबरल क्लब ची स्थापना.

इ. स २५ नोव्हेंबर १८९३ : हिंदी राष्ट्रीय सभा (काँग्रेस) अध्यक्ष सर हियुम साहेब यांची अहमदनगरला भेट.

इ. स १८९४ : पांजरपोळ संस्था स्थापन. संस्थापक पाशुभाई भाटे.

इ. स १८९९ : प्लेगची साथ सुरू.

इ. स १९००- १९०१ : कॉलराची साथ जोरावर.

इ. स १९०६ : वैद्य श्री गंगाधर शास्त्री गुणे यांच्या प्रयत्नाने आयुर्वेदाष्रम वनौषधी शाळा स्थापन.

इ. स १९०७ : सनातन धर्म सभेची स्थापना. 

इ. स.१९०९ - १० : सिटीसर्वे चे काम पूर्ण झाले.

इ. स १० एप्रिल १९१० : अर्बन सेंट्रल को-ऑपरेटिव बँकची स्थापना.

इ. स. १९९१ : अहमदनगर म्युनिसिपल सर्वेंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

इ. स.१९९३ : अनाथ विद्यार्थी गृहा ची स्थापना.

इ. स.१९९३ : हिंदी सेवा मंडळाची स्थापना. बाळासाहेब देशपांडे, नानासाहेब देवचक्के, सम.म. बोरकर.

इ. स १९१६ : अमेरिकन मिशन गर्ल्स हायस्कूल सुरू.

इ. स.१९१६ : स्वतः काम प्रशिक्षणासाठी उद्योग मंदिर स्थापना.

इ.स. १९१७ २४ एप्रिल - आयुर्वेद महाविद्यालय स्थापन संस्थापक वैद्य प.गो.  गुणे शास्त्री.

इ. स.१९१८ : टाऊन प्लॅनिंग  शहरास लागू झाला.

इ स. १९१९ : अहमदनगर प्रायमरी टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स १९२० २० ऑगस्ट : नगर पोस्टल रिविजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापन.

इ. स.१९२१ : अहमदनगर राष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन होऊन त्याच वर्षी राष्ट्रीय पार्क शाळेची सुरुवात झाली. संस्थापक दादा चौधरी, चिंचोळकर.

इ. स. १९२२ : करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज वस्तीगृह सुरू.

इ. स. १९२२ : मराठा जिल्हा प्रसारक समाज शिक्षण संस्था स्थापन.

इ. स. १९२३ : स्कूल बोर्डाची स्थापना.

इ. स. १९२३ १४ ऑगस्ट : कै. बाळासाहेब देशपांडे धर्मार्थ दवाखाना. प्रसूतिगृह स्थापना.

इ. स. १९२४ : जैन बोर्डिंग सुरू.

इ. स. १९२४ : अहमदनगर ज्युडिशियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड स्थापना.

इ. स १९२४ : हिंदी सेवा मंडळाचे मोहन मुद्रा मंदिर (छापखाना /प्रेस) सुरू.

इ. स १९२६-२७ : महात्मा गांधी यांची अहमदनगर ला भेट. त्यांच्या भव्य सत्कार.

इ. स.१९२७ : अहमदनगर डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सुरू.

इ. स.१९२७ : क्षय आणि देवीची सात जोरावर.

इ. स.१९२८ : अहमदनगर वाडयोपासक मंडळ रे टिळक, कै. दत्ता कवीबुवा, नानासाहेब मिरीकर यांच्या सहभागाने स्थापन.

इ. स १९३० : अहमदनगर तालुका डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड चालू.

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dइ. स. मे १९३१ : स्टेशन रोड वर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी लिमिटेड चालू.

इ. स. १९३२ : अहमदनगर मध्ये वीज आली.

इ. स. १९३३ : यशवंतराव त्रिंबकराव उर्फ काकासाहेब मिरीकर यांनी अहमदनगर इतिहास हा ग्रंथ लिहिला.

इ. स. १९३३ : आयुर्वेद फार्मसी प्रायव्हेट लिमिटेड सुरू.

इ. स. १९३३ : फ्रेंड्स ऑफ डी डिस्प्रेड लीग (दलित दोस्त दल) यांची भाई सत्ता यांच्या सहकार्याने सुरुवात.

इ. स. १९३३ : जानकीबाई आपटे यांची हरिजन वस्तीत मुलींची शाळा सुरू.

इ. स. १३ जून १९३३ : गांधी मैदान येथे मुलींची पहिली मोठी शाळा सुरू.

इ. स. ६ जानेवारी १९३५ : अहमदनगर महिला मंडळ स्थापन.

इ. स.१९३५-३६ : डॉ बाबू राजेंद्रप्रसाद यांची अहमदनगरला भेट

इ. स.१९३६-३७ : स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांच्या अहमदनगरला भेट.

इ. स. १९३९ : महिला को-ऑपरेटिव भंडार लिमिटेड स्थापन.

इ. स. १९३९ : महाराष्ट्रातील 24 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे स्थानिक वडमयोपसक मंडळांचे सहकार्याने संपन्न झाले. स्वागत अध्यक्ष रा. ब. ग. देशमुख, अध्यक्ष म.म. द. वा. पोतदार.

इ. स. १९३९ : एक मिशनरी दवाखान्याचे बूथ हॉस्पिटल नावाने नामांतर बूथ हॉस्पिटल सुरू.

इ. स. १९३९ : सिरत कमिटीचे अँग्लो उर्दू स्कूल स्थापन.

इ. स. १९४१ : द सारडा बिल्डींग अँड ओईल मिल, सावेडी रस्ता येथे सुरू.

इ स. १९४२ : अहमदनगर रिमांड होम संस्था स्थापन.

इ स. १९४२ : अहमदनगर किल्ल्या मध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे शंकरराव देव, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य देव, बॅरिस्टर असिफ अली, मेहमूद साहब वगैरे राजकीय पुढारी म्हणून ब्रिटिश सरकारकडून ठेवण्यात आले.

इ स. १४ ऑक्टोबर १९४३ : बालिकाश्रम इमारत पूर्ण, बालिकाश्रम सुरू.

इ.स. १९४३ जे.एस.रानडे, मुथा फाटक, रुस्तमजी हातीदास, ताम्हणकर गुरुजी, डॉ आपटे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर संगीत कला मंडळाची स्थापना.

इ. स.१४ जून १९४३ : ग. ज. चितांबर यांच्या अथक प्रयत्नांनी कन्या विद्या मंदिराची स्थापना.

इ. स.१९४३ : नगर को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्स ची स्थापना.

७ ऑगस्ट १९४३ : आजच्या वाडिया पार्क भागात वृक्षारोपण दिन साजरा.

इ. स. १९४४ : इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सुरू.

इ स १९४४ : पंडित नेहरूंची अन्य नेत्यांचा अहमदनगर किल्ल्यातून सुटका. ह्याच कैदेत असताना पंडितजींनी जगप्रसिद्ध डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.

इ. स १९४४ : मौलाना आझाद यांची अहमदनगर किल्ल्यातून सुटका झाली. ह्या कैदेत असताना जत प्रसिद्ध गुबार ए खातिर या ग्रंथ लिहिला.

इ. स. १९४४ : दा. पं. आपटे, निसाळ, बाळासाहेब भारदे यांच्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्य सुरू.

इ. स १९४५ : श्रीरामपूर तालुका अस्तित्वात. अहमदनगर जिल्ह्यातील तालुका निर्मिती प्रक्रिया पूर्ण.

इ. स १९४५ : उर्दू अँग्लो स्कूलचे हायस्कूल झाल्या. चांद सुलतान हायस्कूल सुरू.

