उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य - Food

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 उघड्यावरचे खाद्य पदार्थ आणि आपले आरोग्य



             भारत संस्कृती प्रिय देश आहे विविध सणवार लग्नकार्य कार्य विविध सामाजिक कार्यक्रम केले जातात आपण आपला जुना खेडेगावातील बाजार पाहिला असेल लहान गाव बोटांवर मोजता येतील इतकेच भाजीपाला व अन्य पदार्थ तयार व विक्री करणारे लोक हळूहळू लोकसंख्या वाढत गेली गावांचे रुपांतर शहरात झाले लोकांचे रहाणीमान व जीवनशैली बदलत गेली आणि त्याबरोबर खाण पाण यामध्ये बदल झाल

            आज घरात रोज खाऊन कंटाळा आला असे म्हणणारे शहरातील विविध म्हणजे वडापाव. चायनीज. भेळ पाणीपुरी रगडा पॅटीस वेगवेगळे ज्युस मिठाई पदार्थ. बेकरी पदार्थ. मासे. मटण. धाब्यावरचे जेवन. दारावर विकायला येणारे पदार्थ. भाजीपाला. असे अनेक विक्री करणारे आपणास चौका चौकात आपले गाडी लावून विक्री करताना आपणास दिसतात

           अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेकडून निर्मिती व वाटपासाठी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती परंतु अन्न व उत्पादन मात्र कमी होते अशा परिस्थितीमध्ये अन्न भेसळ मोठ्याप्रमाणात वाढली यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने भेसळ प्रतिबंधक कायदा अंमलात आणला सन १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी घालवून नवीन तरतुदी करून राज्यात अंमलबजावणी करण्यात आली या कायद्यानुसार भेसळयुक्त अन्न साठवनीची जागा विक्री करण्यासाठी वापरात येणारी स्वच्छ जागा सुरक्षा मालाचा दर्जा. निर्मिती कालावधी. अन्न तयार करताना विकताना स्वच्छ पाणी. झुरळ माश्या किटक. प्रतिबंधक उपाय केला आहे का मांस व मासे चिकन कापण्यासाठी वापरली जाणारी जागा. स्वच्छ आहे का. ? वेटर किंवा कामगार डोक्याला टोपी. कॅप हंडगलोज. मास्क. केस नखे. कापली आहेत कां ? वेटर कामगार रोजच्या रोज आंघोळ टुथ ब्रश व स्वच्छ राहतो का ? मांस मासे चिकन हे कापीव मालाचा दर्जा. ? 



             वरील प्रमाणे सर्व असेल तर अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न पदार्थ विक्री करण्यास परवानगी देण्यात येते आज कोठेही यातील कोणतीही गोष्ट पहावयास मिळत नाही. मासे विक्री करणारे रस्त्यावर बसून विक्री केली जाते मटन मार्केट असते पण त्याला जो माल विक्रीसाठी कापला जातो तेथे. स्वच्छता नाही. कामाला असणारा कामगार दाढी वाढलेली मळकट कपडे नखे वाढलेली. पाणी स्वच्छ नाही. एवढेच नाही जी बकरी कापली जातात त्यांचा दर्जा सुध्दा सुनिश्चित नसतो तरी कोणतीही कारवाई केली जात नाही

           आत्ता वडापाव पाणीपुरी भेळ रगडा पॅटीस ज्युस. चायनीज फूड आईस्क्रीम केक आंबोली उत्तापा असे विविध रोजच्या आहारात समावेश होणारे पदार्थ गाड्यांवर उघड्यावर मिळतात त्यात वापरण्यात येणारी साधनसामग्री. मसाले कोणत्या दर्जाचे आहेत माहिती नाही ? तेल विविध केमिकल वापर होताना दिसतो तेल आठ आठ दिवस बदलले जात नाही हे असे सर्वत्र राजरोसपणे सुरू आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी सर्वे करणे गरजेचे आहे केंव्हा झाला होता कोणाला माहित ? 

          भाजीपाला फळे विक्री करणारे व उत्पादन करणारे शेतात खतांच्या नावाखाली विविध केमिकल यांचा वापर होताना दिसतो त्यामुळे या भाजीपाला व फळे यातील नैसर्गिक तत्व निघून जाते काही ठिकाणी मी पाहिले आहे की विविध रंगांची फळें आज बाजारात दिसत आहेत पिवळे कलिंगड. काळया रंगाची केळी. लाल कोबी. लवकरात लवकर विकायला यावी यासाठी फळांना इंजेक्शन दिले जाते त्यामुळे आठ दिवसांत विकायला येणारी फळे दोन दिवसांत विकण्यासाठी तयार होतात यामुळे हा भाजीपाला पिके फळे जीवनावश्यक वस्तू असलेमुळे हे आहारात समावेश झाल्याने लोकांना कॅन्सर. ह्रदय विकार. साखर. असे विविध आजार होताना आपणं पाहतो 

             वरील प्रमाणे सर्व व्यवसाय उघड्यावर चालतात त्यामुळे विविध रोगांची लागण होण्याचा धोकाही संभवतो धूळ. डास विविध ठिकाणी मैला व विविध घाणीवर बसलेल्या माश्या. व अन्य जीवन घातक रोग प्रसार करणारे किटाणू. यामुळे मलेरिया हिवताप डेंग्यू. कावीळ विषबाधा. संडास उलटी. असे विविध जीव घेणे आजार होण्याचा धोकाही संभवतो

          अन्न व औषध प्रशासन विभागाने या सर्व ठिकाणचा सर्वे करून वेळोवेळी तपासणी केली पाहिजे अस्वच्छता किंवा ग्राहक आरोग्यासाठी अपायकारक कोणतीही घटना वस्तू आढळल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आपण ऐकतो आज अमुक ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला आणि भेसळ युक्त लाखोंचा माल जप्त केला पण प्रश्न पडतो हा माल गेला कुठे ? एका बाजूने जप्त केला आणि दुसरया बाजूने विक्री करण्यासाठी त्याच दुकानात आला काय चाललंय तुमच्या आमच्या जीवाचा खेळ मांडला आहे. जिल्ह्यात एकच अन्न व औषध प्रशासन विभागांचे आॅफिस आहे मग ११ तालुक्यात हे फिरणार कधी आणि रेड करून कारवाई करणार कधी ? यावेळी प्रत्त्येक तालुक्याच्या ठिकाणी एक अन्न व औषध प्रशासन विभागाचे ऑफिस असायलाच हवे नसेल तर एखाद्या सेवाभावी संस्था युनियन यांना रितसर अधिकार व नियम व अटी या तत्वावर नेमण्यात यावे 

               आपण काय करायले पाहिजे आपण शक्यतो बाजारात उघड्यावर मिळणारे कोणतेही पदार्थ खाणे टाळा. कोणताही खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडी हाॅटेल किंवा कोणत्याही ठिकाणी अस्वच्छता किंवा बाल कामगार दिसल्यास ताबडतोब अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवा कोणतीही खाद्य वस्तू खरेदी करताना निर्मिती व एकसप्रायरी डेट बघा नसेल तर वस्तू खरेदी करू नका 

         रेशन मध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात भेसळ चालू आहे माती खडे किड काटके पिट झालेले धान्य. असे निकृष्ट दर्जाचे अन्न धान्य रेशन मधून सुध्दा वितरण केले जाते सर्वसामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार नाही वरन येतंय आम्ही काय घरांत तयार केलयकाय अशी उद्धट उत्तरे दुकानदारांकडून मिळतात 

         https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d वरील सर्व भेसळयुक्त निकृष्ट. दर्जा. ओला व वाळका. रोज उपयोगात येणारा अन्न धान्य यावर शासन कारवाई करिल तेंव्हा करील आपण सतर्क होऊन आपले जीवन आपणच वाचवू शकतो 

    वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९ 

कामगार नोंदणी संदर्भात

ऑनलाईन नोंदणी करताना वेबसाईट वर प्राबलेम येतं आहे त्यामुळे कामगार नोंदणी करताना कामगारांना नोंदणी करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

आमचे नवीन नेमणूक झालेले विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी यांनी जिल्हा ठिकाणी असणारे सहायक कामगार आयुक्त भवन येथे निवेदन दाखल करा व ऑनलाईन नोंदणी संदर्भात अडचण मंडळाच्या निदर्शनास आणून द्या




वाचा - 

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते...

