Showing posts with label सरकार. Show all posts
Showing posts with label सरकार. Show all posts

आपले सरकार सेवा केंद्र ग्राहकांची आर्थिक लूट

 

आपले सरकार सेवा केंद्र
ग्राहकांची आर्थिक लूट

                केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंचायती व शहरी राज संस्थांच्या कारभारामधये इ- पंचायत व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था अभिप्रेत असलेली एकसुत्रता व पारदर्शकता आणणे. नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेलें सेवा सुविधा दाखले त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरूपात मिळणे. तसेच इतर व्यवसायिक सेवा जास्तीत जास्त प्रकारच्या बॅंकिंग सेवा सर्वgrc व brc सेवा ग्रामीण जनतेला शहरी जनतेला एकाच ठिकाणी एकाच केंद्रावर मिळाव्या व शासन दराप्रमाणे मिळावे या हेतूने राज्यातील ग्रामपंचायत शहरांत जागोजागी शासन निर्णयानुसार महा ई सेवा केंद्रे.  व आपले सरकार पोर्टलची स्थापना करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे आणि होता यापूर्वी ई-पंचायत. नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार ( डिजिटल इंडिया मधील एक मिशन मोड विकास कार्यक्रम) हा प्रकल्प राज्यात संग्राम ( संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) या नावाने सन २०१२ ते २०१५ या कालावधीत महाराष्ट्रात राबविण्यात आला.  या प्रकल्पासाठी महाआॅनलाईन ( महाराष्ट्र शासन व टाटा कन्सल्टन्सी याचीसहभगीदारी कंपनी ) ही संकल्पना अमलात व अंमलबजावणी यंत्रणा होती. आता सदर प्रकल्पाचा टप्पा राज्य शासनाचे ग्रामविकास विभाग माहीती तंत्रज्ञान सचनालय वcsc spv. केंद्र शासनाद्वारे प्रेरित उपक्रम यांच्या संयुक्त माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र या नावाने राबविण्याचे आहे

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती. नगरपालिका आणि महानगरपालिका अधिनियम १९६१ चे कलम २६१ नुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ ते कलम १५३(अ) व (ब) नुसार राज्यशासनास पंचायत राज संस्थांना विकास योजनांसाठी मार्गदर्शन करण्याच्या अधिकारानुसार राज्यातील ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका आपले सरकार सेवा केंद्राची अंमलबजावणी सुरू करण्याबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत 

             पंचायती राज्य संस्थांचा कारभार संगणीकृत होऊन ई पंचायत. प्रकल्पाअंतर्गत अभिप्रेत असलेली एकसुत्रता व पारदर्शकता आणणे शक्य होईल तसेच ग्रामपंचायती द्वारे व आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणारीgrc सेवा नागरिकांना आता आपले सरकार सेवा केंद्रामार्फत उपलब्ध होतील. शासनाच्या इतर विभागामार्फत देण्यात येणार्या सेवा तसेच ग्रामीण नागरिकांना आवश्यक असलेल्या इतर आर्थिक सेवा. व्यवसायिक सेवा तसेच ग्रामीण नागरिकांना आवश्यक असलेल्या इतर व्यवसायिक सेवा शासन सेवा व्यतिरिक्त उदा.  रेल्वे आरक्षण. बस आरक्षण. डिटीएच रिचार्ज.  बॅंकिंग सेवा.  आर्थिक समावेशन.  ईकाॅमरस.  पॅनकार्ड. आधारकार्ड.  विमा हप्ते.  पासपु.  लाईट बिल. पोस्ट विभागाच्या सेवा.  बांधकाम कामगार नोंदणी.   सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात लागणारे दाखले. या केंद्रावर उपलब्ध असतील व त्यामाध्यमातून सदर केंद्र भविष्यात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. 

      सांगली जिल्ह्यातील सर्व आपले सरकार केंद्रावर शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याबाबत वेळोवेळी नागरिका मधून तक्रारी प्राप्त होत आहेत त्यास अनुसरून सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी महाराष्ट्र शासन माहीती तंत्रज्ञान विभागाकडील शासन निर्णय दि. १९/०१/२०१८ मधील परिच्छेद क्र ५ नुसार सर्व आपले सरकार केंद्रावर केंद्र चालकांनी खालील प्रमाणे कर्तव्य व आपले काम जबाबदारयाचे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे यासाठी काही नियम सेवा शर्ती अटि घालून दिल्या आहेत

#. आपले सरकार सेवा केंद्र चालकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या

* शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा पुरविणे

* सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी केंद्रावर शासना निणयातील परिशिष्ट- ड.  प्रमाणे "आपले सरकार सेवा केंद्र" अस फलक लावणे बंधनकारक आहे

* शासनाने ठरवून दिलेले सेवांचे दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात लावणे तसेच ठरवून दिलेल्या शुलका पेक्षा जादा शुल्क न घेणे

* सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणे देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे

* विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेल्या वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे

* शासनाद्वारे निश्चित केलेल्या कार्यपद्धती नुसार पुरविणे व शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे

      तरी सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सुचना देण्यात येते की उपरोक्त नियमांचे पालन केंद्र चालकादवारे न केल्याचे आढळून आल्यास सदर आपले सरकार सेवा केंद्र चालका विरूद्ध कारवाई करण्यात येईलच. असे शासन निर्णय सांगतो आणि आपणं सुध्दा आज सतर्क होण्याची गरज आहे

     # महाराष्ट्र शासन #

आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा सेतू व ई- प्रशासन समिती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली

आपल्याला दैनंदिन जीवनात शासकीय निमशासकीय कार्यालयातील मुलांना. शेतकरी नोकरदार. कामगार. अशा विविध गटातील लोकांना विविध दाखले लागतातच. आणि त्यासाठी आपणांस वेळ आणि पैसा वाया जाऊ नये यासाठी आपले सरकार सेवा केंद्र शासनाने सुरू केले आहे त्यासाठी कोणत्या दाखल्यासाठी किती पैसे घेणे आवश्यक आहे. व तो दाखला किती दिवसांत संबंधित व्यक्तिला देणे यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. पण आज सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयात. आपले सरकार सेवा केंद्र. महा ई सेवा केंद्र अशा ठिकाणी शासनाच्या निर्णयाला महा ई सेवा केंद्र चालकांनी केराची टोपली दाखवली आहे म्हणजे शासनाची सुध्दा यांना भिती नाही

प्रमाणपत्र/ दाखले/ आकारावयाची फी/कालावधी

* उत्पन्नाचा दाखला

फी.   ३३ रूपये ६९ पैसे

कालावधी. १५ दिवस

* जातीचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र

फी.  ५७ रूपये २० पैसे

कालावधी.  ४५ दिवस

* नाॅन क्रिमी लेअर व प्रमाणपत्र

फी ५७ रूपये २० पैसे

कालावधी.  २१ दिवस

* नाॅन क्रिमी लेअर नुतनीकरण

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. २१ दिवस

* ३०/टक्के महिला आरक्षण प्रमाणात

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ७ दिवस

* तात्पुरता रहिवास/ रहिवासी प्रमाणपत्र

फी.  ३३ रुपये ६० पैसे

कालावधी. ७ दिवस

* वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र

फी. ३३ रुपये ६० पैसे

कालावधी. १५ दिवस

* पत प्रमाणात

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. २१ दिवस

* जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ७ दिवस

*सांस्कृतिक कार्यक्रम परवाना

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ७ दिवस

* प्रतिज्ञापत्र साक्षांकित ( अॅफिडिवहिट)

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी तात्काळ

* दगड खाणपटटा परवाना

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी ३० दिवस

* गौण खनिज परवाना ( माती)

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ३० दिवस

* इतर गौणखणिज परवाना

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. ३० दिवस

* स्टोन क्रशर परवाना

फी.  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी ७ दिवस

* वारसा प्रमाणपत्र

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी ७ दिवस

* वंशावळी चे प्रतिज्ञापत्र

फी  ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. तात्काळ

* अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

फी. ३३ रूपये ६० पैसे

कालावधी. १५ दिवस

* ७/१२ उतारा प्रमाणपत्र

फी. २३ रुपये ६० पैसे

कालावधी तात्काळ

* ८ अ उतारा प्रमाणपत्र

फी २३ रूपये ६० पैसे

कालावधी. तात्काळ

           वरील सर्व नियम त्यात आर्थिक नियम.  विहित नमुन्यातील अर्ज निकालात काढण्यासाठी वेळ कालावधी ठरवून दिला आहे. पण आज कोठेही हा शासन आदेश पाळला जात नाही. आपणास कळावे यासाठी वृतमापत्रात दुरदरशन वर पाहतो वाचतो आणि सर्व समाजातील समाजसेवक आपल्यास कळावे यासाठी वेळोवेळी जाहीर करत असतात पण आपणं त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आर्थिक लुटीला फसतो. 

               आज आपले सरकार सेवा केंद्र येथे सर्वसामान्य जनतेचे काम होत नाही आणि होत ते वेळेत नाही यासाठी लोकांना नेटकॅफे यांचा रस्ता धरावा लागतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर.  जातींचा दाखला. १००० रूपये. बांधकाम कामगार नोंदणी. ५००/६०० रूपये. अशा विविध दाखल्यांचे दर मनमानी पद्धतीने लावलें जातात. आधारकार्ड नोंदणी ही पूर्णपणे मोफत करा असा शासन निर्णय आहे तरी सुद्धा नावांत बदल २०० रूपये.  जन्मतारीख अपूर्ण २००   फोटोत बदल २०० रूपये असे आर्थिक निकष वापरले जातात ही तर लुटच आहे. 

