Showing posts with label BIHAR ELECTION. Show all posts
Showing posts with label BIHAR ELECTION. Show all posts

महाराष्ट्र के बाद अब बिहार मे एम आय एम की धूम - AIMIM BIHAR

   बिहार मे  एम आय एम ने ५ सीट जीतकर विरोधीयो किया परेशान 



बिहार - हैदराबाद से निकाल कर एम आय एम ने महाराष्ट्र के साथ अब बिहार मे भी अपनी पार्टी को मजबूत किया.  २०१२ मे नांदेड से अपने ११ उमीदवार जितने के बाद एम आय एम ने अपनी पार्टी को महाराष्ट्र मे मजबूत करना शुरू किया जिसके नतीजे मे २०१४ मे  एम आय एम २ आमदार महाराष्ट्र  विधानसभा भेजने मे कामीयाब हुई उसके बाद महाराष्ट्र मे एम आय एम का क्रेज नवजवानो मे दिन ब दिन बडता रहा. जिसके चलते २०१८ के लोकसभा चुनाव मे एम आय एम ने डॉ प्रकाश आंबेडकर की पार्टी वंचित बहुजन आघाडी के साथ मिलकर चुनाव मी हिस्सा लिया और औरंगाबाद से एक उमीदवार मैदान मे  उतारा और कामीयाब भी हुए. देश के लोकसभा चुनाव मे ओवेसी की एम आय एम ने पुरे देश मे ३ जगह चुनाव लढ्ने का फैसला किया जिसमे २ जगह जीत हासील किए और बिहार सिमंचाल मे ३ लाख से भी ज्यादा वोट लेकर एम आय एम ने विरोधियो को ये दिखा दिया की हमे आसन ना समजे. 

    २०१५ के चुनाव  मे एम आय एम ने अपने ६ उमीदवार उतारे थे. लेकीन २०२० तक एम आय एम पुरे ताकत के साथ मैदान मे उतरी. बिहार मे कुशवाहा और बी एस पी के साथ मिलकर तिसरा विकल्प तयार किया. चुनाव के चलते ६५ से ज्यादा सभा अकेले असदुद्दिन ओवेसी ने किया. औरंगाबाद के खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष कुणाल खरात , मोईन सय्यद, फिरोज लाला, औरंगाबाद नगरसेवक  इसाक खान, अय्युब जहागीरदार, आदी. ने बिहार चुनाव मे  मेहनतकर पुरे देशमे एक मिसाल कायम की.

    

जीन पार्टीयो की नजर मुस्लीम और दलीत मतदाता पर हमेश रहेती और ये मुस्लीम समाज को अपना वोट बँक समजते है वो बार बार असदुद्दिन ओवेसी और उनकी पार्टी को बीजेपी के एजंटबता रही है. बडी बडी सभा मे अपने किये काम से ज्यादा ओवेसी पर निशान सादा जाता था. लेकीन सिमंचाल की जनता ने एम आय एम को जिताकर उन्हे करार जवाब दिया है. 

    सिमंचाल ने आज तक जीन जीन पार्टी को साथ दिया उन्होने सिमंचाल को विकास से काफी दूर रखा इसी का नतीजा है की सिमंचाल की जनता ने नया विकल्प के तौरपर एम आय एम को चुना.

    अब एम आय एम हैदराबाद से महाराष्ट्र , महाराष्ट्र से बिहार, बिहार से बंगाल, उत्तर प्रदेश और पुरे देश मे चुनाव लडकर पिछडे जनता को न्याय दिलाने के लिये मैदान मे उतरने का प्लान कर रही है. और विरोधियो के पास एम आय एम के खिलाफ कूछ ना होने के कारन हुमेशा की तरह एजंट एजंट कर ओवेसी को बदनाम करेंगी ऐसा लगता है.        

       अब देखना ये है एम आय एम आगे कीस तरह की रणनीती पर काम करती है.

वाचा -

एम आय एम का जादु अब बिहार मे 

असदुद्दिन ओवेसी ने किया विरोधियो को चॅलेंज...


औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची जादू औरंगाबाद सोडून आता बिहारमध्येही.- Imtiyaz Jalil

 एम आय एम का जादु अब बिहार मे 



हैदराबाद मध्ये असदुद्दीन ओवेसी व अकबरुद्दीन ओवेसी या दोघा भावांनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या भाषणाने व कर्तुत्वाने मुस्लिम दलित समाजाचे मन जिंकले व हैदराबाद येथे आपले वर्चस्व व अस्तित्व निर्माण केले.परंतु खऱ्या अर्थाने त्यांना गरज होती अशा सक्षम नेत्याची जो त्यांना त्यांचा डावा हात म्हणून संपूर्ण देशामध्ये एम .आय .एम पक्षाचे प्रतिनिधी उभे करून एमआयएमचे अस्तित्व व संघटन मजबूत करून देईल आणि हे काम शक्य झाले महाराष्ट्र राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातून मध्य विधानसभा मधून निवडून आलेले एकमेव एम.आय.एम चे आमदार इम्तियाज जलील यांच्या रूपाने त्यांच्या या प्रथम विजयामुळे यांचे अस्तित्व पूर्ण महाराष्ट्रात व देशात चमकू लागले व स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा हे आपल्या कार्यातून निर्माण करत होते. त्यानंतर यांनी खरी कमाल केली ती शिवसेना पक्षाचा सर्वात महत्त्वाचा आणि मजबूत बालेकिल्ला असलेला औरंगाबाद जिल्हा भेदुन काढला .येथे एम .आय .एम चा खासदार निवडून येणे हे जवळजवळ अशक्य विचारा पलीकडे होते परंतु इम्तियाज जलील यांच्या अथक प्रयत्नाने तसेच मजबूत संघटन निर्मिती व अमर्याद विश्वासामुळे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला भेदणे केवळ आणि केवळ हे इम्तियाज जलील विश्वासामुळे व प्रयत्नामुळे शक्य झाले व त्यांचा ऐतिहासिक विजय हा संपूर्ण देशात लोकप्रिय ठरला परंतु एम. आय. एम पक्ष हा बीजेपी ची B टीम आहे असे आरोप हे नेहमीच एम .आय. एम वर होत असतात ही खूप मोठी शोकांतिका आहे कारण एम. आय. एम हा मुस्लिमांचा व दलितांच्या आवाज असलेला पक्ष आहे संपूर्ण देशात बीजेपी ने थैमान घातले असताना एम .आय. एम या पक्षाला बीजेपी सोबत दोन हात करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते परंतु बीजेपी सोबतच काँग्रेसलाही स्वतःला सेक्युलर म्हणून घेणार्‍या पक्षांना देखील मात देण्यासाठी तेवढीच मेहनत घ्यावी लागत आहे बिहारच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते व एम.आय.एम चे  7 जागा सगळ्या पक्षांच्या डोळ्यात टोचत होते परंतु त्या जलील यांनी जणू काही खूणगाठ बांधली होती की, औरंगाबाद पाठोपाठ आता बिहार पण आपल्याला जिंकायची आहे परंतु सर्वात मोठे प्रतिस्पर्धी असणारी बीजेपी सोबतच काँग्रेस व इतर सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षांशी देखील तेवढीच काट्याची टक्कर द्यायची होती परंतु इम्तियाज जलील यांच्या दृढनिश्चय आणि राजनीतिक परिपक्वतेमुळे असदुद्दीन ओवैसी सोबतच बिहार राज्यांमध्ये देखील इम्तियाज जलील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन बिहारचा पिछडा वर्ग व अल्पसंख्यांक यांचा कोपरा न कोपरा पिंजून काढला व त्यांचे केवळ मन च जिंकले नाहीतर बिहार निवडणुकीत देखील खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःची जादू कायम ठेवत घवघवीत यश एम .आय. एम पक्ष व त्यांच्या आमदारांना मिळवून दिले.

त्यात जलील हे केवळ एम .आय. एम पक्षाचे मजबूत नेते नसून अल्पसंख्यांक मुस्लिम समाज तसेच दलितांचे परिपक्व व मजबूत व्यक्तिमत्व असणारे नेते म्हणून त्यांना लाभले आहेत .संपूर्ण देशाच्या अल्पसंख्यांक मुस्लिम समाज तसेच दलित समाज यांना अकबरुद्दीन ओवेसी ,असदुद्दीन ओवैसी यांच्या पाठोपाठ खासदार इम्तियाज जलील यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे निश्चितच खासदार इम्तियाज जलील यांचे नेतृत्व जर आज अल्पसंख्यांक मुस्लिम समाज व दलित समाज यांनी सर्वानुमते स्वीकारणे ही काळाची गरज आहे.

वाचा -

चिराग पासवान का क्या था गेम प्लान ?