इ. स.१९४५ : भारत नाट्यसेवा संस्थापन.

इ. स.१९४६ : चित्रपट टीकाकार संघ स्थापन.

इ. स १९४७ : भिकुसा यामास क्षत्रिय विडी कारखाना सिन्नर ची शाखा सुरू.

इ. स १९४७ : प्रायमरी ट्रेनिंग महाविद्यालयाची सुरुवात.

इ. स १८ जून १९४७ : दि रोटरी क्लब स्थापन.

इ. स १५ ऑगस्ट १९४७ : भारताच्या या स्वतंत्र दिनाच्या फत्ते बुरुजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह संपन्न.

इ. स १९४७ : अहमदनगर महाविद्यालय पुन्हा सुरू झाले.

इ. स १ डिसेंबर १९४७ : सिद्धी बाग येथे बाबावाडी सुरू.

इ. स १९४८ : अहमदनगर एक्स सर्विसमेन ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सुरू.

इ. स १९४८ : राष्ट्रभाषा सेवा संघ स्थापन.

इ. स १९४८ : ग्रामोद्योग प्रचिती लिमिटेड ची सुरुवात.

इ. स.१९४८ : होमगार्ड संघटना कार्याची सुरुवात.

१ जून १९४८ : अहमदनगर- पुणे -अहमदनगर मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा (एसटी) श्री सरोष  इमरानी यांच्या हस्ते सुरू पुण्याहून श्री बाबुराव सणस यांनी सुरू केल.

१२ जुलाई १९४८ : भारत बालवीर गाईड संस्था स्थापन.

२० जानेवारी १९४९ : अहमदनगर मधील राष्ट्रीय यांचे डांबरीकरण सुरू झाले.

५ नोव्हेंबर १९५० : भारत स्काऊट गाईड असोसिएशनची स्थापना.

इ. स. मार्च १९५१ : अहमदनगर जिल्हा पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे अकरावी अधिवेशन अहमदनगर येथे संपन्न.

इ. स मे १९५१ : श्री. ल.को.कुलकर्णी व हेमराज बोरा यांनी अथक परिश्रम घेऊन अहमदनगर विषयावरील अहमदनगर डिरेक्टरी हा ग्रंथ लिहून संपादित करून प्रकाशित केला.

इ. स १६ जानेवारी १९५२ : इंजिनियर्स बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स यांची बिल्डिंग सेंटरची स्थापना.

इ. स.११ मे १८५२ : अहमदनगर मध्ये दुपारी १२ वाजता व रात्री ९.३० वाजता दररोज घडविण्यात येणारी तोफ बंद केली गेली. त्याऐवजी दररोज पहाटे ५ वाजता रात्री ८.३० वाजता अहमदनगर नगरपालिकेतर्फे भोंगे (सायरन)  वाजने सुरू झाले.

१ मे १९५३ : स्वतंत्र भारताचे पहिले महामंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची दुष्काळग्रस्त अहमदनगरल भेट.

२८ डिसेंबर १९५४ : अहमदनगर पालिका शतसावंत सरिक  महोत्सव संपन्न.

स्त्रोत : 

मखदूम उर्दू - स्वातंत्र्य चाळवलीतील मुस्लीम हुतात्म्यांचे अपूर्ण यादी.  

 सेडिशन कमिटी रिपोर्ट 

रोल ऑफ ऑनर - के सी घोष

हुज हु ऑफ इंडिया मात्रीअर्स खंड १,२,३ संपादक - डॉ पी एन चोप्रा

HISTORY OF FREEDOM FOGHTER MOVEMENT OF CARE - T V KRUSHNAN

THE RIN STRIKE - A GROUP OF VITIMISED RATING

नव विद्रोह  कॅप्टन बी.दत्ता

COMMUNIST MARTOURS - COMMITTE OF COMMUNIST PARTY OF INDIA 

SUNIL BENARGEE, ABDUL RAZZAK KHAN AND ABDUL BADUD WRITTEN ARTICLES



वाचा - 





बालिग महिला मर्ज़ी से शादी और धर्म परिवर्तन करे, तो दख़ल की ज़रूरत नहींः कलकत्ता हाईकोर्ट- CULCUTTA HIGHCOURT

 

कलकत्ता हाईकोर्ट ने 19 साल की एक युवती के पिता की याचिका पर सुनवाई करते यह टिप्पणी की. पुलिस के अनुसार, युवती ने अपनी इच्छा से धर्म परिवर्तन कर विवाह किया था और अपने पिता के घर नहीं लौटना चाहतीं.


नई दिल्लीः कलकत्ता हाईकोर्ट ने कहा है कि अगर कोई वयस्क महिला अपनी मर्जी से विवाह और धर्म परिवर्तन करती है तो अदालतें उसमें हस्तक्षेप नहीं कर सकती.बार एंड बेंच की रिपोर्ट के मुताबिक, जस्टिस संजीव बनर्जी और जस्टिस अरिजीत बनर्जी की पीठ ने 19 साल की एक युवती के पिता की याचिका पर सुनवाई करते हुए यह टिप्पणी की.युवती ने अपनी मर्जी से धर्म परिवर्तन कर विवाह किया था. 

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dपुलिस के बयान के मुताबिक, युवती ने अपनी मर्जी से ऐसा किया है और वह अपने पिता के घर लौटना नहीं चाहती हैं.

, पिता का आरोप है कि उसकी बेटी पर दबाव डालकर पुलिसिया बयान दर्ज करवाया गया. इसलिए युवती ने मजिस्ट्रेट के समक्ष दूसरा बयान देते हुए कहा कि धर्म परिवर्तन करने के लिए उस पर किसी तरह का दबाव नहीं था और न ही उसने झूठा बयान दिया है.

अदालत ने स्पष्ट तौर पर कहा कि इसमें हस्तक्षेप नहीं किया जा सकता.हाईकोर्ट ने कहा, ‘अगर किसी वयस्क महिला ने अपनी मर्जी से धर्म परिवर्तन करने का फैसला किया है और वह अपने पिता के घर नहीं लौटना चाहती तो इस मामले में दखल नहीं दिया जा सकता.’

बता दें कि उत्तर प्रदेश सहित कुछ राज्यों ने हाल ही में तथाकथित लव जिहाद से निपटने के लिए धर्मांतरण विरोधी कानून अपने राज्यों में लागू किया है.लव जिहाद हिंदूवादी संगठनों द्वारा इस्तेमाल में लाई जाने वाली शब्दावली है, जिसमें कथित तौर पर हिंदू महिलाओं को जबरदस्ती या बहला-फुसलाकर उनका धर्म परिवर्तन कराकर मुस्लिम व्यक्ति से उसका विवाह कराया जाता है.

यूपी में धर्मांतरण विरोधी कानून के तहत विवाह के लिए छल, कपट, प्रलोभन या बलपूर्वक धर्मांतरण कराए जाने पर अधिकतम 10 वर्ष कारावास और जुर्माने की सजा का प्रावधान है जबकि हिमाचल प्रदेश में इसके लिए सात साल तक की कड़ी सजा का प्रावधान है.



पढिये - 

अहमदनगर -पुणे महामार्ग १ जानेवारीला बंद - AHMEDNAGAR - PUNE HIGHWAY ....

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

लव जिहाद पर उच्च न्यायालय का निर्णय -love jihad....

अहमदनगर -पुणे महामार्ग १ जानेवारीला बंद - AHMEDNAGAR - PUNE HIGHWAY


 

अहमदनगर ः पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतो. त्यामुळे पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक एक जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून लोक येतात. यंदा कार्यक्रमावर कोरोनाचे सावट असल्याने, सरकारने सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविली आहे.