          ई- श्रम कार्ड केंद्र शासनाची आर्थिक दुर्बल लोकांसाठी असणारी योजना आहे त्यानुसार राज्यात कामगार संख्या किती आहे हे पाहण्यासाठी केंद्र सरकारने ही शेतकरी  भूमिहीन शेतमजूर बांधकाम कामगार. फळें फुले भाजीपाला विक्री करणारे. घरकाम करणाऱ्या महिला अशा विविध घटकांतील लोकांचा सर्वे करून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून राबविण्यात येणारया योजनांचा लाभ देण्याचा सुध्दा शासनाचा विचार आहे यासाठी विकासाच्या प्रवाहात हे गोरगरीब लोक यावी यासाठी आपल्या गावातील. महा. इ सेवा केंद्र यांना एक ठराविक कोठा ठरवून दिला त्यासाठी ई- श्रम कार्ड काढण्यासाठी कॅम्प लावणे व ती सर्व ई-श्रम कार्ड मोफत काढायचे आहे त्यासाठी कोणतेही पैसे घ्यायचे नाहीत असा शासनाचे सक्त आदेश आहेत तरी सुद्धा आज १००/२०० रूपये घेवून कामगार व आर्थिक गरिब लोकांना महा ई सेवा केंद्र वाले व आपले सरकार सेवा केंद्र वाले दोनहिकडून लुटत आहेत

             समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

रेशन चे शासकीय एजंट

 


रेशन चे शासकीय एजंट

            आणि वस्त्र या आपल्या सार्वत्रिक गरजा आहेत त्यांचे पुरेसे उत्पादन आणि सर्वांमध्ये वाटप होणे निकडीची असते त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष मोहीम आखल्या गेल्या पाहिजेत. देशाची अन्न धान्य एकुण गरज लक्षात घेऊन धान्य उत्पादनाची उद्दीष्ट ठरवली गेली पाहिजेत. आणि ती पूर्ण होण्यासाठी आधुनिक खते. बी बियाणे. यांचा पुरवठा केला जातो. शेतीची आधुनिक पध्दतीना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. थोडक्यात वैज्ञानिक प्रगतीचा पुरेपूर उपयोग करून घेऊन धान्य उत्पादनासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. हाच उद्देश. १९७० चया सुमारास. *# हरित क्रांती *# ची घोषणा करण्यात आली. आणि धडक कार्यक्रम आखून देश अन्न धान्य याबाबत स्वावलंबी करण्याचा कार्यक्रम होता. तसेच पुढील काळात. *# शवेतक्रांती किंवा *# दुधाचा महापूर*# या योजना साकारण्यात आल्या अन्न धान्य प्रश्नाचे असे राजकीय स्वरूप रूप आपल्याला आढळते पण त्याचे रूप म्हणजे राजकारणी रूप म्हणजे भडकती महागाई हे आहे. धान्य उत्पादन झाले. पण गोरगरीब जनतेला सकस अन्न मिळवण्याचा प्रश्न तसाच राहिला त्यासाठी शासनाने रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली. त्यासाठी शहरांमधून रास्त भावाने धान्यपुरवठा करण्याचा योजना राबविण्यात आल्या. पण स्वस्त दराने होणार या पुरवठ्याचा दर्जा सुमार राहीला. उच्च प्रतीचे धान्य भरमसाठ भावानेच खरेदी करणे भाग पडते. अशी आज प्रस्थिती आहे. त्यामुळे धान्य उत्पादनाच्या प्रश्ना एवढा रास्त भाव आणि धान्य वाटपाचा प्रश्न महत्वाचा ठरतो. त्यातच रेशन कार्ड शिधापत्रिका काढणे यासाठी विविध अटि शर्ती. पण आपल्या राजकीय जीवनात मात्र धान्य उत्पादनाच्या. धान्य आयातीचया समस्येला प्राधान्य मिळते. भाववाढ. महागाई. टंचाई. रेशनकार्ड घोटाळा. अन्न धान्य घोटाळा. विचार तसा वरवरचं तात्पुरता स्वरूपातच. केला जातो. खेडोपाडी. वाडया वस्त्या मध्ये किंवा विरळ वस्तीच्या भागांमध्ये सकस धान्य पुरवठा. व वितरण पध्दती. यंत्रणा मात्र नाममात्र असतांत शहरात रास्त भावाने धान्य पुरवठा करणे यांवरच सर्वाधिक भर दिला जातो. 

        रेशन म्हणजे गोरगरिबांचा हक्क आहे. याप्रमाणे आपल्या सवडीनुसार राजकीय नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचें बगलबच्चे व पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून २००५ साली सदन आणि दुर्बल या तत्वावर सर्वे करण्यात आला होता हा सर्वे शासन आदेशानुसार गृहभेट घेऊन करणे बंधनकारक होतें पण या सर्वे वेळी येणारा अधिकारी व कर्मचारी यांनी त्या त्या गावातील सरपंच उपसरपंच. शहरातील नगरसेवक व त्या त्या भागातील नेते यांच्या सांगण्यावरून विना गृहभेट घेता नामांकित व्यक्तिच्या सांगण्यानुसार हा माझा हा तुझा असी खोटी माहिती सांगून बोगस सर्वे करण्यात आला. आणि आज आपले एक गठ्ठा मतदान धोक्यात येईल म्हणून राजकीय लोक यांनी आज १६ वर्षे पूर्ण झाली तरी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे झाला नाही आणि होऊ दिला नाही. आज आपण सर्वांनी तो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे करा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकतो अशी मागणी करा. खरोखरच सांगतो की आज आपल्याला पुरवठा विभागात प्रामुख्याने सांगितलें जाते की इषटांक शिल्लक नाही. जर हा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वेच झाला नाही तर सदन या यादीतून बाहेर गेल्याशिवाय इषटांक मिळेलच कसा. म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे झालाच पाहिजे 

                आपल्या लोकशाही राज्यात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात नागरि सनद तयार करण्यात आली आहे त्यानुसार आपण दाखल केलेला विविध मागणीसाठी पत्र व्यवहार जसे निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज निकालात काढण्यासाठी विहित कालावधीत ठरवून दिला आहे. आमची मागणी काय आहे? कोणती आहे ? रास्त आहे किंवा नाही ? हा प्रश्न असेलतर त्यासाठी हा पत्र व्यवहार दाखल करणारे यांना विहित कालावधीत पत्राने कळविणे बंधनकारक आहे पण आज कोणतेही शासकीय निमशासकीय कार्यालये लोकशाही नियमानुसार काम करत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे 

     नागरी पुरवठा विभागाच्या सनदेनुसार अंत्योदय म्हणजे पिवळी शिधापत्रिका. केशरी शिधापत्रिका. शुभ्र शिधापत्रिका. असे तीन प्रकार पडतात. आणि आपणांस आपणं रहिवासी असण्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे शिधापत्रिका होय. आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असणारे तहसिलदार कार्यालय येथे पुरवठा विभाग असतो मग आपण नविन शिधापत्रिका काढण्यासाठी पत्र व्यवहार दाखल करतो पण शासन निर्णयानुसार शिधापत्रिका ही शासनाची मालमत्ता असल्यामुळे पुरवठा निरीक्षक किंवा इतर संबंधित अधिकारी मागणी करतील तेव्हा शिधापत्रिका धारकांने त्यांना शिधापत्रिका दाखविली पाहिजे. कोणत्याही व्यक्तिने एकापेक्षा अधिक शिधापत्रिका मिळविणे किंवा एकापेक्षा अधिक शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे हा शिक्षा निहाय गुन्हा आहे

(१) नविन शिधापत्रिका मागणी. 

३० दिवसांत देणे बंधनकारक आहे

(२) शिधापत्रिका नाव दुरूस्ती

३ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे

(३) इतर राज्यातून आलेल्या अर्जदारास नवीन तात्पुरती शिधापत्रिका देणे

१५ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे

(४) शिधापत्रिकेत नावं वाढविणे

गृहभेट आवश्यक असल्यास ३० दिवस अन्यथा ३ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे

(५) शिधापत्रिका नाव कमी करणे

३ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे

(६) शिधापत्रिका पत्ता बदलणे

३० दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे

(७) शिधापत्रिकेत नवीन जन्मलेल्या मुलांचे नाव वाढविणे

१ ‌दिवसात निकालात काढणे बंधनकारक आहे

(८) शिधापत्रिकेत नोंद असलेल्या लहान मुलांचे एकांके वाढविणे

१ ‌दिवसात निकालात काढणे बंधनकारक आहे

(९) हरवलेल्या शिधापत्रिका ऐवजी दुय्यम शिधापत्रिका देणे

३० ‌ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे

(१०) फाटलेल्या/ खराब झालेल्या शिधापत्रिका ऐवजी दुय्यम शिधापत्रिका देणे. 