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education...

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357dhttps://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते

      महत्वाचे कामकाज



(१) अधिनसत कर्मचारी वर्ग मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल इ कामकाज नियंत्रण व पर्यवेक्षण

(२) ग्रामीण महसुली विभागांचे पर्यवेक्षक

(३)! महसूल अधिकारी म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये कर्तव्य आणि कार्य पार पाडणे

(४)! पैसा कागदपत्रे वगैरे बाबतीची मागणी संबंधित इसमाला कळविणे म ज म अ कलम १७

(५) शासकीय पैसा वसुली मागणी प्रमाणे वसुली करणे ( म ज म अ कलम १८)

(६)!शेतीचे प्रयोजनासाठी शासकीय जमीनीबाबत प्रस्ताव करणे ( म ज म अ कलम २०/३१ ) 

(७) शासकीय जमीनीवरिल झाडे आणि इतर नैसर्गिक उत्पन्न बाबत कार्यवाही ( म ज म अ कलम २३/२४/२५)

(८) सोडून दिलेल्या किंवा जप्त केलेल्या पोटविभागाची विल्हेवाट ( म ज म अ कलम ३५)

(९) जमीनीचा उपयोग एका प्रयोजनातून दुसर्या प्रयोजनात रुपांतर करणे ( म ज म अ कलम ४४)

(१०) अवैध गौण खनिज उत्खनन कारवाई करणे ( म ज म अ कलम ४८) 

(११) शासकीय भूखंडावरील अतिक्रमण पाडणयाबाबची कार्यवाही (म ज म अ कलम ५०/५१ )

(१२) शासकीय भूखंडावरील अनाधिकृत ताबा असलेल्या इसमास काढून टाकणे ( म ज म अ कलम ५९)

(१३) शासकीय भूखंडावरील अनाधिकृत ताबा असणारा काढून सदर मिळकत सरकार जमा करणे ( म ज म अ कलम ५४)

(१४) हस्तांतरित अयोग्य वहिवाट प्रमाणपत्राची कारवाई करणे (म ज म अ कलम ६१) 

(१५) जप्त केलेलीं जमीन ताब्यात घेणे त्यांचा विनियोग करणे ( म ज म अ कलम ७३) 

(१६) धारण जमिनीतीचे विभाजन करणे ( म ज म अ कलम ८५) 

(१७) भुमापन क्रमांकाच्या किंवा पोटविभागाचया हद्द आखणी करणे (म ज म अ कलम १३६)

(१८) भुमापन क्रमांकाच्या आणि गावाच्या हद्दीत निशाण्या लावणे व दुरुस्त करणे ( म ज म अ कलम १३९/१४१)

(१९) दंडणीय कारवाई करणे (म ज म म अ कलम १५२) 

(२०) हस्तलिखित प्रमादाची दुरुस्ती करणे ( म ज म अ कलम १५५) 

(२१) जमीन महसूल थकबाकी करणार्या विरोधात कारवाई करणे ( म ज म अ कलम १७४ )

(२२) शेतसारा रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसुल करणे ( म ज म अ कलम १७६)

(२३) स्थावर मालमत्ता विक्री संबंधित उद्घोषणा व लेखी नोटीस काढणे ( म ज म अ कलम १९७)

(२४) कसूर करणाऱ्या व्यक्तिची जंगम मालमत्ता अटकाव व विक्री करणे ( म ज म अ कलम १८०)

(२५) कसूर करणाऱ्या व्यक्तिची मालमत्ता विक्री करणे ( म ज म अ कलम १८१) 

(२६) कसूर करणाऱ्या व्यक्तिची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या आणि ती वयवसथेखाली घेणे ( म ज म अ कलम १८२) 

(२७) स्थावर व जंगम मालमत्ता विक्री विषयी उद्घोषणा करणे (म ज म अ कलम १९२/१९३) 

(२८) जप्त केलेल्या मालमत्तेविषयी दावे निकालात काढणे ( म ज म अ कलम २१८)

 अन्न व नागरी पुरवठा कामकाज बाबतीत तहसिलदार

(१) तालुका स्तरावरील नियंत्रण

(२) अन्न धान्य साठवण व वितरण

(३) रास्त भाव दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू विषयक कामकाज

(४) उपकोषागार अधिनियम नुसार दरमहा मुद्रांक व अन्य किंमती कागदपत्रे याबाबतीत कोषागार कार्यालयांची तपासणी करणे

(५) सब जेल मनयुअल नुसार सब जेल अधिक्षक म्हणून कामकाज पाहणे 

   अर्ध न्यायिक कामकाज तहसिलदार

(१) कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे अन्वये कामकाज

(२) मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ अन्वये कामकाज

(३) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये चौकशी कामकाज

  * कार्यकारी दंडाधिकारी नात्याचे तहसिलदार *

(१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ६ मध्ये फौजदारी न्यायालयाचे जे वर्ग नमूद केलेलें आहेत त्यात ( कार्यकारी दंडाधिकारी ) यांच्या न्यायालयाचा समावेश होतों या अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांचें न्यायालय हे फौजदारी न्यायालय आहे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या स्थानिक अधिकारितेत अपराध येत असेल तर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४४ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी यांना अशा अपराध करणार्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत खालील विविध कायद्यानुसार तहसिलदार यांना अर्ध न्यायिक कामकाज पार पाडावे लागते

(१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १०७ते ११०/१३३/१४४/१७४/ चया तरतुदी अन्वये कामकाज

(२) उच्च न्यायालय क्रिमिनल मॅन्युअल अन्वये प्रतिज्ञा पत्र मृत्यूपूर्वी जबानी घेणे मृत्यू कारणांचा पंचनामा करणे ओळख परेड घेणे इत्यादी

(३) कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे

(४) असामाजिक तत्वावर लक्ष वेधून त्यांच्या हालचाली विषयीं माहिती मिळविणे

(५) शांतता समितीच्या बैठका घेणे व विविध सण उत्सव प्रसंगी कायदा व सुव्यवस्था हाताळणे

   इतर कामकाज

(१) तालुका स्तरावर राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रम आयोजित तहसिलदार समन्वय व अंमलबजावणी अधिकारी असल्यामुळे त्यांना खालील कर्तव्य पार पाडावी लागतात

(१) ग्रामीण रोजगार हमी योजना

(२) विविध शासकीय विभाग समन्वय व शासकीय योजना अंमलबजावणी करणे आढावा घेणे

(३) जनगणना. कृषी गणना. पशु गणना. रोगराई निवारण कामांचे नियोजन

(४) लोकसभा. विधानसभा. विधानपरिषद. जिल्हा परिषद. पंचायत समिती. नगरपरिषद. ग्रामपंचायत. विरनीषट सहकारी संस्था निवडणुकां पोट निवडणूक विषयी कामकाज

(५) तालुका स्तरावर विविध समित्या अध्यक्ष सचिव सदस्य म्हणून कामकाज पाहणे

(६) कारयशेत्रात अतिमहत्वाच्या व्यक्तिच्या व्यक्ति यांचें दौरे दरम्यान राजशिष्टाचार विषयी कामकाज पाहणे

 *तहसिलदार यांचे अधिनसथ खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी वृंद असून त्यांचे मार्फत खालील प्रमाणे कर्तव्य / कामकाज पार पाडले जाते

 (१) नायब तहसिलदार

 (२) अव्वल कारकून

 (३) मंडळ अधिकारी

 (४) तलाठी

 (५) शिपाई

  (६) कोतवाल

आपणास माहीत असणे गरजेचे आहे कि आपल्या तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात वरिल प्रमाणे कामकाज चालते

        वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८८०८२५८५९





वाचा -

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education..

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING ...

शासनाचा सर्वात मोठा निर्णय...