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर 31 डिसेंबरला सायंकाळी पाच ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे

चाकण ते शिक्रापूर वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

शिवाय नगरहून पुणे, मुंबईकडे जाणारी जड वाहने शिरूर, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या पर्यायी मार्गाने पुण्याकडे जातील. पुण्याहून नगरकडे येणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापूर महामार्गावरून चौफुला, न्हावरा, शिरूर अशी वळविली आहे.

सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळण रस्त्यामार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील. मुंबईहून नगरकडे येणारी जड वाहने चाकण, मंचर, आळेफाटामार्गे येतील. हलकी वाहने चाकण, खेड, शिरूरमार्गे येतील, असा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.



https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

वाचा -

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR ...

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

डॉ. ज़ैनुल आबदीन अहमद साहब(जेड. अहमद) - Indian Freedom Fighter ....

अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे - डॉ परवेज अशरफी -AIMIM AHMEDNAGAR

 अहमदनगर महानगर पालिकेने भोंग्याचा वापर करावे  - डॉ परवेज अशरफी

 

अहमदनगर -


अहमदनगर शहरात पहिल्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण कमी आढळत असले तरी. कोरोना चे नवीन विषाणू काही देशात आले असल्याचे आणी त्या देशाने परत लॉक डाऊन केले असल्याचे प्रसार माद्यमातून समजते. त्याच बरोबर इंग्लंड या देशातही कोरोना पेक्षा भयंकर विषाणू आल्याचे समजते. काही दिवसात भारतात काही भारतीय नागरिक विदेशातून भारतात आले असून त्यात इंग्लंड येथून ही नागरिक आले आहे. त्यातील ११ नागरिक इंग्लंड येथून आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात आले आहे.

ज्या प्रमाणे कोरोना काळात अहमदनगर महानगर पालीकेने घंटा गाडी चा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात तब्लीग जमात आणी त्यांच्या संपर्कात आलेले नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आव्हान केले होते व न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केले गेले. त्याच पडत्तीने आपण महाराष्ट्राचे मुख्य मंत्री या नात्याने अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेबांना  व अहमदनगर महानगर पालीका आयुक्त साहेबांना तातडीचे आदेश करावे की त्यांनी अहमदनगर शहरात फिरत असलेल्या कचरा गाडीचा मंजेच घंटा गाडी चे भोंग्याचा वापर करून पूर्ण अहमदनगर शहरात ती गाडी फिरवावी आणी जनतेला आव्हान करावे की जे इंग्लंड येथून आलेले नागरिकांच्या संपर्कात आले त्यांनी स्वताहून कोरोना चाचणी करावी अन्यथा त्यांचेवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल. अशी मागणी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री साहेब यांना इ - मैल द्वारे केले. त्याची प्रत मा. अहमदनगर जिल्हा अधिकारी साहेब आणी अहमदनगर महापालिका आयुक्त यांना देण्यात आले. एम आय एम जिल्हा अध्यक्ष यांनी अहमदनगर पालिकेने प्रसार माद्यामांचा जास्तीत जास्त वापर करण्याचेही निवेदनात लिहिले आहे.https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

यावेळी हाजी जावेद शेख - जिल्हा महासचिव, कादिर शेख - जिल्हा संपर्क प्रमुख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, शानावाज तांबोळी - विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष,असिफ सुलतान - नगरसेवक, अमीर खान - मास शहर अध्यक्ष, मुसैफ शेख, सलमान खान,समीर बेग ,फिरोज शेख,आरिफ सय्यद आदींचे सह्या आहेत.  






वाचा - 

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast....


शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर - Urdu education...


१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...


भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ....

शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर - Urdu education

 शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर



जिल्हाध्यक्षपदी मोहंमद समी शेख तर सचिव शेख मोहंमद मुजीब


   अहमदनगर - शिक्षक भारती संघटनेची बैठक नुकतीच राज्य सचिव सुनिल गाडगे यांच्या उपस्थित  संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा कार्यध्यक्ष बाबा लोंढे, इलियास तांबोली, मुख्याध्यापक खलील शेख, रफिया खान, एटीयुचे चेअरमन नज्जू पहेलवान, फिरोज खान आदिं मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती उर्दू विभागाचे राज्य अध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी या बैठकीस ऑनलाईन मार्गदर्शन केले. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे -


     जिल्हाध्यक्ष - मोहंमद समी शेख, जिल्हा सचिव - शेख मोहंमद मुजीब, उपाध्यक्ष शेख अकिल अहमद, मुन्नवर खलील (संगमनेर), मोहंमद तन्वीर (श्रीरामपूर), कोषाध्यक्ष - खान इमरान अय्युब, सहसचिव - खान नजीब नुरईलाही, पठाण अरबाज (श्रीरामपूर), मानद सचिव - मुन्नवर हुसेन, खजिनदार - अतिक शेख कादर (कोल्हार), महिला प्रतिनिधी - इनामदार गुलनाज, मार्गदर्शक - डॉ.प्रा.सलाम सर, जाकीर सय्यद, अबुनसर सैय्यद, शेख अशफाक अहमद.


     याप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्य सचिव सुनिल गाडगे म्हणाले, आज शिक्षकांचे अनेक प्रश्‍न आहेत; ते सोडविण्यासाठी संघटन महत्वाचे आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी शिक्षक भारती संघटना शासनाकडे वेळोवेळी दाद प्रसंगी आंदोलने करुन ते सोडवत आहेत. अल्पसंख्यांक संस्था व शिक्षकांचे विशेषत: उर्दू माध्यमांबाबत शासनाचे उदासिन धोरण असून, त्यासाठी संघटीत लढा देण्याची गरज आहे. यासाठीच नवीन कार्यकारिणी उर्दू शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेईल. त्यास शिक्षक भारती संघटनेचे राज्य व जिल्ह्यातील पदाधिकारी सहकार्य करतील, असे सांगितले.


     याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख म्हणाले, शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून उर्दू शाळा व शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे. संघटनेने जिल्हाध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. उर्दू शाळा व शिक्षकांच्या प्रश्‍नांना आपले प्राधान्य राहील, असे सांगितले.https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d



     कार्यक्रमाचे प्रास्तविक खान नजीब यांनी केले तर सूत्रसंचालन इमरान खान यांनी केले. शेवटी शेख अकिल यांनी आभार मानले.


वाचा -

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast ...

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER .....

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट - Saroj Bomb Blast

 25 दिसम्बर 1942

अहमदनगर सरोज टॉकिज बॉमबस्फोट, 


अहमदनगर- 


१९४२ ला महात्मा गांधी च्या चलेजाव चळवळीत प.नेहरू,मौलाना आझाद,वल्लभभाई पटेल,कृपलानी आदी नेते अहमदनगर च्या किल्ल्यात कैद झाल्याने आपण काही तरी देशा साठी करावे हा विचार रत्नमम पिल्ले, हबीब खान, पन्ना लालचौधरी खोमणे यांच्या मनात उत्पन्न झाला.त्यातून मग तरुणांनी भूमिगत होऊन संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे,जाळपोळी,असहकार करण्याचे काम भिंगार व नगर मध्ये सुरु केले.


एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी मधून बॉम्ब चोरला व तो एका महिलेने पोटावर बॉम्ब ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला.त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले,हबीब खान,पन्नालाल चौधरी,खोमणे यांच्यावर हि जबाबदारी टाकण्यात आली.ब्रिटीशाची गर्दी संरोष टॉकीजवर जास्त असते म्हणून ती जागा निवड़न्यात आली.पिल्लेंनी इशारा केला व हबीब खान यांनी बॉम्ब टाकला,


यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मृत झाले व अनेक जखमी झाले.