गृहभेट असेल तर. ३० ‌दिवस अन्यथा ६ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे

पण याप्रमाणे कोणतेही काम आपल्या तालुक्यातील पुरवठा विभागात होत नाही हे आपण सर्वांनी अनुभवले आहे

         नवीन शिधापत्रिका मागणी अर्ज ३० दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे असा शासन नियम आहे पण पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी. विविध कागदपत्रांच्या नाहक त्रास सर्वसामान्य माणसाला देत असतात. बाहेर एजंट मोठी आर्थिक मागणी करून जनतेला लुटतात आणि त्यातील काही हिस्सा पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांना दिला जातो त्यामुळे त्यांची शिधापत्रिका एका दिवसात कागदपत्रे कमी असली तरी तयार केली जाते. एकादा नगरसेवक व सरपंच उपसरपंच यांनी फोन जरी केला तरी शिधापत्रिका घेऊन पुरवठा अधिकारी शिधावाटप अधिकारी अशा लोकांच्या घरापर्यंत जातात पण खरोखरच गरिब एकादा व्यक्ति त्याने नवीन शिधापत्रिका मागणी अर्ज केला असेल तर त्याला वर्षभर हेलपाटे मारावे लागतात म्हणजे हे केवढे मोठे रेशन चे शासकीय एजंट आहेत हे आपल्या लक्षात येईल

        शिधापत्रिकेत नाव जरी दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो आणि पुरवठा नागरि सनद प्रमाणे ३ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे तरी सुद्धा पुरवठा विभाग यांचा गजब कारभार म्हणजे लोकांनीं दाखल केलेली कागदपत्रे सापडतच नाहीत मग अशा नागरिकांना ३ दिवसच काय पण ३ महिने हेलपाटे मारावे लागतात हेच काम यांचेच नेमलेले एजंट आहेत यांच्याकडून एका दिवसात केले जाते आणि भरमसाठ पैशांची मागणी केली जाते. म्हणजे रेशन चे शासकीय एजंट यांचे जाळ कस आहे बघा 

      परराज्यातून परजिल्ह्यातून कामासाठी आलेले कामगार व अन्य नोकरी साठी आलेले नागरिक यांना पुरवठा नागरि सनद नुसार तात्पुरती शिधापत्रिका देणे असा शासन निर्णय आहे पण पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी रहिवासी पुरावा द्या. भाडे पट्टा करार करा. मग सांगा कामासाठी आलेल्या व नोकरी निमित्ताने हे राज्य ते जिल्हा यामधून आलेल्या नागरिकांची या शहरांत ओळख असेल का ? त्यांना भाडे पट्टा करार मिळेल का ? म्हणजे शासन निर्णय असून सुद्धा फक्त आणि फक्त कामचुकार पणामुळे नाहक त्रास नागरिकांना दिला जातो म्हणजे १५ दिवसांत तात्पुरती शिधापत्रिका देणे ठराव असेल तरी १ वर्षात सुध्दा तया नागरिकांना शिधापत्रिका मिळत नाही पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांच्या जवळचा एकादा असेल तर लगेच म्हणजे तासांत सुध्दा पैसे घेऊन शिधापत्रिका दिलेली मी बघितली आहे म्हणजे हेच ते शासकीय एजंट म्हणलं तर वावगे ठरणार नाही

        शिधापत्रिकेत नाव वाढविणे समाविष्ट करणे यासाठी पुरवठा नागरि सनद प्रमाणे ३ दिवसांचा कालावधी दिला आहे. आणि जर गृहभेट असेल तर ३० दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे पण आज अस होतच नाही कागदपत्रे बरोबर असतांत आॅनलाइन टेबलवर काम करणारी व्यक्ती गैरहजर असतें त्यामुळे नागरिकांचे काम सहा सहा महिने अडकून पडते. गृहभेट घेणं याचा अर्थ असा होतो की पुरवठा विभाग अधिकारी व कर्मचारी शिधापत्रिका धारकांच्या दारात जाऊन हे घर कुणाचं ? तुमच्यात वयोवृद्ध व्यक्ती कीती ? लहान मुल कीती ? कमावत्या व्यक्ती किती ? आपणांस अन्न धान्य याची गरज आहे का ? कोण शासकीय नोकरी मध्ये आहे का? अशा विविध प्रश्नांसाठी पुरवठा अधिकारी दारात जाणे याला गृहभेट असे म्हणले जाते. पण आज कोणीही आपल्या दारात येत नाही. जे शासकीय पुरवठा अधिकारी व कर्मचारी एसी आॅफिस मध्ये बसून चालढकल करतात ते गृहभेट काय देणारं ? २०२० मधील अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम शासन निर्णय निघाला पण आजपर्यंत झालीच नाही कारण काय लावलं कोरोना 

            शिधापत्रिकेतील नाव कमी करणे यासाठी विहित कालावधीत आहे तीन दिवसांचा पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांचा गलथान कारभारामुळे आज बरिच प्रकरणे धुळ खात पडली आहेत काही दाखल करणार्या लोकांच्या ध्यानात सुध्दा नाही काहीजणांनी लेमीनेशन करून पोच ठेवणयाची वेळ आली पण पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांना कांहीच फरक पडला नाही

        शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे. कागदपत्रे बरोबर असतांत पण काहीतरी मिळाव यासाठी पुरवठा अधिकारी व कर्मचारी नाहक त्रास देतात नागरिकांना तसा नियम आहे ३० दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे पण आज मात्र आॅफिस मध्ये बरिच प्रकरणे धुळ खात पडली आहेत याला जबाबदार आहेत ते म्हणजे शासकीय एजंट

         शिधापत्रिकेत नवीन जन्मलेल्या मुलांचे नाव वाढविणे हे काम पुरवठा विभागाने एका दिवसात करावयाचे आहे पण १५ दिवसांनी भेटा अशी उद्धट उत्तरे दिली जातात. आणि बरिच दिवस विनाकारण हेलपाटे मारावे लागतात म्हणजे शासकीय एजंट याचा मनमानी कारभार कसा आहे

     शिधापत्रिकेत नोंद असलेल्या मुलांचे एकांके वाढविणे म्हणजे त्यांना अन्न धान्य मिळण्यासाठी नाव घणे यासाठी पुरवठा सनद प्रमाणे १ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे पण आज मात्र सर्व कागदपत्रे बरोबर असली तरी मुलांची जन्म तारीख चुकिची आहे आत्ता इषटांक शिल्लक नाही वरून चालू झाल्यावर बघू अशी उद्धट उत्तरे दिली जातात आणि नाहक त्रास दिला जातो 

        हरवलेली शिधापत्रिका ऐवजी दुय्यम शिधापत्रिका देणे यासाठी पुरवठा सनद प्रमाणे ३० दिवसाचा कालावधी विहित केला आहे कागदपत्रे बरोबर असतांत जसे पोलिस स्टेशनचा शिधापत्रिका हलवली आहे त्याबाबत दाखला अशी सर्व कागदपत्रे दाखल केली तरी सुद्धा प्रकरणं कोंडाळयात टाकलें जाते की ते सापडतच नाही हा बोगस पणाचा आणि कर्तव्यात कसूर करण्याचा कळस आहे

         फाटलेली/ खराब शिधापत्रिका ऐवजी दुय्यम शिधापत्रिका देणे यासाठी गृहभेट असेल तर ३० दिवस नाहीतर ६ दिवसांत निकालात काढणे बंधनकारक आहे. आत्ता सर्वात मोठा बोगस कारभार तुमच्या ध्यानात येईल तो म्हणजे ज्यावेळी रेशनकार्ड फाटलेले किंवा खराब बदलाणयास येईल तेव्हा जर समजा त्या रेशनकार्ड वर रेशन अन्न धान्य मिळत असेल तर ते बंद होते म्हणजे जर रेशनकार्ड दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्या शिधापत्रिका धारकांना केशरी म्हणजे बी पी एल मध्ये दिले जाते मग काय त्या शिधापत्रिका धारकांचे धान्य बंद होते

    यातून पळवाट म्हणजे अन्न सुरक्षा योजनेत सहभाग मिळणे साठी अर्ज करावा लागतो म्हणजे मग एक प्रोसेस म्हणून पुरवठा अधिकारी. शिधापत्रिका पुरवठा अधिकारी यांच्या समोर सुनावणी फक्त आणि फक्त दाखविणे साठी घेतली जाते त्या अगोदरच सरपंच उपसरपंच ग्रामसेवक नगरसेवक नामांकित व्यक्ती रेशन दुकानदार यांचे बगलबच्चे यांची नावे अधिच योजनेत घेतली जातात आणि खरोखरच लाभार्थी अन्न धान्य यापासून वंचित होतो हा सर्वात मोठा रेशन चे शासकीय एजंट यांचा फंडा आहे

         आज आपणं सर्वांनी एकच आवाज उठवण्याची गरज आहे की दारिद्र्य रेषेचा सदन दुर्बल या निकषांवर सर्वे झालाच पाहिजे अन्यथा रेशनकार्ड वर्गवारी रद्द करा आणि रेशन अन्न धान्य २ किलो ३ कीलो प्रमाणे खुल करा ज्याला गरज आहे तो घेईल आणि ज्याला गरज नाही त्याने दोन ते तीन महिने रेशन अन्न धान्य घेत नसेल याचा अर्थ त्याला गरज नाही असं समजलं जाव आणि त्याच नाव कमी करण्यात यावे

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

मुस्लिम आणि आरक्षण

 