कायदा माझ्या भारतीय घटनेचा - ..

आजची शिक्षणपद्धती आणि आपण- education

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 आजची शिक्षणपद्धती आणि आपण



       संस्कार करणे. नागरिक घडविणे आचार विचार. राहणीमान. उंचावण्यासाठी शिक्षणाची गरज असते त्यामुळे शिक्षणातून आपल्यावर राजकीय सामाजिक आर्थिक संस्कार केले जातात आज्ञापालन आणि शिस्तप्रिय यांचें महत्व आपल्या मनावर बिंबवले जाते अधिकार असणार याचा आदर करायला आपण शाळेत शिकतो चांगला नागरिक म्हणून आपली कर्तृत्व कोणते असतात तेही आपणास शाळेत शिकवले जाते.  

            भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हि प्रार्थना आपण शाळेत पाट केली असेल एक भारतीय नागरिक म्हणून असणारि कर्तृत्व या प्रतिज्ञेत स्पष्ट केली आहेत आपला देश त्याचा इतिहास याची माहिती देऊन देशाभिमान निर्माण करण्यात शिक्षणाचा मोठा वाटा असतो शाळेतल्या क्रमिक पुस्तकांमधून काय शिकवले जावे कोणते विचार मांडले जावेत यावर सरकार शासन नियंत्रण ठेवते आपल्या देशाच्या गरजा लक्षात घेऊन मुलांची जडणघडण व्हावी म्हणून सरकार शासन प्रयत्नशील राहते त्यामुळे तुम्ही कोणत्याही शाळेत गेला आणि जात असलातरी एकाच प्रकारची पुस्तके तुम्हाला आभयासावी लागतात पण प्रत्त्येक शाळेचे वातावरण वेगळे असते क्रमिक पुस्तके तीच असली तरी शिक्षकांकडून होणारे संस्कार वेगळेच असतात

             शाळेतून वाचण्याच्या. खेळाच्या स्पर्धा संधी मिळण्याचे प्रमाण वेगवेगळे असते त्यामुळे पुस्तके आणि अभ्यासक्रम एकाच प्रकारचे असले तरी काही शाळेतून मुलांना अधिक प्रमाणात संधी मिळते पुढाकार घेण्यास वाव मिळतो तर काही शाळांत औपचारिक शिक्षण तेवढे मिळते पण इतर संधी कमी प्रमाणात मिळते तेव्हा तुम्ही कोणत्या शाळेत शिकता कोणत्या माध्यमातून शिकता यावरही तुमच्यावर होणारे संस्कार अवलंबून असतात

             एकिकडे सर्वांसाठी एकाच प्रकारच्या शाळा ( सार्वजनिक शाळा‌ ) असाव्यात अशी मागणी केली जाते तर दुसरीकडे उततमात उत्तम अशा शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड चालते लहान गावात राहणारे पालक आपल्या मुलांना शहरातील शाळेत पाठविण्याचा पर्यंत करतात

              आज शिक्षणाचा बाजार झाला आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकून वकिल डॉ वैधानिक न्यायाधीश पोलिस. वैमानिक. असे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मंत्री नेते यांनी सुध्दा शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच घेतलें होतें आपले विचार बदलले आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पध्दतीबधदल आपले विचार बदलले आपली मुले महागातलया महाग डोनेशन असणार्या फक्त नाव मोठें असणार्या शाळेत पाठवायला सुरुवात झाली गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर बांधकाम कामगार यांच्या मुलांना बाहेरील शाळेचा खर्च झेपणारा नव्हता त्यामुळे त्यांची मुले जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेण्यासाठी झगडत आहेत तोपर्यंत शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळेत २०/पेक्षा कमी पट असणार्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आत्ता या आर्थिक दुर्बल मुलांचे काय

             सर्वात मोठा घोटाळा आज कोणता असेल तर शिक्षण व्यवस्था मोठं मोठी शाळा कॉलेज चालू करायची आणि अनुदानाची रक्कम लूटायची अनुदानित शाळांना मुलांच्या साठी राहणे कपडे जेवन इमारत खर्च असे विविध सवलतीसाठी अनुदान देण्यात येते पण मुलं शाळेत प्रवेश घेताना मोठि रक्कम डोनेशन म्हणून भरून घेतलीं जाते त्यावर शासनाचा अंकुश नाही शाळेतील फि संदर्भात एक निर्णय शासनाने घेतला पाहिजे आणि सर्व शाळेत एकच फी घेणे बंधनकारक करण्यात आले पाहिजे त्यातच बांधकाम कामगार यांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे साठी तरतूद करण्यात यावी 



        आज शिक्षणाची अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

    वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन मोर्चा निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

महत्वाचा विषय

तुमच्याजवळ अनुभव समाजसेवा करण्याची इच्छा सर्वसामान्य जनता यांच्या वेगवेगळ्या शासकीय कामासाठी भटकंती करणे हे सर्व तुमचे काम कामाला व तुम्हाला पुरेसे नाही कारण तुम्ही कोणत्या पक्षाचे काम करता हे महत्वाचे आहे




वाचा-



आत्ता वाचणार वेळ आणि पैसा - MONEY AND TIME SAVING

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=3839313865336562633164386238313236316165366464653036363733353764

आत्ता वाचणार वेळ आणि पैसा



          संगणकीकृत सातबारा आणि फेरफार उतारा दुरुस्ती साठी आदेश राज्यातील १००) टक्के अधिकार अभिलेखाचे झाले असून या संगणकीकृत गाव न न ७/१२ चे आधारे दस्त नोंदणी केली जाते यामध्ये तलाठी यांचा मनमानी कारभार यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो यामध्ये अचूकता येण्याची गरज आहे तथापि अजून देखील संगणकीकृत ७/१२ मध्ये चुका किंवा त्रुटी असल्याची निवेदन तक्रार अर्ज शासनाकडे जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडे आणि जिल्हा अधिकारी कार्यालय प्राप्त होत आहेत तसेच अनेक खातेदार ई मेल द्वारे किंवा दुरध्वनी मधून अडचणी मांडतात काही खातेदार ई हक्क प्रणाली द्वारे ७/१२ मधील दुरुस्ती ऑनलाईन अर्ज दाखल करतात तरिही त्यात तलाठी यांच्या मनमानी कारभार मुळे दुरुस्ती होत नाही अशा असंख्य तक्रारी इकडे कार्यालयात प्राप्त होत आहेत आत्ता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना १००/टक्के अचूकता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे

             संगणकीकृत ७/१२ मधील अचूकता साध्य करण्यासाठी आपण चावडी वाचन एडीट रि एडीटसह कलम १५५ चया आदेशानुसार दुरूस्ती सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांच्या वापर करून ७/१२ चे उद्दिष्ट आपण ९८/टक्के सध्या केले आहे तरीही ही अचूकता १००/टक्के साध्य करण्यासाठी तसेच ई फेरफार प्रणालीत निदर्शनास न येणार्या काही त्रुटी /चूका खातेदार निदर्शनास आणून देतील त्या चूक दुरुस्ती अर्ज स्वीकारणे आणि त्या प्रमाणे तहसिलदार यांचे कलम १५५ खालील आदेश काढून ७/१२ दुरूस्ती करण्यासाठी तालुका किंवा मंडळ स्तरावर कॅम्प घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे

    संगणकीकृत ७/१२ मधील चूका दुरुस्ती साठी प्रत्त्येक तालुक्यातील तालुका स्तरावर किंवा मंडळ स्तरावर आठवड्यातून एक दिवस कॅम्प आयोजनासाठी निश्चित करण्यात येणार आहे व त्याची व्यापक प्रचार प्रसार प्रसिध्दी देण्यात यावी

      (१) हा कॅम्प चया ठिकाणी ७/१२ दुरुस्ती साठी लागणारे नवीन अर्ज स्विकारण्याची सोय जुन्या हस्तलिखित अभिलेखावरुन खात्री करणे तलाठी कलम १५५ चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे तहसिलदार यांनी ऑनलाईन प्रस्तावाना खात्री करून मान्यता देणे परिशिष्ट क मधील आदेश तहसिलदार यांनी स्वाक्षरी करणे आणि मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार यांचे स्वाक्षरी पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे इत्यादी कामे करण्यात येतील