असदुद्दिन ओवेसी ने किया विरोधियो को चॅलेंज-

असदुद्दिन ओवेसी ने किया विरोधियो को चॅलेंज- Owasi Challenge Opposition

 असदुद्दिन ओवेसी ने किया विरोधियो को चॅलेंज


जबसे ए.आय.एम.आय.एम हैदराबाद से निकलकर पुरे देश मे अपने पक्ष का विस्तार करनेमे लगी है तबसे समाज मेसे खुछ घटक और कुछ राजनेतिक पार्टीओ के कार्यकर्ता  एम.आय.एम को भजापा की बी टीम या एजंट बताने की कोशिश कर रहे है. २०१२ तक एम.आय.एम हैदराबाद तक ही सीमित थी वहा पर एम.आय.एम का एक खासदार, ७ आमदार, और महानगर पालिका मे ६० से अधीक नगरसेवक चून कर आते रहे है. लेकीन जबसे एम.आय.एम के सर्वेसर्वा खा. असदुद्दिन  ओवेसी ने कॉंग्रेस गटबंदन छोड अपने पार्टी को पुरे देशमे मे विस्तार और हर चुनाव लडणे का फैसला किया तबसे एम.आय.एम को भजापा का एजंट बनाकर पेश किया जाने लगा है. जबभी किसी राज्य मे  चुनाव रहेने पर और असद ओवेसी की पार्टी चुनाव लडणे का फैसला करती तब कूछ पार्टी आपने चुनाव से ज्यादा ओवेसी को एजंट बनामे ज्यादा मेहनत करते नजर आते है.. महारष्ट्र चुनाव हो बिहार चुनाव हो या देश मे कही पर भी चुनाव हो. हद तो ये हो गयी है की जहा पर ओवेसी की पार्टी चुनाव नही लड रही होती वहा भी हार का ठीकडा ओवेसी पर फोडणे का काम किया जा रहा है.

हालही  मे बिहार चुनाव मे एम.आय.एम ने २० जगहपर अपने उमीदवार उतारे है जिसका नतीजा १० नवंबर को आना है. लेकीन प्रचार के दौरण फिर वही कार्ड विरोधियो के तरफसे खेला जा रहा है. विरोधियो ने फिर एम.आय.एम को भाजप की बी टीम और एजंट का प्रचार जोरो शोरोसे शुरू किया. इसका जवाब देते हुए एम.आय.एम अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी ने चलेंज किया है की जो मुजे भाजप का एजंट बोलता है उन्हे चेलंजे है की वो साबित करे अगर वो साबीत करते है तो उस व्यक्ती को असदुद्दिन ओवेसी की तरफ से उमरा जाने का टिकत दिया जायेंग और खास बात ये है उस व्यक्ती के साथ ओवेसी खुद भी जायेंगे और मोहम्मद पैगंबर स. इनके रोजा ए शरीफ के पास पैगंबर स. के कदम मुबारक के पास खडे होकार ओवेसी के लिये बद दुआ करे और ओवेसी खुद आमीन कहेंगे.

ओवेसी ने कहा अगर विरोधियो के पास मेरे एजंट होनेके सबूत है तो मेरा ये चेलेंज स्वीकार करे. आपको बातादे हैदराबाद से निकल कर एम.आय.एम के अब महाराष्ट्र मे एक खासदार, दो आमदार, और कही नगरसेवक और सदस्य है. अब एम.आय.एम. पुरे देश मी चुनाव लडणे का फैसला ले चुकी है. लेकीन बिहार सिमंचाल मे हवा का रुख एम.आय.एम की ओर जाता दिख रहा है.

  पढिये -

आधुनिक शिक्षण व समाज

ट्रम्प कितना झूट बोलते है? ....

अमेरिका की वोट गिनती ...

संविधान म्हणजे भारताचा आत्मा...

फ्रांस राष्ट्रपती मेक्रोन का अहमदनगर मे निषेध.....

बिहार चुनाव मे एम आय एम की जीत पक्की - bihar election 2020

बिहार मे एम आय एम के १०-१२ आमदार जित हासील करेंगे - 

जमीर अहमद कादरी


बिहार विधानसभा निवडणूक मे एम आय एम की जीत पक्की है. बिहार विधानसभा चूनाव मे पुरे देश की नजरे टिकी है. एम आय एम ने सिमंचाल जो विकास से वंचित हैं वहा के नागरिक को विकास, आरोग्य, शिक्षा, रोजगार के मुद्दे पर वोट करणे की अपील की हैं. विकास के मुद्दे पर मतदाता को न्याय दिलाने के ली लिये एम आय एम बिहार चुणाव मे उतरी हैं. बिहार मे नया गटबंदनमे एम आय एम ने २० जगह अपने उमिदवार उतारे. पार्टी अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी, खा. इम्तियाज जलील, डॉ गफ्फार कादरी, मोईन सय्यद, असीम वकार, आदी. के जाहीर सभा को जनता ने जबरदस्त प्रतिसाद दिया. जनता ने एम आय एम का परियाय को पसंद किया है १० नवम्बर को एम आय एम की जीत का जशन मानायेंगे. १० से १२ आमदार एम आय एम के बिहार विधानसभा मे जीत कर जायेंगे ऐसा भरोसा प्रवक्ते जमीर अहमद कादरी ने जताया है.