मुस्लिम आणि आरक्षण   आरक्षण

            स्वातंत्र्यानंतर धर्मातील व्यवस्थेच्या पुरस्कार करणाऱ्या राज्यकर्ते यांनी मुस्लिमांसाठी वेगळा शरियत कायदा चालू ठेवून समान नागरी कायदा होऊ दिला नाही. हिंदू कोड बिल मंजूर झाले. सर्वांना फौजदारी कायदा लागू आहे. पण सर्वांना समान नागरी कायदा लागू करण्याचे प्रयत्न एक गठ्ठा मतांसाठी केले नाही. निवडणूका आल्या की मुस्लिम समाजांचे एक गठ्ठा मतदान असल्यामुळे सर्व पक्षाना सर्व राजकीय नेत्यांना पुढारी यांना मुस्लिम समाजाची प्रकरक्षाने आठवण होते मग अल्पसंख्याक नावाखाली मुस्लिम समाजातील युवकांच्या गावापासून जिल्ह्यापर्यंत पदाधिकारी निवडी चालू होतात. आणि आमचा स्वाभिमानी. सन्मान प्रिय. हुजूरि. न करणारा मुस्लिम समाजातील युवक एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधले जातात. मग निवडणूक असते आमचे युवक आपल्यावर सर्व पक्षाच भार आहे नेता एक दोन वेळा युवकांच्या खांद्यावर हात ठेवला की युवक जीवतोड काम करतो. आश्वासन असते निवडणूक झाली की मुस्लिम आरक्षणाचे आंदोलन उभे करु. सर्वांना मुस्लिम आरक्षण मिळवून देतो. आणि एक वेळ निवडणूक पार पडली की आरक्षण पदाधिकारी वार्यावर जातात. आपल्याला कळणार केव्हा ? मुस्लिम समाजातील एक ही व्यक्ति क्लास वन अधिकारी. कोणत्याही शासकीय आॅफिस मध्ये आमचा गोल टोपीचा अधिकार मी तरी बघितला नाही. तुम्ही बघितला आहे का? 

            मुस्लिम समाजाला. आरक्षण द्या कारण आपला समाज भटक्या विमुक्त जाती मध्ये मोडतो असे म्हणणारे. यांना समाजाबद्दल काय माहित आहे का. ? मुस्लिम समाजाचा प्रसार करण्यासाठी आपले धर्मगुरू मौहंमद पैगंबर. यांना भटकंती करावी लागली. तर मुस्लिम धर्माचे धर्मगुरू भटकंती करत होते म्हणजे आमची पार्श्वभूमी आम्ही भटके आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही का ? पण कोणताही धर्मग्रंथ आपले समाजांचे वागणे राहणे. चालीरीती हे सिद्ध होते पण तुम्ही भटके आहात हे सिद्ध होत नाही. याचा अर्थ असा होतो की आणि तसा उल्लेख आढळतो पण तो पुरावा होऊ शकतं नाही. मुस्लिम भटके आहेत यासाठी. कारणं धर्मग्रंथ हा समाजाचा पुरावा होऊ शकतो का नाही हे मला माहीत नाही. आज आपण म्हणतो आमचें पूर्वज अडाणी गरजू होते पोटासाठी हे गाव ते गाव फिरत होते. त्यांना शिक्षण कसले ते माहीत नव्हते. त्यावेळी. कुठला कागद. कुठली शाळा. अस्तित्वात होती का नाही काय माहित ? आमच्या पूर्वजांना काय माहित होते एक काळ असा येईल की तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात हे सिद्ध करावे लागेल. पूर्वज अडाणी असल्यामुळे कोणताही १९६७ चा पुरावा आज जातीचा दाखला घेण्यासाठी पुरावा नसल्यामुळे. आमच्या मुलांना. शिक्षण सवलत नाही. नोकरी सवलत नाही. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नाही. म्हणजे योजना हजार आहेत पण त्यात सर्वात मोठा साप घालून ठेवला आहे तो म्हणजे जातीचा दाखला. म्हणजे योजना चालू केले की सर्वसामान्य माणसाच्या मुलांना मिळतच नाही. मुस्लिम समाजाने आज आरक्षण मुद्दा घेण्यापेक्षा. जातीच्या दाखल्यावर उठाव करण्याची गरज आहे. जाचक अटी रद्द करा यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आपली संख्या जास्त आहे त्यामुळे आपली ताकद कोणताही झेंडा न घेता उभी करण्याची गरज आहे सर्वसामान्य माणूस रस्त्यावर कोणताही झेंडा न घेता उतरला पाहिजे त्याशिवाय बदल होणार नाही. नाहीतर मुस्लिम समाजातील मुल नाही नोकरी मग घाल चिकन दुकान. गवंडयाचया हाताखाली जा. भंगार दुकान. गाड्या खरेदी विक्री. कपडे व्यवसाय. असे विविध उद्योग करतानाच दिसणार आणि आपले जीवन कष्टात. दबावात गेले. दहशतीत. हिंदू मुस्लिम. यातच पिसत राहणार आणि मुस्लिम समाजाचा कोणताही मुलगा अधिकार होणार नाही. बंद आंदोलन मोर्चा उपोषण निवेदन. आपल्या समाजाच्या ताकदिवर करा. कारणं सर्वात मोठी ताकद ही समाजाची आहे. तुम्हाला उठवून बसविणारे यांना तरी अल्पसंख्याक म्हणजे काय हे माहित आहे का ? असेल तर त्याची खरी माहिती मुस्लिम समाजाला द्या. मुद्दे आत्ता गरजेचे असतील तरच उठाव करून आपली ताकद दाखवा. संविधानात असणारी खरी माहिती समाजा पर्यंत पोहचवा. 

              राज्यकर्त्यांनी मतांसाठी मुस्लिम अल्पसंख्याक यांचेकडे अधिक लक्ष दिले. हा हिंदू वर अन्याय नाही का अशी हिंदूत्व वादी यांनी तक्रार केली आहे. धर्मनिरपेक्षता प्रतयक्षता नाही. धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केला असला तरी समान नागरी कायदया अभावी ही व्यवस्था निर्थक आहे घटनेत ४४ क्रमांकाच्या कलम ह्यासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून घटनाकारांनी समाविष्ट केलेले आहे पण ते केवळ शोभेचे तत्व म्हणूनच राहिले आहे.  

             मुस्लिम सुधारणावादाकडे दुर्लक्ष राज्यकर्ते सुधारणांबाबत हिंदूंच्या बाबतीत जेवढे आग्रही आहेत. तेवढे ते मुसलिमाबाबत नाहीत. असा प्रचार करण्यासाठी हिंदू राष्ट्रवादी प्रचारक यशस्वी ठरले. काही प्रश्नांवर सरकारने धरसोड भूमिका घेतली त्यामुळे हिंदू राष्ट्रवाद याना. प्रचारास संधी मिळत आहे. 

         देशनिषठा. देशातील बहुसंख्य मुस्लिमांची निष्ठा भारतावर नसून पाकिस्तान वर आहे अशी समाजात मुस्लिम धर्माबाबत अफवा केली आहे ज्यांना पाकिस्तान वर निष्ठा आहे त्यांनी तिकडेच स्थलांतर करावे असा आक्रमक प्रचार हिंदू जातीयवादी करीत आहेत

         मुस्लिम संख्या राज्यकर्ते यांनी कुटुंब नियोजन बाबत मुस्लिम धोरण शिथिल ठेवले आहे. त्याचा परिणाम म्हणजे मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हा हिंदू वर अन्याय आहे. त्यामुळे भविष्यात हिंदू हे एक दिवस अल्पसंख्याक होतील काय अशी भीती त्यांच्या मनात आहे 

      मुस्लिम धार्जिणे धोरणे देशातील हिंदूंच्या. काही मंदिरांवर मुस्लिमांनी आक्रमण करून कब्जा घेऊन मशिदी उभारल्या आहेत. त्यांचा पाडाव करून पाकिस्तान धार्जिण मुस्लिमांना धडा शिकवावा असा प्रचार होत आहे 

      स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष व्यवस्थेचा पुरस्कार केला पण समान नागरी कायदा यातून अल्पसंख्याक यांना वगळून त्यांचे धार्मिक कायदे चालू ठेवले. ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम समाज हा आजही अल्पसंख्याक समाज आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या आजही त्यांचे प्रमाण ११/ टक्के एवढेच आहे. हया समाजाबद्दल राज्यकर्ते यांची भूमिका लवचिक आहे. १९८७ मध्ये शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा पोटगी संबंधित निवाडा धुडकावून सरकारने कायद्यात दुरुस्ती करून मुस्लिम महिलांना पोटगीचा हक्क नाकारला होता. अनेक पुरोगामी मुसलमानानी ह्या सरकारी पावित्र्याचा कडाडून विरोध केला होता. ह्यातून हिंदूत्व वादी यांना काहीसे अनुकूल वातावरण मिळाले. ह्या वातावरणाचा फायदा घेऊन समस्त हिंदूत्व वादी. धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था मोडीत काढायला निघाले. आहेत. बाबरी मशीद सारखा नाजूक प्रश्न. साहसवादी भूमिका घेवून हिंदूत्व वादी. संघटनांनी भारताची न्याय व्यवस्था. व संसदीय व्यवस्था अमान्य केली. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीदचे संरक्षण करण्यात आपली कर्तव्ये विन्मुख हि हिंदू समाजाची सर्वोच्च सेवा असून त्यासाठी आपणं सत्ता गमावली. हौतात्म्य प्राप्त झाले असे समर्थन केले गेले. साहसवाधयाचे केवळ धर्मनिरपेक्ष व्यवस्थेला आव्हान नसून ते न्यायव्यवस्थेला आहे. हेच स्पष्ट होते. बाबरी मशीद पाडावानंतर सरकारने काही मुस्लिम वादी व हिंदूत्व वादी. संघटनांवर बंदी घातली होती परंतु बाहरी लवादाने काही संघटना वरील बंदी अवैध ठरविल्याने त्यांना मोकळीक लाभली आहे. एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत हिंदूत्व वादी. संघटनांचे आव्हान वाढतं असून ते पुढेही वाढत जाईल. अशी स्थिती दिसते. अर्थात ह्या आवहानाचे उद्रेक मधून मधून दिसतील. 