     (२) संगणकीकृत ७/१२ मधील एकही चूक दुरुस्ती आत्ता तहसिलदार आदेशाशिवाय होऊ शकत नसल्याने कॅम्प साठी तहसिलदार व नायब तहसिलदार ( ई. फेरफार ) यांची उपस्थिती बंधनकारक राहील

      (३) ई हक्क प्रणालीतून आलेले सर्व ऑनलाईन अर्ज या कॅम्प मध्ये निकाली काढण्यात येतील

        (४) सदरचे सर्व कॅम्प उप विभागीय अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली पार पडतील

        (५) या कॅम्प मध्ये ओ डी सी अहवालातील विसंगती ७/१२ ची दुरुस्ती देखील करण्यात येईल तसेच शासनाच्या दिनांक ११/१/२०२१ चया निर्देशानुसार प्रमाणे गाव नमुना न ( क) मधील नोंद देखील अद्यावत करणेत येईल

     (६) हे कॅम्प दर आठवड्यात एका ठराविक दिवशी २०/ जानेवारी २०१२ ते २० मार्च २०२१ या काळात प्रत्त्येक तालुक्यात आयोजित करण्यात येतील आणि या कॅम्प चया पर्यवेक्षकासाठी जिल्हा स्तरावरून व विभागीय स्तरावरून वरिष्ठ महसूल अधिकारी यांचीही नियुक्ती करावी 

       (७) या कॅम्प फलनिष्पत्ती खालील संगणकीकृत ७/१२ मधील चूका दुरुस्ती साठी आयोजित कॅम्प अहवाल जिल्हा स्तरावर कळविणे बंधनकारक आहे

    आपण पाहतो जागेचा वाद पिढ्यान् चालत असतो घरच्या घरे बरबाद होतात काही जण जागेसाठी खून पूर्ववैमनस्यातून मारामाऱ्या असे प्रकार घडतात यातच प्रामुख्याने वेळ आणि पैसा वाया जातो हे सर्व थांबवण्यासाठी तालुका स्तरावर तहसिलदार यांना सह हिससेदार संमतीने वाटणीपत्र करण्याचा अधिकार दिला आहे आपण आपली समस्या लेखी स्वरूपात तहसिलदार कार्यालय येथे दाखल करा आणि पाठपुरावा करा

          आत्ता ७/१२ व फेरफार उतारा यात काही तलाठी व समाजातील काही लोक यांना हाताशी धरून बोगस नोंद घालणे मयताचे नावे दस्त करतात असे प्रकार घडतात ईसलापूर मधील उदाहरण म्हणजे. अशोक शिवलिंग देशमाने वय ५६ हे अशाच प्रकाराला कंटाळून व सलग दोन वर्षे तलाठी कार्यालय मध्ये हेलपाटे मारावे लागले अखेर शेवटी त्यांनी इस्लामपूर तहसिलदार कार्यालय समोर अमरण उपोषण सुरू केले सलग सात दिवस उपोषण चालले सर्व परिवार असल्या कडाक्याच्या थंडीत उपोषण करत होता परगावचे असल्यामुळे जेवन खाण्याचे सुध्दा मोठी अडचणीला सामोरे जावे लागले तरि सुध्दा वाईट वाटले की कोणताही शासनाचा अधिकारी इ कर्मचारी यांच्या भेटिला आला नाही वाईट वाटत की अधिकारी एकदा मोठा नेत्यांने नुस्ता फोन केला असतां तरी उपोषण ठिकाणी भेट दिली असती पण सर्वसामान्य व्यक्ती उपोषणाला बसला आहे काय त्याला किंमत नाही कोणीही भेटायला नाही सलग सात दिवस उपोषण करणारा व्यक्ति स्वता उठून तहसिलदार कार्यालय मध्ये साहेबाला भेटायला जातो या सारखें वाईट नाही 

         शासनाकडे माझे हात जोडून विनंती करतो की बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन हे होण्याआधी रोखा आंदोलनकर्ते यांचा मुद्दा कसा आहे समाजीक वैद्यकीय वैयक्तिक हक्कासाठी असेल तर लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा ज्या विभागामुळे हि परस्थिती निर्माण झाली आहे त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर उपोषण व अन्य आंदोलन वेळी होणारा जीव व वित्त हाणीचा खर्च आकारण्यात यावा असा कायदा तयार झाला पाहिजे

            वरील प्रमाणे समाजसेवा उठाव आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी समाजसेवा वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा तालुका

९८९०८२५८५९



वाचा -




शासनाचा सर्वात मोठा निर्णय

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 शासनाचा सर्वात मोठा निर्णय



       दिव्याग व्यक्ति यांना मिळाला न्याय प्रत्त्येक दिव्याग व्यक्तीला मिळणार शिधापत्रिका .

               दिव्याग व्यक्ति समाजात एक सहानुभूतीने विचार करण्याचा वर्ग आहे . तीन चाकी सायकल , पाटावरून , कुबड्या , घेऊन चालणारे . काठीच्या आधाराने , कृत्रिम अवयव , वापरुन आपली कामे करणारे . मदतीसाठी दुसर्याची वाट केवीलवाने चेहरे करून बघताना आपणास दिसतात . आधार कार्ड नोंदणी , सर्कल चौकशी , तहसिलदार कार्यालयात पेन्शन , योजना , यासाठी आॅफिस मध्ये चौकशी करणेसाठी जाता येत नाही .

                बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने वेळोवेळी निवेदने व संदेश पाठवून दिव्याग व्यक्तिच्या अडचणी मांडल्या आहेत . पण कोणत्याही कार्यालयाने याचा विचार केला नाही . त्यांना अधिकारी व कर्मचारी यांना भेटण्यास जाता येत नाही . तर प्रत्त्येक दिव्याग कल्याणकारी आॅफिस मध्ये , दिव्याग सहाय्यता करणेसाठी एक एक कर्मचारी नेमण्यात यावेत .

             शासनाने या सर्व गोष्टींचा अभ्यास करून व सर्वे करून दिव्याग लोकांना काही काम धंदा करता येत नाही . म्हणून त्यांचा अन्न , धान्य याचा प्रश्न सुटावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडून वेळोवेळी म्हणजे .

         दि. ५-११-१९९९

         दि. ८-८-२००१

        दि . २५-५-२००५

        दि . २९ जून २०१३

        दि. १७ डिसेंबर २०१३

        दि .२१ डिसेंबर २०२०


          अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत २०१३ नुसार ग्रामीण भागात (४ लाख ६ हजार ९७१ ) शहरातील लोकांच्या साठी (२ लाख ३०हजार ४५ ) अशी एकूण (७ लाख १६ ) लाभार्थी संख्या निश्चित केली आहे . अंत्योदय योजना, बीपीएल , सर्व दिव्याग व्यक्तिचा समावेश करणेसाठी १ फेब्रुवारी २०१४ नुसार सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत .

             अन्न सुरक्षा कायदा २०१३ नुसार अन्न धान्य याचा लाभ मिळवण्यासाठी ज्या दिव्याग व्यक्तिंना रेशनकार्ड हवे आहे . अशा सर्व दिव्याग बांधवांनी संबंधित कार्यालयात नवीन रेशनकार्ड मिळणे साठी अर्ज करावा .दिव्याग व्यक्ति कडून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केल्याप्रमाणे पात्र दिव्याग व्यक्तिंना नवीन शिधापत्रिका वितरण करण्यात यावे , व त्यांच्या समावेश प्रधान लाभार्थी कुटुंब योजनेत त्वरित करण्यात यावा अशी तरतूद शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे .

             तरी सर्व दिव्याग बांधवांनी आपल्या जवळच्या तहसिलदार कार्यालय येथील पुरवठा विभागासी आजच संपर्क साधावा . काही अडचण आल्यास खालील नंबरवर फोन करा .