हबीब खान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ऍम्ब्युलन्स मधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले.त्यामुळे कोणाला संशय आला नाही.


त्यावेळेच्या गुजरात-महाराष्ट्र व मुबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट हा झाला नंतर पुणे व इतर ठिकाणी हि मालिका सुरु झाली.


या घटनेची दाखल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती.त्यावेळच्या रेडिओ वर शाबास इंडिया असे उदगार काढले होते.अहमदनगरचे स्वातंत्रसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन यांना मुबईहुन बोलावून याची केस चालविण्यास सांगितले.बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे.प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला.त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले.पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी ३ वर्षे तुरुंगात डांबले.स्वातंत्र मिळाल्यावर त्याची सुटका झाली.


फिरोज़ शेख 

(अहमदनगर महाराष्ट्र)



वाचा -

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter....

उर्दू साहित्यात कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांचे मोठे योगदान- सलीम खान

मगदूम सोसायटीतर्फे कमर कोकणी व प्रा. खलील मुजफ्फर यांच्या आठवणींना उजाळा



अहमदनगर- भूतकाळात अहमदनगर मध्ये उर्दू साहित्यात काम करणारे भरपूर माणसे होती. ज्यांनी भरपूर कार्य केले व त्यांच्या मागे साहित्यात काम करणारी नवी माणसे तयार केली. ज्यामुळे आज ती माणसे साहित्यात काम करत आहे. पण येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाच्या काळात उर्दू साहित्य काम करणारी माणसं फार कमी होत आहे. त्यासाठी सध्या कार्यरत असणाऱ्या साहित्यकांनी नवीन पिढीला उर्दू साहित्याकडे आकर्षित करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उर्दू साहित्यिक व कवी सलीम खान यांनी केले.

       मखदूम सोसायटीच्या वतीने अहमदनगरचे दिवंगत उर्दू साहित्यकार व कवी कमर कोकणी व प्राध्यापक खलील मुजफ्फर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक कवींचा मुशायरा रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी सलीम खान, माजी प्राचार्य कादिर सर, सुफी गायक पवन नाईक, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरूर, रुग्णमित्र नादिर खान, कमरुद्दिन शेख, खालील चौधरी, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद आदी उपस्थित होते.

    पुढे बोलताना सलीम खान म्हणाले की कमर कोकणी हे व्यवसायाने टेक्स्टाईल कॉन्ट्रक्टर होते. पण त्यांना उर्दू भाषेची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या साहित्यिक संघटनांच्या माध्यमातून ऊर्दू साहित्या साठी कार्य केले. त्याचप्रमाणे प्रा.खलील मुजफ्फर यांना तर अनेक भाषांवर प्रभुत्व होते. पण त्यांना उर्दू भाषेची फार आवड होती. म्हणून त्यांनी मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिकांचे लेखनाचे उर्दूत भाषांतर केले होते. त्यांच्या या कामाला अनेक साहित्यिकांनी भरभरून कौतुक केले होते. व त्यांनी अनेक मराठी साहित्यकारांच्या पुस्तकांची व नावांची यादीही सादर केली. त्याचप्रमाणे कादिर सर व पवन नाईक यांनीही दिवंगत साहित्यकां बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

     यावेळी झालेल्या मुशायरा मध्ये बिलाला अहमद, अ.रशिद कुरेशी, शरीफ खान, मुशताक सर,अँड. मन्सूर जागीरदार, सलीम खान, डाँ. कमर सुरूर, नफिसा हया, आसिफ सर, हबीब पेंटर, मुन्नवर हुसेन यांनी आपल्या रचना सादर केल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचा फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण ही करण्यात आला. ज्याला शेकडो रसिकांनी त्याचा आनंद घेतला.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ सर यांनी केले. तर आभार आबीद दुलेखान यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शफकत सय्यद, तारीक शेख, सलीम खान व मगदूम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.

वाचा -

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष - विलास जगदाळे ....

ओबीसी, व्ही.जे., एन.टी. चा अहमदनगर मध्ये जनमोर्चा - OBC,VJ,NT MORCHA ...

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष - विलास जगदाळे

 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष



आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. 

24 डिसेंबर 1986 साली अखिल भारतीय ग्राहक पंचायती च्या प्रयत्नातून भारतीय संसदेने ग्राहक संरक्षण कायदा मंजूर केला. म्हणून आजच्या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व आहे. या दिवशी संपूर्ण देशभर राष्ट्रीय ग्राहक दिन मोठया उत्साहात विविध जनजागृती कार्यक्रमांनी साजरा केला जातो. तसे पाहता दैनंदिन जीवनामध्ये आजही खेडा पाड्यातील ग्राहकांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते... 

दूध किंवा शीतपेय छापील किंमती (एम.आर.पी.) पेक्षा जादा किमतीने घ्यावे लागते. आठवडा बाजारातील भाजीवाला तराजूत वजना ऐवजी दगड ठेवतो. अखाद्य रंग वापरलेल्या मिठाईची विक्री केली जाते , दुधात भेसळ होते, अश्लील, हीन अभिरुचीच्या जाहिरातींतून नको ते ओंगळवाणे प्रदर्शन केले जाते. रिक्षा-टॅक्सीवाल्यांची लुबाडणूक आपण निमूटपणे सहन करतो. बिल्डर, फायनान्स कंपन्या, प्रवासी कंपन्या, वस्तूंचे उत्पादक आपल्याला फसवताहेत, यांसारख्या बऱ्याचशा अडचणींना ग्राहकांना सामोरे जावे लागते...


हे सगळं का ? 

यामागील कारण एकच,.. अजूनही आपल्यातील शोषणाविरुद्ध लढणारा खरा ग्राहक बाहेर येत नाही. म्हणूनच आजच्या *24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपणांस ग्राहक संरक्षण कायद्या ने प्राप्त झालेल्या काही मूलभूत अधिकारांची माहिती घेणं महत्वाचं आहे.. ..* 


1 ) सुरक्षिततेचा हक्क :-

बाजारात उपलब्ध असणारी कोणतीही वस्तू आरोग्याला घातक नसणे तिचा कोणत्याही प्रकारे उपद्रव न होणे हा आपला ग्राहक म्हणून हक्क आहे. उदा.- लहान मुलांची खेळणी ज्यापासून त्यांना इजा होऊ शकेल अशी नसावीत. 


2 ) माहिती मिळविण्याचा हक्क :- 

जी वस्तू खरेदी करावयाची आहे त्या वस्तू,उत्पादना विषयी, कंपनी विषयी तिच्या उपयोगा विषयी अगर सेवे विषयी, वस्तूच्या वापरातून होणाऱ्या परिणामां विषयी सर्व प्रकारची सत्य माहिती ग्राहक म्हणून जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे.


3 ) वस्तू निवडण्याचा हक्क :-

अनेक दर्जाच्या अनेक कंपन्यांच्या नानाविध किंमती असलेल्या वस्तूतून चौकस राहून गुणवत्ता पूर्ण अशी वस्तू निवडण्याचा ग्राहकास हक्क आहे.


4 ) मत मांडण्याचा किंवा तक्रार निवारणाचा हक्क :- 

वस्तू अगर सेवा घेतल्यानंतर काही दोष अथवा तक्रार उद्भवल्यास आणि आपली फसवणूक झाली आहे असे वाटल्यास ग्राहकाला तक्रार करण्याचा आणि ती निवारण करुन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.


5 ) ग्राहक शिक्षणाचा हक्क :- 

ग्राहकांचे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत त्यांची आणि बाजारपेठेत केल्या जाणाऱ्या सर्व व्यापारी व्यवहारा तील बदलांची शासनाने केलेल्या नवीन कायदे, तरतूदी तसेच नियमांची माहिती करून घेण्याचा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे.