            मुस्लिम समाजाच्या मनात मानसिक भयाची छाया उमटलेली दिसते. धर्मनिरपेक्ष हे सुद्धा त्यांना हिंदू जमातवादी प्रमाणे थोंताड वाटते. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म व सनातन मूल्य बुडविणे असून त्याद्वारे आपली धार्मिक ओळख संपुष्टात येईल. अशी त्यांची समजूत करून देण्यात आलेली आहे. मुस्लिमांचा धर्मनिरपेक्षतेला होणारा निर्थक विरोध लक्षात घेऊन हिंदू जमातवादी त्याला प्रतिउत्तर म्हणून त्याचं मार्गाने बहुसंख्याकाना धर्माच्या नावाखाली संघटन करणे चालू केले आहे 

        समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

२७ डिसेंबर २०१६ अधिनियम

 

२७ डिसेंबर २०१६ अधिनियम 

                  समाजातील वंचित घटक म्हणजे दिव्यांग व्यक्ति होय. समाजातच नाही घरात सुध्दा व्यवस्थीत वागणूक नाही. समाज आंधळ पांगळ लंगड. वेड अशी विविध नावे घेऊन हिनतेची वागणूक देतात घरांत ओझ समजल जातं. शासनाने हे सर्व ध्यानात घेऊन अपंगांसाठी विविध कल्याणकारी योजना. अपंग विकास महामंडळ स्थापन केले. त्यात वैयक्तिक कर्ज योजना. वैद्यकीय योजना. शैक्षणिक योजना. जीवनावश्यक वस्तू. पेन्शन योजना अशी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे समाजात व घरांत अपंगांना मान प्रतिष्ठा मिळाली. काहीजणांनी या योजनांचे बाजारीकरण केले तर काही लोकांना. नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी अपंगांच्या संघटना तयार करून आपले मतदार तयार केले. आज सुध्दा काही अपंग शासनाच्या विविध योजना पासून कोसो दूर आहेत. आज ही विविध अपंग कल्याणकारी मंडळांवर एकही अपंग अधिकारी म्हणून घेतला जात नाही. समितीवर सदस्य म्हणून निवडले जात नाहीत. अजुन सुध्दा काही अपंग योजनांपासून दूर आहेत त्यांची नोद नाही. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अपंगांना प्राधान्य दिले जात नाही. एजंट दलाल तयार आहेत पैसे द्या अपंग टक्केवारी वाढवून देतो म्हणजे अंथरुणावर पडलेला ४०/ टक्के आणि फिरणारा ८९/ टक्के असा प्रकार चालू आहे याला डॉ नर्स स्टाफ जबाबदार आहे शासन निर्णयानुसार अपंगांना सर्वच ठिकाणी पहिले प्राधान्य द्या अस असताना सुध्दा शासन निर्णय केराच्या टोपलीत जातो आहे आणि मनमानी कारभार सुरू आहे

* केंद्र सरकार मागील अधिसूचनेच्या अटीनुसार. अधिसूचना द्वारे या अधिनियमातील तरतूदी पार पाडण्यासाठी नियम बनवत आहे. विशिष्ट आणि पूरवगामी अधिकाराच्या वयापकतेवर प्रतिकूल परिणाम न होऊ देता असे नियमाखालील सर्व किंवा कोणतीही गोष्टी तरतूद करण्याचा अधिकार केंद्र सरकार यांना असे

( अ) ‌कलम ६ चे उपकलम (२) नुसार अपंगत्वावरील संबोधन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे

(ब) कलम २१ चे उपकलम (१) अंतर्गत समान संधी धोरणांची सूचना देण्याची पद्धत

( क ) कलम २२ चे उपकलम (१) खालील प्रत्येक आस्थापनेवरील नोद ठेवण्याचे स्वरुप आणि रीत

(ड) कलम २३ चे उपकलम (३) अन्वये तक्रार निवारण अधिकारयाने तक्रारी नोंदविण्याची पध्दत

(इ ) माहिती सादर करणे आणि आस्थापना द्वारे विशेष रोजगार विनिमय कलम ३६ अन्वये परत करणे

(फ) पोटकलम (२) आणि कलम ३८ चे उपकलम (३) अन्वये असेसमेंट बोर्डाने करावयाच्या मूल्यांकनाची मूल्यांकन समितीची पध्दत 

(ग) कलम ४० अन्वये सुगमयतेचया मांनदंडाची मांडणी करून अपंग असलेल्या वयकतिसाठीअसलेले नियम

( ह) उपकलम (१) आणि कलम ५८ चे उपकलम (२) अन्वये अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत

कलम ६१ चे उपकलम (६) नुसार केंद्रीय सल्लागार मंडळाच्या नेमलेल्या सदस्यांना देण्यात येणारे भत्ते

(ज ) कलम ६४ खाली केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीच्या व्यवसायाच्या व्यवहाराचे नियम

( क) कलम ७४ चे उपकलम (४) अन्वये मुख्य आयुक्त व आयुक्तांच्या सेवावरील वेतन आणि भत्ते आणि इतर अटी

( ल) कलम ७४ चे उपकलम (७) अंतर्गत मुख्य आयुक्त व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवांचे वेतन आणि भत्ते आणि अटी रद्द

( एल ) कलम ७४ चे उपकलम (८) अंतर्गत सल्लागार समितीत तज्ञांच्या नियुक्तीची पध्दत आणि रीत

( एम ) कलम ७४ चे उपकलम (८) अंतर्गत सल्लागार समितीत तज्ञांच्या नियुक्ती पधदत व रीत

( एन ) कलम ७८ चे उपकलम (३) नुसार मुख्य आयुकतादवारे तयार आणि सादर करण्याचा वार्षिक अहवाल स्वरूप मार्ग आणि सामग्री

( ओ ) कलम ८६ चे उपकलम (२) अंतर्गत निधीचा वापर आणि वयवसाथापन कार्यपद्धती आणि

( पी) कलम ८७ चे उपकलम (१) अंतर्गत निधिचे हिशेब तयार करण्यासाठी आराखडा

              या कायद्याअंतर्गत तयार केलेला प्रत्येक नियम केल्यानंतर लगेच सभागृहात जेव्हा ते चालू असेल तीस दिवसांच्या कालावधीसाठी जे कदाचित एका अधिवेशनासाठी किंवा दोन किंवा अधिक सत्रामध्ये तत्परतेने सत्राच्या समाप्ती पूर्वी सादर करावयाचे दोन्ही सभागृहानी नियमात कोणतेही फेरबदल करण्यास सहमती दिली असेल किंवा दोन्ही सभागृह असे मान्य करतील की नियम लागू केले जाऊ नयेत. किंवा नियम नंतर लागू करण्यात येईल अशा सुधारीत सवरुपात किंवा कोणताही प्रभाव नसेल जशी असेल त्यानुसार तथापि असा कोणताही फेरबदल किंवा विलोपन त्या नियमाखाली केलेल्या पूर्वीच्या कायद्याच्या वैधतेस प्रतिकार न करता केला जाईल 

        अपंगांसाठी राज्य सरकारने तयार केलेले अधिकार राज्य शासन मागील अधिसूचनेच्या आधीन राहून अधिसूचनेदवारे या अधिनियमाच्या प्रांरंभाचया तारखेपासून सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल तर या अधिनियमातील तरतूदी पार पाडण्यासाठी खालील नियम बनविले आहेत

( अ ) कलम ५ चे उपकलम (२) नुसार अपंगत्वावर संशोधनासाठी समिती नेमण्याची पध्दती

(ब) कलम १४ चे उपकलम (१) अंतर्गत मर्यादित पालकांना पाठिंबा देण्याची पद्धती

(क) कलम ५१ चे उपकलम (१) नुसार नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पध्दत आणि रीत

( ड) कलम ५१ चे उपकलम (३) नुसार संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी आणि मानके पूर्ण करण्यासाठी त्यांना देण्याच्या सुविधा ची तरतूद

( इ ) कलम ५१ चे उपकलम (४) नुसार नोंदणी प्रमाणपत्र नमुना आणि संलग्न अटी यांची नोंदणी प्रमाणपत्र वैधता

( फ ) कलम ५१ चे उपकलम (७) नुसार नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज निकाली काढण्याचा कालावधी

( जी ) कलम ५३ चे उपकलम (१) चया अंतर्गत केलेल्या अपीलाचा कालावधी

( एच) पोट कलम (१) चे उपकलम (२) अंतर्गत ५९ चे अंतर्गत अशा प्रमाणित प्राधिकरणाच्या आज्ञेवरून अपील करण्याची वेळ व रीत

( आय) कलम ६७ चे उपकलम (६) नुसार राज्य सल्लागार मंडळाच्या सदस्यांना देण्यात येणारे भत्ते

(जे) कलम ७० खाली राज्य सल्लागार मंडळाच्या बैठकीत व्यवसायाच्या व्यवहाराचे नियम

(के) कलम ७२ अन्वये जिल्हा पातळीवरील समितीची रचना आणि कार्य

(एल) कलम ७९ चे उपकलम (३) नुसार राज्य आयुक्त यांच्या सेवांचे वेतन भत्ते आणि इतर अटी