    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर ,

  संस्थापक अध्यक्ष :- अहमद नबीलाल मुंडे .



    रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा.

    रेशन कृती समिती सांगली जिल्हा

    मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा .

    माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा.

९८९०८२५८५९


प्रचार व प्रसार समाजसेवा जनप्रबोधन ,वाचन ,लेखन संबोधन, प्रबोधन, आणि नेतृत्व करणेसाठी आपल्या गावात तालुका , जिल्हा , राज्य , येथून पदाधिकारी नेमणे आहे .

   तरी इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड झेरॉक्स , एक फोटो व कागदपत्रांच्या माहीती व आमचें कामा संदर्भात माहिती घेणे साठी वरिल फोन नंबर वर फोन करून संपर्क साधावा .





वाचा -

कायदा माझ्या भारतीय घटनेचा -

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI...

नवनाथ खेडकर यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर....!

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 नवनाथ खेडकर यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर....!

 



शेवगाव प्रतिनिधी 

अक्षय केदार


शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील रहिवासी असलेले तसेच डोंगराळ पट्यात राहून देखील सर्व सामान्यांची जाण ठेवणारे गोर गरीब जनतेच्या सुखदु:खात नेहमी सहभागी होऊन सर्व सामान्य जनतेचे हित जोपासणारे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ खेडकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नुकताच जय भगवान युवा प्रतिष्ठाण दैत्यनांदूर यांचे तर्फे देण्यात येणारा समाज रत्न पुरस्कार नवनाथ खेडकर यांना जाहीर करण्यात आला असून सदर पुरकाराचे वितरण दि. १५ फेब्रुवारी रोजी दैत्यनांदूर येथील भाऊ बाबा मंदिरासमोर होणार आहे. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी ह.भ.प. रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान येळी तसेच शेवगाव-पाथर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत डेरे, एसपी ऑफिस मधील संजूबाबा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी नवनाथ खेडकर यांना प्रतिष्ठान च्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे वरील मान्यवरांच्या शुभहस्ते नवनाथ खेडकर यांना हा हा पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे. खेडकर यांचे गेल्या तीन-चार वर्षापासून चालू असलेल्या सामाजिक कार्याची दखल दैत्य नांदूर येथील जय भगवान युवा प्रतिष्ठान घेतली असून जय भगवान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ दहिफळे यांनी नुकतीच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध संस्था तसेच मित्रमंडळी व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

वाचा-

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI


अनाथाचा नाथ अजिनाथ -Shevgaon

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

  



शेवगाव प्रतिनिधी

अक्षय केदार


पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर हे गाव या गावामध्ये अजिनाथ दहिफळे नावाचा तरुण गेली पाच वर्षांपासून आपल्या गावातील  समाज्याची जान आसनार्या थोर व्यक्तिच्या मदतीने पाथर्डी शेवगाव तालुक्यातील अनाथ  व निराधार मुलांना शिक्षणासाठी अधार देत आहे...त्यांना दत्तक घेत आहे...

आत्तापर्यंत जवळपास पाथर्डी शेवगाव तालुक्यातील तीस मुलांना त्याने प्राथमिक शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे...व कित्येक निराधार मुलांना शालेय साहित्याची मदत करुन त्यांना शिक्षणासाठी अधार दिला आहे..

खरच त्यांचे कार्य  कौतुकास्पद आहे ..काल आव्हाने येथील दोन अनाथ निराधार मुलांना  त्यांनी पुर्ण शालेय साहित्य भेट दिले तीन वर्षांपासून ते या अनाथ व निराधार मुलांना न विसरता शालेय साहित्य आणुन देतात खरच त्यांचे कार्य कौतुकास्पद आसल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गरड सर बोलताना म्हणाले..

फक्त अनाथ निराधार मुलांना शिक्षणासाठी मदतच नाही तर  आपल्या गावातील होतकरू व हुशार पन्नास हुन अधिक मुलांचे गेली चार वर्षापासून रोज आपली सर्व कामे सोडुन चार-पाच तास मोफत क्लास घेत आहेत...गावातील आठ दहा लहान मुले तर अक्षरशा रात्री झोपण्यासाठी सुद्धा त्यांच्या घरी असतात. नक्कीच गावातील मुलांना आधिकारी बनविण्याचे स्वप्न त्यानी मनाशी ठरविले आहे..हे कार्य करण्यासाठी वेळोवेळी गावातील सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळते म्हणूनच हे कार्य मला शक्य आहे ते म्हणाले.व लवकरच आपन आपल्या गावामधे अनाथ व निराधार मुलांसाठी अनाथालयाची सुरवात करनार आहोत आसे ते म्हणाले..

  कायदा माझ्या भारतीय घटनेचा - ..

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI

कायदा माझ्या भारतीय घटनेचा -

कायदा माझ्या भारतीय घटनेचा



                राज्य घटनेने आपणास विविध स्वातंत्र्य हक्क व अधिकार दिले तसेच त्यासाठी कायदेशीर तरतूद सुध्दा करण्यात आली आहे

कलम (१) कायद्याचे नाव

कलम (२) भारतात केलेल्या अपराधास शिक्षा

कलम (३) भारताच्या बाहेरील हददित केलेलें अपराध

कलम (४) परमुलकी अपराधास हा कायदा लागू

कलम (५) अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही

कलम (६) ह्या कायद्यातील लक्षणास अपवाद

कलम (७) अर्थ पूर्ण शब्द

कलम (८) लिंग

कलम (९) वचन

कलम (१०) पुरुष आणि स्त्री शब्दाचा अर्थ

कलम (११) मनुष्य

कलम (१२) साधारण सर्व लोक

कलम (१३) हुकुमशाही व राजेशाही रद्द

कलम (१४) शासकीय सेवक

कलम (१५) रद्द

कलम (१६) रद्द

कलम (१७) सरकार

कलम (१८) भारत

कलम (१९) न्यायाधीश

कलम (२०) न्यायाचे कोर्ट

कलम (२१) लोकसेवक

कलम (२२) जंगल मालमत्ता

कलम (२३) गैरलाभ /गैरहानी

कलम (२४) लबाडीने

कलम (२५) कपटाने

कलम (२६) समजण्यास कारण

कलम (२७) बायको

कलम (२८) नकली पदार्थ

कलम (२९) (अ) विदूत नोंदी

कलम (३०) मुलयवान रोखा

कलम (३१) मृत्यू लेख

कलम (३२) कृत्याचया करण्यास /वरजनास लागू

कलम (३३) कृती आकृती

कलम (३४) सामायिक इरादा

कलम (३५) गुन्हा करण्याच्या इराधान कृत्य

कलम (३६) अंशतः समजून कृत्य

कलम (३७) अपराध्यांना सामील होणे

कलम (३८) अपराधाचा दोष येणे

कलम (३९) अपारकशीने / इजापूरवक

कलम (४०) अपराध

कलम (४१) विशेष कायदा

कलम (४२) सथलविशेषाचा कायदा

कलम (४३) गैरफायदा कायद्याने करणे पात्र

कलम (४४) क्षती / हाणी

कलम (४५) जीव

कलम (४६) मरण

कलम (४७) प्राणी

कलम (४८) नाव

कलम (४९) वर्ष

कलम (५०) कलम

कलम (५१) शपथ

कलम (५२) इनामाने / शुध्द हेतूने 

कलम (५२) अ आसरा देणे आश्रय अपवाद 

कलम (७६) कायदेशीर बांधिलकी असलेल्या व्यक्तिने तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेले कृती

कलम (८२) सात वर्ष वयाखालील बालकाने केलेला गुन्हा कृती

कलम (८३) सात वर्षांच्या वरिल व बारा वर्षां खालील अपरिपक्व व समजशकति असलेल्या बालकाने केलेलीं कृती

कलम (८४) वेड्या मनुष्याने केलेले कृत्य

कलम (९०) भीतीमुळे दिलेली संमती

कलम (९६) खासगी रित्या बचाव करण्याचा ओघात

कलम (९७) शरिर व मालमत्तेचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क

कलम (१००) शरिराचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणणयाइतपत केंव्हा व्यापक असतो