6 ) आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क :- 

आपले जीवनमान चांगले राहण्यासाठी प्रदूषणा पासून संरक्षण मिळवण्याचा, याचा अर्थ आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छ असणे,सांडपाण्या चा निचरा व्यवस्थित होणे, आरोग्यसंबंधी वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होणे हा आपला अधिकार आहे.


दैनंदिन जीवनात ग्राहक म्हणून वावरताना बऱ्याचदा आपल्या या अधिकारांची, हक्कांची पायमल्ली होते. हे आपण वरचेवर अनुभवतो. अशा वेळी गरज असते ती ठामपणे आणि चिकाटीने आपल्या अधिकारांची अंमलबजावणी करून घेण्याची. *जागरूक ग्राहक हा या देशाचा सुरक्षित नागरिक असतो या तत्वाने आपण सर्वानी आपला ग्राहक डोळा सजग ठेवून व्यवहार करायला हवेत.* 


 ग्राहकाभिमुख प्रशासन, शोषणमुक्त समाज आणि कल्याणकारी अर्थव्यवस्था ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेऊन 1974 साली ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना केली आहे. 

 "संवाद समन्वयात ग्राहक कल्‍याणम् !! " कारखानदार, व्यापारी, शेतकरी, श्रमिक आणि ग्राहक हि अर्थक्षेत्राची पाच अंगे आहेत. यांच्यात संघर्ष नको अंगअंगी भाव हवा कारण शेवटी सर्व " ग्राहक " आहेत. तेव्हा यात समरसता हवी म्हणूनच ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्षात्मक कार्यक्रम अशीही ग्राहक चळवळीच्या कार्याची चतुःसूत्री गुंफत ग्राहक चळवळ संपूर्ण देशभर कणखरपणे उभी आहे.


असे असले तरी ग्रामीण भागातील बाजारपेठेत वावरताना मात्र बऱ्याच वेळेला ग्राहक म्हणून असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. केली जाणारी अडवणूक पीळवणूक ही केवळ वस्तू खरेदीच्या स्वरूपातच असते असं नाही, तर त्यात जीवनावश्यक अशा सेवांचा ही समावेश होतो. मग पेट्रोलपंपावर वाहनात पेट्रोल भरताना, औषध दुकानातून औषध घेताना, विविध फायनान्स कंपन्या कडून उपलब्ध केल जाणार अर्थसहाय्य, सुट्टी दरम्यान निघणाऱ्या कौटुंबिक सहली, पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी बुकिंग केली जाणारी मंगल कार्यालय, शेती हंगामानुसार खरेदी केली जाणारी बी बियाणे, खतांचा पुरवठा, बँकेच्या ए. टी. एम मधून न मिळालेली रक्कम, विद्यार्थ्याना मिळणारी एस. टी ची पास सवलत, गॅस कंपन्यांचे अनुदान न मिळणे, रुग्णालयांतून होणारी अवास्तव बिल आकारणी, वीज वितरण कंपनीची विमा रक्कम मिळण्यातील अडचणी, रेल्वे आरक्षण शुल्क, विशीष्ट भाडे करारानुसार पुरवली जाणारी विविध सेवा साधने अशा एक ना अनेक सेवांचा या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. 


पावती शिवाय खरेदी करु नका, ऑनलाईन खरेदी टाळा, आणि जाहिरातींच्या भुलभुलैयांना बळी पडू नका.* जागरूक राहूनही फसवणूक झालीच तर संबंधित यंत्रणेशी ग्राहक म्हणून आपण स्वतः लेखी तक्रार करुन आपले म्हणणे मांडू शकता. या सर्व समस्यांच्या निराकरण आणि मार्गदर्शनासाठी गांव तिथे ग्राहक पंचायत हा संकल्प या निमित्ताने आपण सारेजण करूया. गावोगावी मार्गदर्शन सेवा केंद्र सुरु करूया. तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या मदतीला ग्राहक पंचायतीचे अनेक कार्यकर्ते जिल्हाभर सेवाशरण वृत्तीने कार्यरत आहेत. ग्राहक चळवळ बहिष्काराची पुरस्कर्ती आहे पण संप, मोर्चे, टाळेबंदी, घेरावो, जलादो अशा चुकीच्या पद्धतीचा अवलंब कधीही करीत नाहीत याला आमचा सक्त विरोध आहे. *चर्चा, संवाद आणि समन्वयातून अनेक प्रश्न सुटतात या विश्वासावर गेली 45 वर्ष ग्राहक चळवळ उभी आहे .


एखादा जटिल प्रश्न नाहीच सुटला तर ग्राहक संरक्षण कायद्याने आपणांस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 1 कोटी रु.पर्यंत मुल्य असलेल्या तक्रारी सुनावणीसाठी नजीकच्या जिल्हा आयोगात दाखल करता येतात. तर 5 लाख रुपया पर्यंतच्या तक्रारीसाठी कोणतेही शुल्क आकारले जातं नाही.10 कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगाकडे तर 10 कोटी हुन अधिक रक्कमेच्या तक्रारी राष्ट्रीय आयोगात दाखल करण्याची तरतूद आहे. 


 नव्याने प्रारित झालेल्या 2019 च्या कायद्यानाव्ये उत्पादन दायीत्व, नुकसान भरपाई कार्यक्षेत्र वाढ करुन तिच्या अंलबजावणी साठी स्थापित झालेल प्राधिकरण, मध्यस्त, ऑनलाईन व्यवहार, आणि फसव्या किंवा दिशाभूल जाहिराती करणाऱ्यांवर थेट कारवाई, तसेच दंड आणि कारावास अशा महत्वपूर्ण बदलामुळे आजचा ग्राहक हा खऱ्या अर्थानं राजा झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.* आता गरज आहे ती ग्राहकाने अन्याया विरुद्ध उठून उभं राहण्याची. आणि " जेजे आपणांस ठावे | तेते इतरांसी सांगावे | शहाणे करून सोडावे सकळजन | हे संत वचन सार्थ ठरवण्याची. 

 || जय भारत - जय ग्राहक ||


 विलास जगदाळे ,

अध्यक्ष:-अखिल भारतीय ग्राहक पंचायत.

नगर जिल्हा

सदस्य:-

 नगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद

 _____ __मो._9765986601

          9422086601

वाचा - 

तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच TARIK KASMI ....

ओबीसी, व्ही.जे., एन.टी. चा अहमदनगर मध्ये जनमोर्चा - OBC,VJ,NT MORCHA ....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER..

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER....


तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच TARIK KASMI

 तारिक कासमी को उम्रकैद का फैसला तथ्यों से परे- रिहाई मंच



लखनऊ 22 दिसंबर 2020. रिहाई मंच ने गोरखपुर सीरियल ब्लॉस्ट मामले में आजमगढ़ के तारिक कासमी को आजीवन कारावास के फैसले पर बोला की यह फैसला तथ्यों से परे है. मंच ने कहा कि इससे पहले भी निचली अदालतों द्वारा आतंकवाद के विभिन्न मामलों में सजा सुनाए जाने के बाद ऊपरी अदालतों ने फैसले को पलट दिया और बेगुनाह बरी किए गए. अक्षरधाम मामला इसकी मिसाल है जिसमें फांसी की सजा को सुप्रीम कोर्ट ने पलट दिया.