(एम ) कलम ७९ चे उपकलम (३) अन्वये राज्य आयुक्त व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवांचे वेतन भत्ते आणि अटी

(एन ) कलम ७९ चे उपकलम (७) अंतर्गत सल्लागार समितीत तज्ञांच्या नियुक्ती पध्दत आणि रीत

(ओ ) कलम ८३ चे उपकलम (३) नुसार राज्य आयुक्त द्वारे तयार आणि सादर करण्याच्या वार्षिक आणि विशेष अहवालांचे स्वरूप मार्ग आणि सामग्री 

(पी) कलम ८५चे उपकलम (२) अन्वये विशेष सरकारी वकिलांना देय शुल्क किंवा मोबदला

(आर ) कलम ८८ चे उपकलम (३) अंतर्गत अपंग व्यक्तींसाठी राज्य निधिची लेखा खाती तयार करण्याची पद्धत

        या अधिनियमान्वये राज्य शासनाने तयार केलेले प्रत्येक नियम तो केल्यानंतर लवकरात लवकर राज्य विधानमंडळात जिथे दोन सभागृहे असतील तेथे प्रत्येक सभागृहासमोर किंवा जिथे एक सभागृह असेल त्या सभागृहांत मांडावे 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

पुनर्वसन अधिनियम १९९९

 


पुनर्वसन अधिनियम १९९९

                            शासनाने विहित नमुन्यातील एकादी भव्य मोठी जागा आरक्षित केलेली असते. आपत्कालीन परिस्थितीत एखादे गाव धोकादायक म्हणजे पुरबाधित गाव. भुकंपामुळे हाणी झालेली गावे. धरणे. मोठे बंधारे. पुल. अशी विकासाची कामे करण्यासाठी शासन ठराविक क्षेत्र आरक्षित करते आणि त्यांच्या बदल्यात त्या ठिकाणी रहिवासी असणारे लोक यांना पर्यायी जमीन व थोडया माती मोल दराने पैसे देऊन ती जागा ताब्यात घेते आणि अशा प्रकल्पग्रस्त लोकांना बिनकामाची बिगर उपजाऊ शेती दिली जाते अशा दिल्या जाणाऱ्या जमीनीला पुनर्वसन प्रकल्पग्रस्त जमीन अस म्हणलं जातं 

     पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना भोगवटदार वर्ग _२ पर्यायी जमीनीचे वाटप केल्याच्या दिनांकापासून दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर जमीनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग - मध्ये करण्याबाबत शासनाने काही अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रा प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार लाभक्षेत्र असलेल्या प्रकल्पाकरिता ज्या व्यक्तिची जमीन संपादित करण्यात आली आहे अशा पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिस पर्यायी जमीनीचेवाटप कलम १६(१) ( एक) नुसार पुर्वीच्या धारण केलेल्या जमीनीच्या भोगवटा विषयक सथितीसह करण्यात येते व कलम १६(१) ( एक ) मधील तरतुदीनुसार पोटकलम १(अ ) आणि (ब) अन्वये जमीनीची वाटप ग्राही व्यक्ति ही भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी असेल तर ती दहा वर्षांनंतर विहित अधिमूलय भरून ती जमीन भोगवटदार वर्ग -१ मध्ये बदलून घेणयास हक्कदार आहे. अशी तरतूद आहे. तथापि अशा जमीनीचे भोगवटदार वर्ग_-१ मध्ये रूपांतर करताना विहित अधिमूलय किती असावे हे निश्चित करणे व भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारया प्रकल्पबाधित व्यक्तिंना वाटप केलेल्या भोगवटदार वर्ग -२ जमीनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी कालमर्यादा विहित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी जमीन पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना वाटप केलेल्या पर्यायी जमीनी भोगवटदार वर्ग -२ चे रूपांतर भोगवटदार वर्ग -१ मध्ये करून सदर जमीनीवरील हस्तांतरण व्यवहारातील सर्व निर्बंध उठवून आशा पर्यायी जमीनी निर्बंध मुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना वाटप करण्यात आलेल्या पर्यायी जमीनीवरील निर्बंध उठवून त्याचे भोगवटदार वर्ग -२ मधून भोगवटदार वर्ग - १ मध्ये रूपांतर करण्यासाठी दिनांक ४ जून २०१९ रोजी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे

            महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार भोगवटदार वर्ग -२ पर्यायी जमीनीचे रूपांतर भोगवटदार वर्ग -१ मध्ये करतांना विहित अधिमूलय रक्कम आकारून सदर पर्यायी जमीनीवरील हस्तांतरणासंबधी निर्बंध उठविण्यासाठी विहित कालावधीत व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे व त्यानुसार संबंधित अधिकारी यांच्याकडून खालील प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत 

* महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील कलम १४ अन्वये ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांची भोगवटदार वर्ग -१ जमीन संपादित करण्यात आली असून त्यास वाटप झालेल्या पर्यायी जमिन ही भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी असेल तर तिचे भोगवटदार वर्ग -१ मध्ये तात्काळ रुपांतर करण्याचे आदेश संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत व सदर आदेशानुसार सात _ बारा उतारयात आवश्यक नोद तलाठी यांनी १५ दिवसांत करावी यासंबंधी पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना कोणताही अर्ज अगर रक्कम / शुल्क/ अधि मूल्य भरण्याची आवश्यकता नाही तशी मागणी संबंधित विभागीय अधिकारी करीत असेल तर संबंधित जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात यावी

* महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार कलम १६(१) ( एक ) नुसार जमीनीची वाटप ग्राही व्यक्ति ही भोगवटदार वर्ग-२ मध्ये मोडणारी असेल तर ती दहा वर्षांनंतर विहित अधिमूलय भरून ती जमीन भोगवटदार वर्ग -२ मध्ये बदलून घेणयास हक्कदार आहे अशी तरतूद आहे तथापि त्यानुसार कालमर्यादा कार्यवाही करण्यात येतं नाही असे शासनाच्या निदर्शनास आले आहे तरी कलम १६(१) ( अ) नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना वाटप करण्यात आलेल्या पर्यायी जमीनीवरील निर्बंध उठवून त्याचे भोगवटदार वर्ग -२ मधून वर्ग-१ मध्ये रुपांतरण करतांना त्या तारखेस अस्तित्वात असलेल्या सिध्द शीघ्र गणकामधये नमूद किमतीच्या दहा टक्के एवढी विहित अधिमूलय रक्कम संबंधित प्रकल्पबाधित व्यक्तिस भरण्याबाबत कळवून त्याने सदर रक्कम भरलयाबाबत चलनाची सादर केल्यावर सदर जमीनीचा भोगवटा रुपांतरीत करण्याची कार्यवाही करावी कलम १६(१) ( एक) नुसार पर्यायी जमीनीची वाटपग्राही व्यक्ति भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी असल्यास पर्यायी जमीनीचेवाटप कलम १६ मध्ये नमूद अटीची पूर्तता केल्यानंतर करण्यात आले आहे. अशा पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना भोगवटदार वर्ग -२ ची पर्यायी जमीनी वाटप झाल्याचा दिनांकापासून १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अशा सर्व प्रकरणांचा १५ दिवसांत आढावा उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन) यांनी आढावा घेऊन कलम १६(१) (एक) मध्ये तरतुदीनुसार विहित अधिमूलय भरण्यासाठी संबंधित पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना तात्काळ नोटीस पाठवावी अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिने कलम १६(१) (एक ) मध्ये नमूद तरतुदी नुसार विहित अधिमूलय भरून त्याबाबत चलनाची प्रत सादर केल्यानंतर सदर पर्यायी जमीनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये तात्काळ रूपांतर करण्याबाबत आदेश संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत सदर आदेशानुसार सात/बारा /उतारा यामध्ये आवश्यक नोद तलाठी यांनी १५ दिवसांत करावी यासाठी संबंधित पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही 

* महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील १६(१) ( एक) नुसार पर्यायी जमीनीच्या वाटपग्राही व्यक्तिने संपादित जमीनीचा मोबदला प्राप्त झाल्यावर त्यामधून नजराणा कपात करून दिला असुनही अशा प्रकल्पबाधित व्यक्तिस भोगवटदार वर्ग -२ ची पर्यायी जमिन वाटप करण्यात आली असल्यास तिचे रुपांतरण भोगवटदार वर्ग -२ मध्ये तात्काळ रुपांतर करण्याबाबत आदेश संबंधित संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत आवश्यकतेनुसार सदर अधिकार प्रतयपिरत करू शकतील. सदर आदेशानुसार सात/ बारा उतारा यामध्ये आवश्यक नोद तलाठी यांनी १५ दिवसांत करावी यासाठी संबंधित पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना कोणताही अर्ज करण्याची अगर रक्कम/ शुल्क / अधिमूलय. भरण्याची आवश्यकता राहणार नाही

* महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९ मधील कलम १६(१) ( एक ) नुसार पर्यायी जमिनींची वाटप ग्राही व्यक्ति भोगवटदार वर्ग -२ मध्ये मोडणारी असल्यास पर्यायी जमीनीचे वाटप कलम १६ मध्ये नमूद अटीची पूर्तता केल्यानंतर करण्यात आले आहे. अशा पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना भोगवटदार वर्ग -२ ची पर्यायी जमिन वाटप झाल्याच्या दिनांकापासून १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा सर्व प्रकरणांचा प्रत्येक वर्षाच्या मार्च. आॅगसट. व डिसेंबर महिन्याअखेर उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन) यांनी आढावा घेऊन कलम १६(१) ( एक) मध्ये नमूद तरतुदीनुसार विहित अधिमूलय भरण्यासाठी संबंधित पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना नोटीस पाठवावी. अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर संबंधित पात्र प्रकल्पग्रस्त व्यक्तिने कलम १६(१) ( एक ) मध्ये नमूद तरतुदीनुसार विहित अधिमूलय भरून त्याबाबत चलनाची प्रत सादर केल्यास सदर पर्यायी जमीनीचे भोगवटदार वर्ग -१ मध्ये तात्काळ रूपांतर करण्याबाबतचे आदेश संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत आवश्यकतेनुसार तहसिलदार सदर अधिकार नायब तहसीलदार यांना प्रत्यार्पण करू शकतील. सदर आदेशानुसार सात/ बारा उतारवयात आवश्यक नोद तलाठी यांनी १५ दिवसांत करावी व तदनंतर पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना वाटप केलेल्या अशा पर्यायी जमीनीच्या हस्तांतरण व्यवहारावरिल सर्व निर्बंध उठविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करून त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसांत निर्गमित करावेत यासाठी संबंधित पात्र प्रकल्पबाधित व्यक्तिंना कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही

* शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीत कार्यवाही करून तदनंतर एक महिन्याच्या कालावधीत त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करण्याची दक्षता सर्व जिल्हाधिकारी यांनी घ्यावी सदर निर्देशानुसार कार्यवाही करण्यास दिरंगाई/ हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचारी/ अधिकारी यांच्यावर यथाशक्ती शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याची दक्षता जिल्हाधिकारी/ विभागीय आयुक्त यांनी घ्यावी असा सक्त आदेश शासनाने दिला आहे

      महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तिचे पुनर्वसन अधिनियम १९९९मधील तरतुदीनुसार पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित होणार या गावठाणाचे नविन वसाहतीत पुनर्वसन करण्यात येते. पुनर्वसीत गावठाणात स्थलांतरित होताना प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणी येतात. प्रकल्प कार्यान्वित करण्याचा कालावधी मोठा असल्यामुळे नागरी सुविधांच्या हस्तांतरणात येणार्या अडचणी लक्षात घेऊन पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांच्या देखभाल व दुरुस्ती बाबत निश्चित धोरण ठरविणयाची आवश्यकता आहे. जेणेकरून प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारया नागरी सुविधा या दर्जेदार असतील तसेच त्यांची योग्य ती देखभाल होईल व प्रकल्पग्रस्तांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाल्यामुळे त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर होतील त्यानुसार सन १९७६ नंतरच्या पाटबंधारे प्रकल्पबाधित पुनर्वसित गावांना देण्यात आलेल्या नागरी सुविधा तसेच यापुढे प्रकल्पबाधित पुनर्वसित गावांना येणार्या नागरी सुविधा धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत

* पर्यायी गावठाणाची जागा निश्चित करताना या गावठाणासाठी शाश्वत पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत हा प्राधान्याचा निकष असावा पर्यायी गावठाणासाठी निवडलेला पिण्याचा पाण्याचा पुरेसा असल्याबाबत प्रमाणपत्र प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता यांनी गावठाणाची जागा निश्चित करण्यापूर्वी द्यावे 

* गावठाणातील प्रत्येक फलाट मध्ये नळाद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे 

* रस्ते गटारे बाग स्मशानभूमी समाजमंदिर. इत्यादी सोय करून देण्यात यावी

* दिवे बत्ती सोय स्वच्छ पाणी याची सोय करून देण्यात यावी

* सर्व पुनर्वसन लोकांची वस्ती सुरक्षित असण्याची हमी व जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी

* पुनर्वसन लोकांमधील भांडणं तंटे. निवारण करण्यासाठी तंटामुक्ती समिती नेमण्यात यावी

* पुनर्वसन क्षेत्रातील काही लोक आपल्या व अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून जागा भुखंड हडपण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

* पुनर्वसन क्षेत्रातील काही लोकांचे जमीन कागदोपत्री काही कारणास्तव अपुरी असतील तर ती पूर्ण करण्यासाठी संबंधित ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी तहसिलदार नायब तहसीलदार यांनी योग्य ती मदत करावी

* शासन निर्णय क्रमांक आर पी ए २०१५/ प्र क्र २१४/र -१ दिनांक २३/०९/२०१५

* शासन निर्णय क्रमांक पुनर्व _ २०१५/ प्र क्र २५/ र_ ८ दिनांक १९/११/२०१५ 

*२६/ जून २०१८ / १९७६ असे वेळोवेळी शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत

      ‌ समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९ 

* इंजिनिअर चौकशी झालीच पाहिजे यासाठी उठाव करायचा आहे तरी सर्वांनी यामध्ये सामिल व्हा आणि खरोखरच कामगार आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा

ध्यास मदतीचा

 

ध्यास मदतीचा

      समाजात प्रत्येकजण आपापल्या परीने गोरगरीब जनतेला मदत करतो कोण धान्य दान करतो. कोणी पाणी दान करतो. कोण आर्थिक मदत करतो. कोण शारीरिक कष्ट करून मदत करतो पण सर्वात मोठा आणि जटिल असणारा असा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या समाजात अशी काही लोक आहेत कि जी अर्धपोटी उपाशी राहून कशीबशी जगत आहेत मग त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी अठठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे वैद्यकीय खर्च करणे शक्य नाही यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा यांचेकडून आमचें शिराळा तालुका महिला अध्यक्ष. व शिराळा तालुका उपाध्यक्ष. व त्यांचे सहकारी यांनी आपला अनमोल वेळ धन खर्ची घालून सोनवडे सारख्या गावांत मोफत डोळ्यांचे विविध विकार यांवर तपासणी व उपचार यासाठी मोफत शिबीर आयोजित केले होते 

सोनवडे येथे डोळ्यांचं शिबिर 9 /11/ 2019 रोजी संपन्न झालेल्या डॉक्टर सविता नलवडे, रवी यादव, नांगरे चेअरमन सतीश पाटील शिवाजी संचालक, विजय चौगुले, मणदुर उपसरपंच, आयोजक हसीना मुल्ला. संगीता बाबर मनीषा बाबर पूनम भोसले, वैभव बाबर, त्यांनी सर्वांनी मिळून सोनवडे, आरळा ,मणदूर ,बेरडे वाडी, शित्तुर ,शिराळा या भागातील लहान मुले व मोठी माणसे पेशंट मोतीबिंदू, काचबिंदू ,लासरू, मास वाढणे असे डोळ्यांचे गंभीर आजार तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया पाठवले. या समाज कार्याला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.हा विचार मनात आणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आपण समाजात जन्माला आलो म्हणजे आपल्या हातून कळत नकळत आपण समाजाचे काही तरी देण लागतो ही भावना मनात घेऊन आमच्या रमाई आंबेडकर. झासीची राणी. अहिल्याबाई होळकर. राजमाता जिजाऊ. मदर तेरेसा. सावित्रीबाई फुले. यांच्या लेकी. यांनी सर्वात मोठा उपक्रम हाती घेतला सलाम त्यांच्या कामाला # ध्यास मदतीचा#

    बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

न्यायालय आणि राजकीय दबाव

 


न्यायालय आणि राजकीय दबाव 

              शासन यंत्रणेच्या तीन अंगापैकी न्यायमंडळ हे एक मोठ अंग आहे नयायमंडळाचा राजकीय प्रकियेशी काय संबंध असा प्रश्न आपणांस पडतो कारण न्यायालय म्हणजे आपापसातील कजजे सोडवून निर्णय देणारी यंत्रणा असेच आपण समजत असतो पण खाजगी वयकतिमधये खटले सोडविणयाबरोबरच कायद्याचा अर्थ लावणयासारखे महत्वाचे कामही न्यायालय पार पाडते शिवाय देशाच्या राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी अनेक देशांमध्ये नयायमंडळावर सोपवली आहे त्यामुळे न्यायमंडळ हे राजकीय प्रकियेचा एक घटक म्हणून घोषित करण्यात आला आहे म्हणून शासनसंस्थेचया अभ्यासात न्यायमंडळ ही एक महत्वाची संस्था आपणास माहीत असणे आवश्यक आहे आपल्या देशातील नयायमंडळाचे स्वरूप आणि स्थान तसेच नयायमंडळाची आत्तापर्यंतची भूमिका यांचा आपणास अभ्यास असणे गरजेचे आहे