कलम (१०१) असा हक्क मृत्यू हून अन्य अपाय करण्याइतपत केंव्हा व्यापक असतो

कलम (१०२) शरिराचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क सुरू हेणे व चालू राहणे

   सहाय्य करण्याविषयी

कलम (१०७) एखादा गुन्हा करण्यासाठी सहाय्य करणे

कलम (१०८) अप्रेरक

कलम (१०९) अप्रेरकामुळे परिणामतः

कलम (११४) अपराधावेळी सहाय्य करणारा जवळ असणे

कलम (१४१) बेकायदेशीर जमाव

कलम (१४२) बेकायदेशीर जमावाचा घटक असणे

कलम (१४३) शिक्षा

कलम (१४४) प्राणघातक हतयारासह बेकादेशीर जमावात सामिल होणे

कलम (१४५) बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा आदेश झाल्याने माहिती असूनही सामील होणे

कलम (१४६) दंगा भरणे

कलम (१४७) दंगा करण्याबद्दल शिक्षा

कलम (१४९) विधिनियूकत जबाबदारी

कलम ((१५१) पाच किंवा अधिक व्यक्तिंना पांगविणयाचा आदेश मिळाल्यानंतर जाणिवपूर्वक थांबून राहणे

कलम (१५३) अ धर्म. वंश. जन्म. निवास. भाषा. ई 

         वरील सर्व कायदे कलम आपणासाठी घटनेत लिहून ठेवली आहेत तरि सुध्दा आज खून मारामाऱ्या. अपहरण बलात्कार. कौटुंबिक हिंसाचार. या घटनात वाढ होतच आहे

  संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार व प्रसार वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

माहिती अधिकार

पत्र दाखल केल्यापासून ३० दिवसांच्या आत उत्तर देणे बंधनकारक आहे





वाचा - 

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD ...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI

दफ्तर दिरंगाई कायदा 2006 - ...

अन्न धान्य वितरण आणि कायदा - FOOD

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=6635653436316363626562383530633364663062303766333435393362306332

 अन्न धान्य वितरण

शिधापत्रिका प्रकार



शिधापत्रिका संबंधित कामे पूर्ण करण्याचा कालावधी

          सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतरगत निर्धारित दराने व योग्य दर्जाचे धान्य शिधापत्रिका धारकांना खात्रीशिररीतया उपलब्ध होईल याची हमी देण्याच्या उद्देशाने शासनाने सुधारित वितरण प्रणाली राबविण्याबाबत दि २३/ फेब्रुवारी २०१२ रोजी निर्णय घेतला आहे सदर सुधारित धान्य वितरण प्रणाली अंतरंग भारतीय अन्न महामंडळ गोदाम ते रास्त भाव दुकानापर्यंत जिल्हावार एकाच वाहतूक दाराकडून शासकीय खर्चाने अन्न धान्य वाहतूक करण्याचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे

  शिधापत्रिका

शिधा वसतू प्राप्त करून घेण्यासाठी कुटुंबाकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे शिधापत्रिका मिळण्यासाठी शिधावाटप कार्यालय किंवा तहसिलदार कार्यालय विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने स्वता केला पाहिजे

 (अ ) शिधापत्रिकेकरिता आकारण्यात येणारे शुल्क

(१) पुरवठा / शिधापत्रिकेच्या प्रकार

शुल्क. १० रुपये

(२) नवीन पिवळी शिधापत्रिका

शुल्क. २० रुपये

(३) नवीन शुभ्र शिधापत्रिका

शुल्क. ५० रुपये

(ब ) पुरवठा/ शिधापत्रिकेचा प्रकार व शुल्क

(४) दुय्यम पिवळी शिधापत्रिका 

शुल्क. २० रुपये

(५) दुय्यम केशरी शिधापत्रिका

शुल्क. ४० रुपये

(६) दुय्यम शुभ्र शिधापत्रिका

शुल्क. १०० रुपये

(७) शिधावाटप / पुरवठा कार्यालयातून दिले जाणारे विविध अर्जाचे नमुने ( नमुने नंबर १ सह अर्जाचे सर्व नमुने ) 

शिधापत्रिका हि शासनाची मालमत्ता असल्यामुळे पुरवठा निरीक्षक किंवा इतर संबंधित अधिकारी मागणी करतील तेव्हा शिधापत्रिका धारकाने त्यांना शिधापत्रिका दाखविली पाहिजे कोणत्याही व्यक्तिने एकापेक्षा अधिक शिधापत्रिका मिळविणे किंवा एकापेक्षा अधिक शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे हा गुन्हाच आहे

(ब ) काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा

कामाचे स्वरूप

(१) नविन शिधापत्रिका मागणी

३० दिवस

(२) शिधापत्रिकेतील नावात दुरुस्ती

कार्यालयायीन फक्त ३ दिवस

(३) इतर राज्यातून आलेल्या कामगार व नवीन अर्जदारास तात्पुरती शिधापत्रिका देणे

दिवस १५ फक्त

(४) शिधापत्रिकेत नवीन नाव समाविष्ट करणे / वाढविणे

गृह भेट आवश्यक असल्यास ३० दिवस अन्यथा १५ कार्यालयीन दिवस

(५) शिधापत्रिकेत नाव कमी करणे

दिवस ३ कार्यालयीन 

(६) शिधापत्रिका पत्ता बदल करणे

दिवस ३०

(७) शिधापत्रिकेत नवीन जन्माला आलेल्या मुलांचे नाव वाढविणे ( जन्म दाखला सहित )

दिवस फक्त १ 

(८) शिधापत्रिकेत नोद असलेल्या लहान मुलांचे एकांके वाढविणे

दिवस फक्त १ 

(९) हरवलेल्या शिधापत्रिकेएवजी दुय्यम शिधापत्रिका देणे

दिवस फक्त ३० 

(१०) फाटलेल्या / खराब झालेल्या शिधापत्रिकेएवजी दुय्यम शिधापत्रिका देणे

गृह भेट आवश्यक असल्यास दिवस ३० अन्यथा ६ दिवस कार्यालयीन 

(क) तक्रार कोणाकडे करायची

शिधावाटप दुकान / शिधापत्रिका / शिधावसतू याबाबत तक्रारी संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत पद निर्देशानुसार अधिकारी /प्रथम अपिलीय अधिकारी व्दितीय अपिलीय अधिकारी खालील प्रमाणे घोषित करण्यात आले आहेत

(१) मुंबई/ठाणे शिधावाटप शेत्र 

अधिकारी. ( शिधावाटप अधिकारी ) सहाय्यक नियंत्रक शिधावाटप ( उप नियंत्रक शिधावाटप ) 

(२) पुणे /नागपूर / सोलापूर 

अधिकारी. ( अन्न धान्य वितरण अधिकारी श्रेणी २) ( अन्न धान्य वितरण अधिकारी श्रेणी १) ( उप आयुक्त (पुरवठा )

(३) इतर क्षेत्र 

अधिकारी परिमंडळ अधिकारी /तहसिलदार )(जिल्हा पुरवठा अधिकारी )(उप आयुक्त पुरवठा )

(ड) तिहेरी शिधापत्रिका योजना

( ढ ) केशरी शिधापत्रिकेसाठी निकष

(ण) शुभ्र शिधापत्रिका निकष

(त ) अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

(थ) अंत्योदय अन्न योजना

( द) रास्त भाव /शिधावाटप दुकाने

(ध) रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्याबाबत करावयाची कार्यवाही

( न) बचत गट अर्ज मागविणे व गटाची निवड 

(प) रेशन दुकानदार मृत्यू नंतर त्याच्या वारसास रेशन दुकान/शिधावाटप परवाना मंजूर करणे

(फ ) शिधावाटप दुकाने मंजूरी साठी कालमर्यादा

वरील प्रमाणे सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या सोबत या माझ्या मागे कीती आहेत त्यापेक्षा मी किती जनांच्या मागे आहे ते बघा



समाजसेवा हक्क व अधिकार बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको निवेदन मागणी अर्ज तक्रार अर्ज उठाव वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९

आमचें सर्व नवीन नियुक्त पदाधिकारी यांनी आप आपल्या जिल्ह्यात सहायक कामगार आयुक्त भवन मध्ये होणारी कामगार नोंदणी सापेक्ष पणे सुलभ आणि सुटसुटीत पध्दतीने होणेसाठी निवेदन दाखल करा सुरक्षा संच वाटप किती झाले यासाठी माहिती अधिकार दाखल करा

लवकरात लवकर बांधकाम कामगार. रुग्ण हक्क व अधिकार. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ. रेशन अधिनियम कायदा. माहिती अधिकार. हे पाच विषय एकत्र सांगणारे पुस्तक प्रकाशित करणार आहोत तरी फोन करून आपले पुस्तक बुक करा मर्यादित पुस्तके आहेत




वाचा - 

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे ...