रिहाई मंच महासचिव राजीव यादव ने कहा कि 25 मई 2007 को गोरखपुर में हुई घटना के महीनों बाद 12 दिसंबर 2007 को तारिक़ का यूपी एसटीएफ ने आजमगढ़ से अपहरण किया था. इस बात को यूपी सरकार द्वारा गठित आरडी निमेष आयोग ने भी सही ठहराते हुए दोषी पुलिस वालों के खिलाफ करवाई की सिफारिश की थी. 19 सितंबर 2008 बाटला हाउस फर्जी एनकाउंटर के बाद पुलिस ने नई थ्योरी लाई और कहा कि गोरखपुर सीरियल ब्लास्ट इंडियन मुजाहिदीन ने किया था. जबकि पहले महीनों तक किसने किया इसके बारे में कुछ नहीं कहा गया बाद में इसका ज़िम्मेदार हूजी को बताया गया फिर आईएम को. इस तरह देखें तो पुलिस की थ्योरी में भारी अंतर्विरोध है. 

इससे पहले भी लखनऊ में तारिक कासमी के मामले में ट्रायल पूरा होने से पहले ही सजा सुना दी गई थी. इससे साफ होता है कि तारिक कासमी को लेकर एक पूर्वाग्रह है. यहां यह बताना महत्वपूर्ण है कि यूपी में आतंकवाद के मामलों में झूठे फसाए जा रहे युवाओं को लेकर जो आंदोलन हुए उसकी शुरुआत तारिक कासमी के मामले से हुई.

गौरतलब है कि मायावती सरकार ने उस दौरान यूपी में हुई विभिन्न आतंकी घटनाओं की सीबीआई जांच की बात कही थी लेकिन केंद्र की कांग्रेस सरकार ने नहीं करवाया. यहां गौर करने की बात है कि इसी दौरान विभिन्न हिंदुत्वादी संगठनों के नेताओं और कार्यकर्ताओं पर आतंकवाद के विभिन्न मामलों में आरोप लगे और गिरफ्तारियां हुई. वहीं सपा सरकार में गोरखपुर मामले में तारिक़ का मुकदमा वापस ले लिया था.

राजीव यादव ने कहा कि रिहाई मंच ने जांच एजेंसियों पर सवाल उठाते हुए विवेचना की धांधलियों को परत दर परत खोलती गोरखपुर सीरियल ब्लास्ट पर रिपोर्ट लाई थी. जिसमें कहा गया कि गोरखपुर सीरियल ब्लास्ट मामले में तारिक कासमी समेत सैफ, सलमान, मिर्जा शादाब बेग को झूठी कहानी और झूठे साक्ष्य गढ़कर फसाया गया जिसका मकसद उन हिन्दुत्वादी सांप्रदायिक तत्वों को बचाना था, जो इस पूरे मामले के असल अभियुक्त हैं. इस रिपोर्ट में कहा गया है कि कोई भी ऐसा चश्मदीद गवाह नहीं है जिसने किसी भी व्यक्ति को गोरखपुर के तीनों स्थलों पर साइकिलें खड़ी करते हुए और उसने उन्हीं साइकिलों से विस्फोट होते हुए देखा था. पुलिस द्वारा घटना के बाद जो स्केच जारी किए गए और जिनका प्रकाशन हुआ वो किसकी चश्मदीद गवाही और शिनाख्त के बाद बनाए गए थे, वो किसके थे यह मुकदमें के किसी भी रिकार्ड से साबित नहीं है. इसी तरह इस मामले के अहम गवाह मरहूम मौलाना अफजालुल हक का बयान कि तारिक कासमी 21 मई की शाम को उनके मदरसे में दो अन्य के साथ साइकिलें लेकर आया था, भी विश्वसनीय नहीं है. राजू उर्फ मुख्तार जिसको सैफ बताया जा रहा है और छोटू जिसको सलमान बताया जा रहा है, इस पूरे मामले में पुलिस द्वारा दो गढ़े गए व्यक्ति हैं. पहले आफताब आलम अंसारी को राजू उर्फ मुख्तार बताया जा रहा था परंन्तु लखनऊ न्यायालय द्वारा यह नहीं माना गया और आफताब को बरी कर दिया गया. वाराणसी कचहरी विस्फोट के मामले में सैफ को अभियुक्त बनाया गया था और मुकदमे में उस पर यह आरोप था कि उसी ने राजू उर्फ मुख्तार नाम रखकर धमाके किए परन्तु विवेचना के दौरान ही यह कहानी दम तोड़ गई और सबूत के अभाव में विवेचक द्वारा अन्तर्गत धारा 169 सैफ को बरी कर दिया गया. तारिक कासमी जो कथित इकबालिया बयान दिनांक 22 दिसंबर 2007 पुलिस बताती है, वह निमेष आयोग द्वारा फर्जी करार दिया जा चुका है. इस पूरे मामले में कोई सीधा और परिस्थितिजन्य साक्ष्य पुलिस के पास नहीं. धमाके कैसे हुए और इसकी किस तरह तैयारियां की गईं इस संबनन्ध में जो तारिक और सलमान के बयान पुलिस रिकार्ड में हैं वो सभी परस्पर विरोधी हैं. तारिक कासमी सलमान और सैफ की कोई शिनाख्त परेड तथाकथित गवाहों के सामने नहीं कराई गई बल्कि तारिक कासमी का फोटो दिखाकर साइकिल विक्रेताओं के झूठे बयान लिख लिए गए.

द्वारा- राजीव यादव

महासचिव, रिहाई मंच

9452800752



वाचा -

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER...

ग्रामपंचायत चुनाव मे तिसरे पॅनल की तयारी - MAHARASHTRA GRAMPANCHYAT ELECTION

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 ग्रामपंचायत चुनाव मे तिसरी आघाडी की तयारी 


महाराष्ट्र - 

महाराष्ट्र मे लगबग १४००० से ज्यादा ग्रामपंचायत के चुनाव  जनवरी २०२१ मे होने जा रहे है. ग्रामपंचायत चुनाव मे प्रस्तापित और घराणेशाही से चलते आ रहे ग्रामपंचायत सदस्य और सरपंच को बडा झटका लगने वाला है. इस बार ग्रामपंचायत चुनाव मे प्रस्तापित को छोड युवा पिढी तिसरी आघाडी की तयारी कर रही है. हमेशा ये देखने मे आया है कि सालोसाल ग्रामपंचायत मे राज करनेवाले नेता अपनी खुर्सी छोडणे के लिये तयार नही है. 

युवा पिढी ये समज नही पा रही है की आखिर पुराने लोग नए को मौका क्यो नही देना चाहते है?  

अपने घरके, अपने रिश्तेदारके,  अपने नजदीक के, आर्थिक बाजू सक्षम लोगो कोही उमेदवारी देणे का रिवाज को युवापिढी तोडणा चाहते  है. सालोसाल वही चेहरे देखकर सामान्य जनता और विशेषता युवा विरोध में उतरने की तयारी कर रहे है. 

आपस मे कितना भी विरोध होने के बावजूद ग्रामपंचायत के चुनाव मे समजौत कर सत्ता काबीज करणेका यह खेल को बंद करने के लिए एक तिसरा पर्याय की कोशिष चल रही है. घराणेशाही और पैसो की लालाच से परहे एक नया इतिहास रचने के लिए और प्रस्थापीत को अपनी खूर्सी से बाजू कर नये लोगोको मौका देने की कोशिशने जोर पकडा है.

अब देखना है कि ग्रामपंचायत की जनता पुराने लोगो के मुकाबले नये लोगो को और युवापिढी को कितना पसंद करती है? 

जिस तरह युवा पिढी हर जगह  तिसरा पर्याय की कोशिष कर रही है और प्रस्तापित लोगो के विरोध में नया पर्याय खडे कर रही है ऐसा लगता है महाराष्ट्र मे ग्रामपंचायत चुनाव मे एक बडा बदलाव देखने को मिलेगा.