       ढोबळ मानाने न्यायमंडळ न्यायदानाचे कार्य करीत असते न्यायदान म्हणजे कायद्याच्या आधारे दोन व्यक्ती किंवा संस्था यांच्यातील वाद तंटा सोडवणे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना कायद्यासमोर एकसारखी वागणूक मिळते की नाही हे पाहणे नैसर्गिक न्यायाचा विचार करून निर्णय देणे ही सुद्धा न्यायालयाची जबाबदारी असते व्यक्ति आणि राज्य संस्था यांच्यातील संघर्ष उद्भवला तरी न्यायमंडळाचे स्थान महत्वाचे ठरते. राज्य संस्था कायदे अमानुष अन्याय नाहीत ना हे न्यायसंस्था तपासू शकतो राज्य संस्था अतिरेका विरूद्ध आणि लहरी कारभाराविरूधद न्यायालयात दाद मागता येते खुद्द राज्यसंस्थेचया अंतर्गत विविध यंत्रणा मधील कायदेविषयक तंटे न्यायालयाच सोडवते ज्या देशांमध्ये केंद्र सरकार आणि प्रदेशाची वेगळी राज्य सरकारे असतात तिथे केंद्र सरकार आणि प्रदेशाची राज्य सरकाररे यांच्यातील कायदेविषयक मतभेद सोडविण्याची जबाबदारीही न्यायसंसथेची असते या राजकीय स्वरूपाच्या जबाबदार्या मुळेच न्यायसंस्था ही शासनाची महत्वाची यंत्रणा बनते नयायमंडळावरिल या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मुळे आपण नयायमंडळाकडून निःपक्षपाती पणाची अपेक्षा करतो न्यायमंडळ हा खरेतर राजकीय प्रकियेचा एक घटक आहे पण तरीही त्याने पक्षीय आणि सत्तेच्या राजकारणापासून म्हणजेच गटबाजी पासून दूर रहावे अशी सर्वांचीच अपेक्षा असते नयायमंडळाचया निःपक्षपाती आणि बिगर राजकीय सवरूपामुळेच नागरिकांना या न्यायव्यवस्थेचा आदर आणि विश्वास वाटतो राजकीय स्वार्थ आणि यांच्यामुळे विधिमंडळ एकवेळ जनहित विसरेल पण सचोटीने न्यायमंडळ मात्र जनहित जोपासेल असा विश्वास खूप लोकांना वाटत असतो या विशवासातूनच नयायमंडळाचे महत्व पुरेसं स्पष्ट होतं आहे

                भारताच्या राज्यघटनेही नयायमंडळावर महत्वाची भूमिका सोपविली असून आपल्या न्याय संस्थेनेही गेल्या चाळीस एक वर्षात देशाच्या राजकीय प्रकिरेयेत महत्वाचं कार्य पार पाडले आहे

                 आपल्या देशाचे एक सर्वोच्च न्यायालय आहे ते दिल्ली येथे आहे त्याखेरीज एकूण अठरा उच्च न्यायालये आहेत प्रत्त्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायालये असतात. सामान्य नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी दूर जावे लागू नये म्हणून तालुका पातळीवर स्थानिक न्यायालये असतात खालच्या न्यायालयातील निर्णय मान्य नसेल तर त्यावरील न्यायालयात अपील करता येते म्हणजेच दाद मागता येते उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे नागरिकांना अधिकाराच्या रक्षणाची जबाबदारी असतें. त्यासाठी या न्यायालयांना खास अधिकारही दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सर न्यायाधीश खेरीज पंचवीस न्यायाधीश नेमण्याची तरतूद आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवून दिलेली नाही. हे न्यायाधीश काहीवेळा एकट्याने तर काहीवेळा अनेक न्यायाधीशांच्या एक गट मिळून एखाद्या खटल्याची सुनावणी करतात. न्यायाधीशांची संख्या जास्त असेल तर न्यायालयीन कामांचे वाटप करून विलंब टाळता येतो सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. नेमणूक करण्यापूर्वी सर न्यायाधीशांचा सल्ला घेतला जातो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नेमणूकही राष्ट्रपतीच करतात. मात्र त्यापूर्वीच राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांच्याशी सल्लामसलत केली जाते. मुख्य न्यायाधीश नेमताना भारताच्या सरन्यायाधीश यांच्याशी सल्लामसलत केली जाते राष्ट्रपती या नेमणूका मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करतात त्यामुळे न्यायाधीश नेमताना त्यांची विचारसरणी राजकीय कल यांचा विचार होणे गरजेचे असते मात्र सरन्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला मंत्रिमंडळाला विचारांत घ्यावाच लागतो या पध्दतीमुळे पांडित्य किंवा तज्ञ कार्यक्षमता आणि सचोटी यांचाही विचार केला जातो पूर्वी उच्च न्यायालयाच्या बदल्या होत नसतं पण अलिकडे बदल्या करण्याची प्रथा पडली असून त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे या अधिकारामुळे सरकारला अप्रिय निर्णय देणारे न्यायाधीशांच्या बदल्या होण्याचे शक्यता असते. जो न्यायाधीश राजकीय पक्ष यांच्या विरोधात निर्णय देईल त्याला बदली करून घालवणे आत्ता राजकारणी लोकांनी सहज शक्य झाले आहे म्हणजे न्यायव्यवस्थेवर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण असते

              न्यायमंडळाचे कार्य व्यवस्थित चाललें आहे याची खबरदारी या न्यायालयाने घ्यायची आहे. कारण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना सहजासहजी पदावरून काढून टाकता येत नाही. त्यांची पद उचचती साठी महाभियोगाची अवघड पध्दत पार पाडावी लागते. संसदेच्या दोन्ही सभागृहानी खास बहुमताने शिफारस केली तरच या न्यायाधीशाना पदच्युत करता येते. प्रशासकीय कारवाई करून न्यायाधीशांच्या गैरवर्तनाबधदल उपाययोजना करता येत नाही नयायाधीशाची निवड करतानाच त्यांच्या सचोटीची खात्री करून घ्यावी आणि नंतर न्यायमंडळाने आपल्या प्रतिष्ठेची स्वताच्या काळजी घ्यावी अशी अपेक्षा या तरतुदी मागे आहे. ती बर्याच अंशी पूर्णही होतें. त्यामुळेच आत्तापर्यंत महाभियोगाचया मार्गाने कोणाही नयायाधिशास पदच्युत केले गेलेले नाही ( मागील घटकात देण्यात आलेल्या माहितीनुसार) १९९१ चया निवडणुकीपूर्वी लोकसभेत एक महाभियोगाची सूचना मात्र दाखल झाली होती. तेव्हा न्यायमंडळाने स्वताच्या शिस्त आणि सचोटी पाळून कारवाईचे प्रसंग टाळावेत अशी अपेक्षा दिसते.  

          लोकशाही मध्ये स्वतंत्र आणि निस्पृह न्यायमंडळ हे अंत्यंत आवश्यक माणले जाते. न्यायमंडळाने राजकीय सोय किंवा सत्ता धारी यांची मर्जी यांचा विचार न करता कायदा आणि न्याय बुध्दी यांचा विचार करूनच निर्णय द्यायचे असतात. न्यायमंडळाकडून हि जी निःपक्षपाती पणाची अपेक्षा केली जाते ती पूर्ण होण्यासाठी न्यायमंडळ सत्ताधाराचया आणि राजकारणी यांच्या दबावापासून पूरेसे अलिप्त आणि सुरक्षित असणे आवश्यक असते. त्यासाठी सेवेची शाश्वती. सुरक्षित आणि आकर्षक सेवाशर्ती. टिकेपासून संरक्षण आणि न्यायमंडळाचया अंतर्गत कारभाराची स्वायत्तता यांसारख्या अनेक बाबी आवश्यक असतता. न्यायाधीशानाही राजकीय कार्यात भाग घेऊ नये. राजकीय मतप्रदर्शन करू नये. पक्षपात करून विशिष्ट बाजूने निर्णय देऊ नये. यांसारखी विविध पथथे पाळायची असतात    

           न्यायाधीशांच्या नेमणूक जरी सरकार करत असेल तरी सरन्यायाधीश/ मुख्य न्यायाधीश यांच्याशी विचारविनिमय करण्याची तरतूद आहे त्यांनी विरोध दर्शविलेल्या व्यक्तिची नेमणूक केली जात नाही. व त्यांच्या सल्ल्यानुसार मान दिला जातो

     न्यायाधीशांचे पगार घटनेतच निश्चित केलेले असतात. पगार व न्यायालयीन प्रशासनाचा खर्च या बाबी संसदेपुढे चर्चेसाठी येत नाही

      महाभियोगाचा चर्चे खेरीज विधिमंडळात न्यायाधीश यांच्या वर्तनाबद्दल चर्चा केली जाऊ शकत नाही

        महाभियोग खेरीज न्यायाधीशांना मुदतीपूर्वी पदच्युत करण्याचा कोणताही मार्ग नसतो. त्यामुळे केवळ सरकारला अप्रिय निर्णय दिल्यामुळे न्यायाधीश यांना काढून टाकता येत नाही

        न्यायाधीश यांचा अवमान करणे गुन्हा आहे अवमान झाला आहे की नाही आणि असल्यास त्यासाठी काय शिक्षा करायची हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला असतो

          सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना निवृत्तीनंतर वकिली करता येत नाही. उच्च न्यायालय किंवा कनिष्ठ कोणत्याही न्यायालयात नाही

            या तरतुदी असल्या तरीही काही मर्यादा शिल्लक राहताच. न्यायाधीशांच्या बदली करता येणे हे आपण वर पाहिलेच आहे. तसेच खुद्द सरन्यायाधीश नेमताणाही सरकार स्वतंत्र पणे निर्णय घेऊ शकते. १९७३ मध्ये हा संकेत मांडून तीन न्यायाधीशाची सेवाज्येष्ठता डावलून न्यायमूर्ती यांची सरन्यायाधीश नेमणूक झाली होती यावेळी ज्यांची सेवाज्येष्ठता डावलली होती त्यांनीच सरकारला न रूचणारा निर्णय दिला होता त्यामुळे त्यामुळे सरकारवर टिकाही झाली होती पुढे १९७८ मध्येही याच पध्दतीने सरन्यायाधीशाची नेमणूक झाली 

            समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या