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI....

दफ्तर दिरंगाई कायदा 2006 - ...

शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी - अहमद मुंडे...

लूट आणि फक्त लूट - अहमद मुंडे

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 लूट आणि फक्त लूट -  लूट आणि फक्त लूट



               आज सर्वत्र बाजार माॅल इत्यादी एम आर पी वर डिस्काउंट. एकावर एक मोफत. अशा आॅफरस ग्राहकांना जास्त भुरळ घातली आहे अगदी एक साबनाची वडि चहा तेल. खरेदी करणारा ग्राहक सुध्दा सर्वात जास्त डिस्काउंट हेच पाहत असतो कसे काय दिले जातात डिस्काउंट ? एवढे द्यायला कंपनीला कसे काय परवडतय ? हे व्यापारी नुकसानीत धंदा करतात काय ? एवढा डिस्काउंट देणारे पण आज भारतातील सर्वात श्रीमंत यादित कसे ? असा प्रश्न आपणास पडतो का ? 

         कृपया सर्वप्रथम हे ध्यानात घ्या कि ग्राहकांना उदार होऊन डिस्काउंट देणारे या व्यक्ती कोणी समाजसेवक अथवा धर्मादाय संस्था नाहीत या सर्व योजना म्हणजे धनिक लोकांनी सुरू केलेला भुलभुलया असून एम आर पी रूलमधील पळवाट आहे याचा गैरफायदा घेऊन डिस्काउंट चे नावाखाली ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक करुन त्याची फसवणूक केली जात आहे हा प्रकार गेल्या बर्याच वर्षांपासून सुरु असून डिस्काउंट चे नावाखाली ग्राहकांना दरवर्षी सर्वे नुसार पुढे आलेली अंदाजे रक्कम तीन लाख कोटी असावी आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर हा सर्वात मोठा घोटाळा असून त्याबाबतची माहिती आपण जाणून घेणे गरजेचे आहे

             १९९२ साली तत्कालीन सरकारने मुक्त आर्थिक धोरणांचा स्विकार केला किरकोळ बाजारात काही प्रमाणात मोठ्या व्यापारी वर्गाचा उद्योगपती व धनिकांनी प्रवेश केला देशातील प्रमुख आणि मोठया शहरात मोठी चकाचक दुकाने सुरू करून अशा लूटीला सुरवात झाली परंतु सर्वसामान्य ग्राहक या मोठ्या दुकानाकडे पाट फिरवली काही मोठी दुकाने बंद पडली तरी काही महाभाग आपले नशीब आजमावूने सोडले नाही आणि पुन्हा ते मार्केट मध्ये दाखल झाले

             साधारण वीसेक वर्षांपूर्वी सुपर मार्केट चेन तयार करण्यात आली आणि फेस्टिव्हलमध्ये त्यांनी एम आर पी रुलमधील पळवाटाचा गैरफायदा घेऊन fmgc क्षेत्रातील काही उत्पादकांकडून त्यांच्या उत्पादनाचे मोठे मोठे पॅक स्पेशल किंमती टाकून बनवून घेतलें व जाहिरात वृतमानपत्र यातून मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या हि त्यांची युक्ति इतकी प्रभावशाली ठरली आणि ग्राहकाची डिस्काउंट मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी झाली त्या चार दिवसांत आजुबाजुला असणारे बाजार माॅल यांची परिसरातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली अशा प्रकारे या धनिकाना ग्राहकांना लुबडणयाचा या नविन गोरखधंदयाचा शोध लागला हि फसवणूक अगदी चाणाकक्षपणे कोणताही कायदा न मोडता केली जाते याचे साधे सोपे उदाहरण देतो

           एम आर पी रुल अॅकट ( इंडिया मेटरोलाॅजी ) हा कायदा येण्यापूर्वी कोणत्याही वस्तूची व उत्पादनाची किंमत छापलेली नसायची त्यामुळे एकच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कीमतीला विकली जायची त्यात ग्राहकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक व अडवनूक होत होती त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करून त्याची फसवणूक होऊ नये म्हणून १९७६ साली देशात एम आर पी रूल लागू करण्यात आला व १९९० साली या कायद्यात काही किरकोळ सुधारणा करण्यात आल्या या कायद्यानुसार उत्पादकांना त्यांच्या उत्पादनावर विक्री अधिकतम किंमत एम आर पी छापणे बंधनकारक करण्यात आले कीमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास विक्री करणार्या वर गुन्हा दाखल करून त्यांना जबरि दंड व शिक्षा तरतूद करण्यात आली 

         सर्वात मोठी लूट आज औषध व मेडिकल विक्री भरमसाठ किमती छापण्यास मुभा असलेमुळे वैद्यकीय ठिकाणी चालणारी लूट



         काही औषधांवर काही पटिने किंमती छापून सदर कंपनी त्याची औषध रुग्णांस लिहून देणे साठी डाॅ लोकांना काही अमिष दाखवतात काही डॉ या अमिषाला बळी पडून रुग्णांना उपयोगी नसणारी सुध्दा औषधे केवळ कमिशन साठी लिहून देतात एका बाजूने हे औषध आत येते आणि नंतर सरळ मेडिकल मध्ये मागे जाते आणि अशा डॉ मुळे पेशंट चे नातेवाईक खड्ड्यात जातात

        काही डॉ. मेडिकल वाल्यांनी संगनमत करून रुग्णांना अशी औषधे लिहून देतात की डाॅ यांनी सांगितलेल्या मेडिकल दुकानातच सदर औषध उपलब्ध असतात या औषधांवर अनेक पटिने किंमती छापलेल्या असतात

         हा तर सर्वात मोठा प्रश्न आहे अनेक दवाखान्यात औषधांची मेडिकल दुकाने सुरू केली आहेत काही ठिकाणी अधिक नफा मिळवण्यासाठी रुग्णांना गरज नसणारे औषधे दिली जातात भरमसाठ किमती छापण्यास सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राता सर्वसामान्य जनतेला लूटले जाते दुर्दैवाने एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एकादा पेशंट कोणाला अपघात किंवा गंभीर आजार झाला तर औषधं उपचारासाठी त्याची सर्व पूंजी बचत दागदागिने व सर्व मालमत्ता जाऊन भिकेला लागतो तरी त्याला डॉ कडून मेडिकलच्या माध्यमातून होणारि लूट थांबवावी अशी डॉ लोकांची इच्छा होत नाही पेशंट मृत्यू झाला तरी औषध आणा सांगितले जाते पेशंटला बघू अथवा भेटू दिले जात नाही यासाठी जर औषधांवर योग्य किमती छापल्या गेल्या तर सदर अपप्रवृत्ती काही प्रमाणात कमी होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील

     ‌ वैद्यकीय क्षेत्रातात लिहण्यासाठी बरेच काही आहे दवाखान्यात नागरि सनद. उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार. औषध दुकान निवडणे. आपल्याला दवाखाना निवडण्याचा अधिकार. आरोग्य योजनेची माहिती. योजना कोणत्या आजारांवर कीती शासन अनुदान किती योजनेत न बसण्याची कारणे आत्ता रेशन कोणतेही असूद्या उपचार घेणाऱ्या व्यक्तिचे नाव रेशनकार्ड मध्ये असणे आवश्यक आहे हे आपणास माहीत असणे गरजेचे आहे

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

९८९०८२५८५९ 

वरील प्रमाणे समाजसेवा उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा

      रेशन कार्ड संबंधित

अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू झाली आहे काय झाली असेल तर सर्वे करायला आलेला शासनाचा अधिकारी आहे का त्यांचे आयकार्ड चेक करा मगच माहिती द्याव




वाचा - 

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI...