इस बार महाराष्ट्र के चुनाव में प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप के विरोध में एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, और काफी छोटे-छोटे दल चुनावी मैदान में अपने उमेदवार उतारणे वाले है.

ग्रामपंचायत मे  दो पॅनल हमेशा देखने मे आते है और आपसी समजौता करके ग्रामपंचायत सदस्य पद आपसमे  बाट लेते है. लेकिन इस बार प्रस्तापित को चूनाव आसान नही नजर आ रहा है. प्रस्तापित को अपनी सत्ता टीकाने के लिये एडिका जोर लगाना पडेगा. 


वाचा - 

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter..

एम आय एम - पश्चिम बंगाल के १०० सीट पर है नजर - AIMIM West Bengal...

काँग्रेस को एक मुस्तफा नही हुआ बरदाश? Anta Kota Rajasthan Congress....

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ....

ओबीसी, व्ही.जे., एन.टी. चा अहमदनगर मध्ये जनमोर्चा - OBC,VJ,NT MORCHA

बहुजन विकास मंत्री ना.विजय वडेट्टीवार उपस्थितीत ओबीसी, व्ही.जे., एन.टी.जनमोर्चाचा अहमदनगर शहरात शनिवारी जिल्हा मेळावा


मेळाव्याची तयारी पूर्ण - हजारोंच्या संख्येने उपस्थितीचे आवाहन

     अहमदनगर - राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी, व्ही.जे., एन.टी.सह अन्य उपेक्षित समाजाचा जिल्हा मेळावा अहमदनगर शहरात आयोजित करण्यात आला आहे. येथील टिळक रोडवरील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालयात शनिवारी (दि.26) स.11.30 वा. हा मेळावा होणार असून, यावेळी ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप, आणि बारा बलुतेदार संघटनेचे राज्य अध्यक्ष कल्याणराव दळे सह अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ओबीसी नेते अशोक सोनवणे, भगवान फुलसौंदर, शौकत तांबोळी यांनी दिली.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी राज्यातील ओबीसी सह उपेक्षित समाज संघटीत करण्याचा निर्धार करुन ओबीसीचे आरक्षण वाचविणे आणि विविध समाजाच्या प्रलंबित ज्वलंत प्रश्‍न सोडविण्यासाठी ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चाची निर्मिती झाली आहे. राज्याचे नेते ना.विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब सानप आदि या प्रश्‍नी महाराष्ट्रात संघटीत शक्ती उभी करीत आहे. त्यानुसारच अहमदनगर शहरात संघटन करण्यात आले आहे, असे आयोजक सदस्य रमेश सानप, शौकतभाई तांबोळी यांनी सांगितले.

     ओबीसी, व्ही.जे., एन.टी. आदि समाज विविध संघटनेत विभागाला असाला तरी मूळ प्रश्‍न आणि समाजाचे हित ओळखून सर्व संघटना एकमेकांना सहकार्य देत एकत्र आहे आणि भविष्याचा विचार करता सर्वांनी संघटीत असण्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच दि.30 चा मोर्चा रद्द जरी झाला असला तरी बंदिस्त सभागृहातला मेळाव्यासाठी मोर्चातील सर्वच प्रयत्न करीत आहे, असे हरिभाऊ डोळसे, डॉ.श्रीकांत चेमटे यांनी सांगितले.

    मेळाव्याला विविध ५०-५५  समाजाचे प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील, असे नियोजन आयोजकांनी केले आहे. अहमदनगरमध्ये ओबीसी, व्ही.जे.,एन.टी. सह विविध समाजाचे संघटन बांधणी राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. संघटीत शक्तीमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार नाहीच पण, विभागला गेलेला उपेक्षित समाज भविष्याची नांदी ओळखून एकत्र वाटचाल करेल आणि पुढची पिढी उपेक्षित राहणार नाही याची दक्षता घेणार आहे, असे बाळासाहेब बोराटे, आनंद लहामगे यांनी सांगितले.

    मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणाचाही विरोध नाही पण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी आमची प्रथम पासूनच भुमिका आहे. ओबीसी, व्ही.जे., एन.टी. आदि समाजाच्या हक्कासाठी ही चळवळ आहे. मराठा समाजाची संघटीत ताकद ही आमची प्रेरणा असून मोठ्या भावाच्या भुमिकेत मराठा समाज तर आम्ही सर्व लहान भाऊ असं नातं आहे. लहान भावाच्या हक्काला मोठा भाऊ संमती देतो, ही आपली संस्कृती आहे, असे इंजि.बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र पडोळे म्हणाले.

ओबीसी आरक्षणात कोणाचाही समावेश नको, 

नोकरी भरती तात्काळ सुरु करण्यात यावे , 

एमपीएससी परिक्षा तात्काळ सुरु करण्यात याव्या, 

शिक्षक-नोकर भरती कपात न करता करण्यात यावी, 

महाज्योतीला १०० कोटी निधी मिळावा, 

जात निहाय जनगणना करण्यात यावी, 

महात्मा फुले आणि सावित्रीमाय फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, 

बारा बलुतेदारांना आर्थिक विकास महामंडळ जाहीर करण्यात यावे. 

या महामंडळास ५०० कोटीचा निधी मिळावा, 

एससी-एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, 

धनगर समाजाचे विविध मंजूर योजनांना १०० कोटी निधी उपलब्ध करुन योजना त्वरीत सुरु कराव्यात, 

ओबीसी मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी ओबीसी कोट्यामध्ये विशिष्ट प्रवर्ग तयार करुन ४ टक्के सब कोटा देण्यात यावा  

मुस्लिम समाजातील पोट जातीचा जनगणनेत स्पष्ट उल्लेख करावा

अशे अनेक मागण्या शासन दरबारी मांडणार आहे, असल्याचे सुनिल भिंगारे व डॉ.परवेझ अशरफी यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेस रावळ समाजाचे शशिकांत पवार, संजय गांधी निराधार समितीचे बाळासाहेब भुजबळ, अनिल निकम, अ‍ॅड.अभय राजे, संजय आव्हाड, बालाजी डहाळे, विशाल वालकर, ज्ञानेश्‍वर गायकवाड आदि उपस्थित होते.


वाचा -

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग २ INDIAN MUSLIMS FREEDOM FIGHTER ...

भारतीय राष्ट्रीय लष्करात मुसलमानांचा सहबाग -भाग १ MUSLIMS INDIAN FREEDOM FIGHTER ....

मुकुंदनगर पाण्याची टाकीचे काय? - डॉ परवेज अशरफी - Ahmednagar Corporation....

१८५७ च्या उठावमध्ये भारतीय मुस्लीम स्त्रियांचा योगदान भाग ३ - Indian Muslim Freedom Fighter


 १८५७ च्या उठावमध्ये  भारतीय मुस्लीम  स्त्रियांचा योगदान



ब्रिटिशांनी चालविलेल्या या अन्याय शोषणाच्या विरोधात भारताच्या वेगवेगळ्या भागात ब्रिटिशविरोधी असंतोष वेळोवेळी सैनिक उठावाच्या रुपाने प्रकट होत गेला. 


वेल्लोर मधील उठाव १८०६

बराकपूर १८२४

फिरोजपुर १८२४

त्यापाठोपाठ झालेल्या सातव्या बंगाल घोड दलाचा ६४  रेजिमेंट चा उठाव, 

२२ व्ही एन आय १८४९

६६ वी एन आय १८५०

३८ व्ही एन आय १८५२

बरेली चा उठाव १८१६

कोळ्याचे बंड १८३१ -३२

कांगडा राज्याचा विरोध १८४८

संथालचा उठाव १८५५ - ५६

या सर्व असंतोषाच्या मागे राजकीय आर्थिक प्रशासकीय सामाजिक स्वरूपाची व्यापक करणे होती. खदखदत असलेल्या या असंतोषाचा स्फोट होऊन १८५७ चे वादळ निर्माण झाले ज्याने भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांना जबरदस्त धक्का दिला होता.
१८५७ पूर्वीची ही बंडे संख्येने कमी असली तरी त्यांचे परिणाम मर्यादित होते. उदासीन जनता व शस्त्रसामग्री मर्यादित असल्यामुळे हे उठाव यशस्वी झाले नाही. परंतु यश येवो न येवो त्यांची राजवट खपून घ्यायची नाही या वृत्तीतूनच ही बंडे घडून आलेली आपणास दिसून येतात. आपल्या मर्यादांची तुटपुंजा साधन सामुग्रीची व मनुष्यबळाची कल्पना असतानाही पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही मर्दुमकी गाजविल. इतिहास घडविला. विविध स्वरूपाची व्यक्तिमत्वे असलेल्या या स्त्रिया आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष करताना जिवाची बाजी लावताना आपणास दिसून येतात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही या उठावात भाग घेऊन त्यांनी प्रामुख्याने संदेश पाठविणे फरारी घोषित झालेल्या क्रांतीकारकांना आश्रय देणे, जेवण पुरविणे जखमी क्रांतीकारांची शुश्रूषा करणे एवढेच नव्हे तर हातात शस्त्र घेऊन त्यांनी या उठावाचे नेतृत्व ही केल्याचे आपणास दिसून येते
पण यातील काही स्त्रियांची नावे काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली. या दुर्लक्षित स्त्रियांना इतिहासात पुन्हा प्रस्थापित करणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा शोध घेणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. या उठाव यातील स्त्रीयांचे योगदान निश्चित महत्वपूर्ण आहे म्हणूनच या स्त्रियांचे योगदान स्पष्ट करणे हा या लेखाचा उद्देश.

बेगम हजरत महल -

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे बेगम हजरत महल यांचे. नवाब वाजिद अली शहा बरोबर विवाह करण्यापूर्वी ती एक नर्तकी होती. विवाहानंतर ती एक सन्मानित बेगम झाली. ती इतकी सुंदर आणि आकर्षक होती की नवाब तिला महकपरी असे संबोधित असे. या उठावातील त्यांचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. अवधच्या नवाबाची ही पत्नी विलक्षण शमते वाली महिला होती जिने स्वातंत्र्यसंग्राम मध्ये खूपच अग्रगण्य अशी भूमिका निभावली. आपल्या अल्पवयीन पुत्र बिज्रिस कद्र याला प्रतिनिधी बनविले. त्याला आपल्या पतीचा उत्तराधिकारी घोषित केला. त्यांनी लखनऊच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला आणि सतत आपल्या सैनिकांमध्ये त्या सामील असत. जेव्हा इंग्रजांनी अवध वर पुन्हा विजय प्राप्त केला तेव्हा बेगम हजरत महल ने नेपाळमध्ये शरण घेतले आणि आपल्या मुलाचे अधिकार सोडण्यास नकार दिला. त्यांच्या या उठावयातील कार्याचे मूल्यमापन करताना अशा राणी व्होरा "महिला और स्वराज्य" या त्यांच्या ग्रंथात म्हणतात "बेगम हजरत महल निव्वळ बहादूर महिलांमध्ये एक होत्या ज्या आपल्या हुशारीने संघटक क्षमतेने आणि रनकुशलते मुळे आपल्या अंतिम श्वासापर्यंत इंग्रजांची डोकेदुखी बनल्या होत्या."

अझिझन -

अझिझान या कानपूरच्या एका कलावंतीन होत्या. त्यांच्या १८५७ च्या उठावातील सहभागा विषयी सर जॉर्ज ट्रेविलियन , नानासाहेब पेशव्यांचे चरित्रकार आनंद स्वरुप तसेच नानकचंद यांनी गौरव पर लिहिले आहे. बेगम आलियाने जसे स्त्रियांचे पथक उभारले होते तसेच अजिझन या कलावंतीन नेही स्त्रियांचे पथक तयार केले होते. पुरुष वेश धारण करून झाशीच्या राणी प्रमाणे करणे हि घोड्यावर स्वार होऊन समशेर चालवीत असे. तसेच त्यांनी घरोघर जाऊन अनेक स्त्रियांना या पथकात दाखल करून घेतले होते. डॉ सुंदर लाल हे इतिहासकार त्यांच्या भारत मे अंग्रेजी राज या ग्रंथ यांच्याबाबत म्हणतात की "शस्त्रसज्ज घोड्यावर स्वार होऊन शहराच्या रस्त्यावर आणि सैनिकांच्या छावणीमध्ये फिरत असत. कधी त्या रस्त्यावरील थकलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांना दूध आणि भाकरी वाटत असेल आणि कधी इंग्रजांच्या किल्ल्याच्या बरोबर भिंतीखाली लढणाऱ्या लोकांना धीर देत असत."

बेगम जीनत महल -

दिल्लीच्या बादशहा बहादूरशहा जफर यांची जीनत महल ही आवडती बेगम होती. विद्रोही सैनिक ज्या वेळी दिल्लीत गेले त्यावेळी त्यांनी बहादूर शा सह क्रांतिकारी सैनिकांचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. परंतु वृद्धावस्था आणि रिकाम्या खजिना यामुळे प्रारंभी यांनी नेतृत्व करण्यास नकार दिला पण याच वेळेस बेगम बोलली ही वेळ गझल गाऊन मन रमण्याची नाही. विठूर येथून निरोप घेऊन देशभक्त सैनिक आले आहेत. आज पूर्ण भारताचे लक्ष दिल्लीवर आणि आपल्यावर लागले आहे असे ठणकावून सांगितले होते. बेगम  जीनत महाल बरोबरच कवियत्री कन्या बस्ती बेगम ही उठावात सहभागी झाली होती.

बेगम आलिया -

१८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई खेरीज बेगम आलियाच्या नेतृत्वाखाली शस्त्रसज्ज स्त्रियांचे पथक होत. या स्त्रिया शत्रूच्या हालचालींची बातमी काढण्यात पटाईत होत्या. रणनीती आणि डावपेज याबाबत तिची समज जबरदस्त होती पण १८५७ च्या उठावात नेत्यांमधील मतभेदांमुळे पुढे जेव्हा विसंवाद निर्माण झाला आणि ते एक दिलाने लढेना झाले तेव्हाही बेगम आलिया चा अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार अभंग राहिला. १८५७ च्या उठावाचे संबंधी अनेक इंग्रज इतिहासकारांनी ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत त्यापैकी त्यांच्या ग्रंथाचा अहवाल अनेकदा दिला आहे. त्या मेलेसन ने म्हंटले आहे, "आयोध्या ने जितका निश्चयात्मक दीर्घकालीन लढा दिला तितका भारतातील दुसऱ्या कोणत्याही भागने दिला नाही, या दीर्घकाळ चाललेल्या झुंजीत पराभव होणार असे दिसू लागल्यावर ही ज्यांनी शरण जाण्यापेक्षा मरण पत्करले त्यामध्ये बेगम आलिया ही एक होती."



स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान - 
संकलन सोमनाथ रामचंद्र देशकर

संदर्भ - १८५७ च्या उठावातील स्त्रियांचा सहभाग
लेखक - डॉक्टर विनोद बोरसे 
कार्यकारी संपादक - डॉ अनिल कठारे
कंधारपूर - इतिहास संशोधन त्रेमासिक



वाचा -



सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या