आंबीखालसा गावातील सलीम शेख सी.ए परीक्षा उत्तीर्ण...

दफ्तर दिरंगाई कायदा 2006 -...

अहमदनगर की निज़ाम शाही....….AHMEDNAGAR NIZAM SHAHI ...

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 



 राज्यातील जनतेच्या आरोग्याची प्रथम जबाबदारी लक्षात घेवून, त्यांच्या दैनंदिन आहारातील परिणामकारक अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त होणा-या गोपनीय माहितीच्या आधारे धाडी आयोजीत करण्यात येतात.

 राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसेच अन्न व्यावसायीकांना अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा देखील धाडीचा अन्य हेतू असतो.

 दिनांक 16.01.2021, शनिवार रोजी अश्याच नियोजनाचा भाग म्हणून मुंबई आणि ठाणे परिसरातील काही खादयतेल व्यवसायांवर धाडी घालण्यात आल्या.

 या धाडीत मुंबई परिसरातील 1) मे. आयता एन्टरप्रायजेस प्रा.लि., बोरीवली (पश्चिम), मुंबई-92 2) मे. अष्टमंगल ऑईल मार्केटींग प्रा.लि.,गोरेगाव (पश्चिम), मुंबई -86 व ठाणे परिसरातील 3) मे. सदानंद ऑईल टे्डर्स, वसई, जि. ठाणे, 4) मे. गौतम एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई, 5) मे. शिवशक्ती एन्टरप्रायजेस, वाशी, नवी मुंबई, 6) मे. गॅलक्सी एन्टरप्रायजेस, काल्हेर, ता. भिवंडी, 7) मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर आणि 8) मे. आशिर्वाद ऑईल डेपो, मिरारोड, जि. ठाणे या आठ खादयतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई घेण्यात आली. एकूण 30 अन्न सुरक्षा अधिकारी सदर धाडीत सामील झालेले होते. सर्व ठिकाणी मिळूण एकूण 4,98,74,973/- (चार करोड अठयान्नव लाख चौ-याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर फक्त) रुपायांचा खादय तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण 93 खादय तेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले.

 धाडीचा उद्देश व परिणाम तपासता यावा म्हणून प्रथम प्राधान्याने विश्लेषण अहवाल मागवण्यात आले. तपासण्यात आलेल्या नमुन्यापैकी मे. गुलाब ऑईल अँड फुड इंडस्ट्रिज, वसई (पूर्व), जि. पालघर या पेढीतुन घेण्यात आलेल्या 14 पैकी 14 नमुने प्रमाणीत असल्याचे आढळून आले आहे. तसेच घेण्यात आलेल्या एकूण 93 खादयतेलाच्या नमुन्यापैकी अप्रमाणीत दर्जाचे 49 नमुने आढळून आले व 44 नमुने प्रमाणीत दर्जाचे आढळून आले.


 एकूण घेतलेल्या शेंगदाणा तेलाच्या 11 नमुन्यापैकी 06 नमुने (54.55 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 एकूण घेतलेल्या मोहरी तेलाच्या 19 नमुन्यापैकी 12 नमुने (63.16 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 एकूण घेतलेल्या तिळ तेलाच्या 05 नमुन्यापैकी 05 नमुने (100 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 एकूण घेतलेल्या सोयाबिन तेलाच्या 11 नमुन्यापैकी 11 नमुने (100 टक्के) प्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 एकूण घेतलेल्या सुर्यफुल तेलाच्या 20 नमुन्यापैकी 12 नमुने (60.00 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 एकूण घेतलेल्या पामोलिन तेलाच्या 13 नमुन्यापैकी 04 नमुने (34.77 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 एकूण घेतलेल्या कॉटनसिड तेलाच्या 02 नमुन्यापैकी 02 नमुने (100 टक्के) प्रमाणीत असल्याचे आढळून आले.

एकूण घेतलेल्या कॉर्न तेलाच्या 01 नमुन्यापैकी 01 नमुने (100 टक्के) प्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 एकूण घेतलेल्या वनस्पतीचे 01 नमुन्यापैकी 01 नमुने (100 टक्के) प्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 एकूण घेतलेल्या राईस ब्रान तेलाच्या 10 नमुन्यापैकी 10 नमुने (100 टक्के) अप्रमाणीत असल्याचे आढळून आले.

 उपरोक्त कारवाई श्री शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई विभाग, अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

 प्रमाणीत आढळलेल्या खादय तेलाचा जप्तसाठा तात्काळ विक्रीसाठी खुला करण्याचे व अप्रमाणीत नमुन्या बाबतीत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्त, म.राज्य यांनी दिले आहेत.

 वरील धाडीच्या आधारे महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागामध्ये खादय तेलाच्या दर्जाची सखोल तपासणी करण्याचे आदेश सर्व सह आयुक्तांना देण्यात आले असुन गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.





वाचा -

अहमदनगर की निज़ाम शाही....….AHMEDNAGAR NIZAM SHAHI

आंबीखालसा गावातील सलीम शेख सी.ए परीक्षा उत्तीर्ण

तर हे सरकार इतरांना काय न्याय देणार - डॉ. परवेज अशरफी AIMIM MAHARASHTRA

दफ्तर दिरंगाई कायदा 2006 -


आंबीखालसा गावातील सलीम शेख सी.ए परीक्षा उत्तीर्ण

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=8918e3ebc1d8b81261ae6dde0667357d

 

 


घारगाव(सय्यद वसीम)

मेहनत करण्याची तयारी असले तर यश हे निश्चित असतं.कष्ट,जिद्द,संघर्ष आत्मविश्वास यांच्या जोरावर जगातील अशक्य गोष्टी सहज शक्य होतात.यायचं उदाहरण म्हणजे संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा गणपिर दरा येथील सामाजिक कार्यकर्ते,माजी ग्रामपंचायत सदस्य. तालुक्यातील जेष्ठ पत्रकार, विचारावंत शेतकरी प्रश्नाचे गाढे अभ्यासक श्री.

सिराजभाई अंबिर शेख.सिरीजभाई यांना दोन मुलं मोठा मुलगा कालिम हा उच्च शिक्षण घेऊन धुळे येथे शेतीशी निगडित असणाऱ्या इफको या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.आणि दुसरा मुलगा सलीम शेख हा नुकताच सी.ए ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.सलीम च प्राथमिक शिक्षण हे गणपिर दरा प्राथमिक शाळा, प्रभारक राव भोर विद्यालय या ठिकाणी मराठी माध्यमातून झाले आहे.पदवीचे शिक्षण संगमनेर कॉलेज या ठिकाणी झाले तर 

 चार्टर्ड अकाऊंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतुन तो सी.ए च्या परीक्षेची तयारी तो दोन वर्षांपासून करत होता.बुद्धिमतेच्या जोरावर तथा वडील,भाऊ यांनी केलेल्या मार्गदर्शना मुळे सलीम शेख हा सी.ए ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या मिळवलेल्या यशा मुळे संपूर्ण जिल्ह्याची नव्हे तर संबंध महाराष्ट्र ची मान अभिमानाने उंचावली आहे.या बद्दल 

आंबीखासला तसेच पठार भागातून सिराज भाई शेख व त्यांचा मुलगा सलीम शेख यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .





वाचा -

दफ्तर दिरंगाई कायदा 2006 -

मूलनिवासी मुस्लिम मंचाचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुंबई येथे सन्मान

अहमदनगर की निज़ाम शाही....….AHMEDNAGAR NIZAM SHAHI

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या