बिहार चुनाव के चलते हैदराबाद, मुंबई, औरंगाबाद से अनेक जिम्मेदार और पदाधिकारी प्रचार के लिये बिहार पहुंचे थे.

 औरंगाबाद से महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, नासेर सिद्दीकी, शेख अहेमद, अयूब जागिरदार, गंगाधर ढगे, अरुण बोर्डे, हाजी इसाक खान बिहार चूनाव मे मेहनत ली है. 

वाचा

ट्रम्प खोटे बोलत आहे ? ...

जामियाचे प्राध्यापक इमरान अली देशातले एक नंबर वैज्ञानिक....

मौलाना हसरत मोहानी...


खासदार इम्तियाज जलील कोचाधामन विधानसभा क्षेत्रमे - AIMIM BIHAR ELECTION

कोचाधामन विधानसभा क्षेत्रमे पहुचे खासदार इम्तियाज जलील 


बिहार विधानसभा चुनाव के चलते औरंगाबाद के खासदार तथा एम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील कोचाधामान विधानसभा क्षेत्र पहुचे. जनता का एम आय एम प्रती चाहत बात रही ही की बिहार की जनता तिसरा विकल्प को ज्यादा से ज्यादा पसंदी दे रही है. महीला हो या पुरुष सभी असद ओवासी की पार्टी ए आय एम आय एम से जुड रहे है. एम आय एम प्रमुख खासदार असदुद्दिन ओवेसी ने अपने अभी दिग्गज नेता प्रचार मी उतारे है.  


एमआईएम प्रत्याशी अल्हाज इज़हार असफी साहब के प्रचार के लीए कॉर्नर सभा मे जनतासे मुखातीब हुए खासदार इम्तियाज जलील साहब.   



एम आय एम - बिहार विधानसभा चुनाव मे धुम BIHAR ELECTION

बिहार चुनाव - एम आय एम पार्टी के सर्वोसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी के आदेश पर एम आय एम महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी और प्रदेश महासचिव फिरोज लाला बिहार की जनता से मुलाकात के लिए अमुर विधानसभा क्षेत्र में पहुंचे.
बिहार चुनाव मे एम आय एम पार्टी और गटबंदन ने बिहार चूनाव मे एक नया विकल्प जनता को देणे की कोशिश की है. जनता का रुजान एम आय एम की तरफ देखते हुए ऐसा लगता है के बिहार विधानसभा चूनाव देश की राजनितीमे एक नया बदलाव की शुरवात हो सक्ती है.



 #AIMIM
 #MissionFatehBihar 
#MissionFatehBihar


डॉ गफ्फार कादरी बिहार मे - AIMIM BIHAR ELECTION

एम आय एम महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी बिहार मे  



बिहार मे सभी पार्टी अपनी पुरी ताकत के साथ बिहार विधान सभा चुनाव मे उतरी है. इस मे हैदराबाद स्तीत एम आय एम पार्ट्य भी पीछे नाही है. खासदार असदुद्दिन ओवेसी और खासदार इम्तियाज जलील के साथ अब एम आय एम महाराष्ट्र के कार्याध्यक्ष जनाब डॉ गफ्फार कादरी साहबभी बिहार चुनावी मैदान मे उतार चुके है. एम आय एम और दिगर पार्टी   का गटबंदन एक तिसरा परियाय बनकर बिहार कि जनताने स्वीकार किया ही. बिहार चुनाव के नातीजोपर पुये देश की नजरे टिकी है. अगर जनता तिसरा विकल्प को पसंदी देती है तो आणे वाले दिनोमे पुरे देश  इस तरह का प्रयोग किया जा सकता है. 

खासदार इम्तियाज जलील बिहार निवडणूक प्रचाराला - AIMIM BIHAR ELECTION

औरंगाबादचे खासदार बिहारच्या निवडणुक प्रचाराला, पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी..



    बिहार विधानसभा निवडणुकीत  एमआयएम ने जनतेला तिसरा पर्याय दिले आहे. एम आय एम  वीस विधानसभा मतदारसंघातून लढत आहे. सुरूवातीला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा, दौऱ्यांना स्थानिक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे एमआयएमने इथे पुर्ण क्षमतेने लढण्यासाठी देशातील दिग्गज एम आय एम नेते बिहार मध्ये प्रचारासाठी उतरवले आहे.. चार टप्प्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या प्रचाराची संपुर्ण धुराही खासदार ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावर असणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष देखील या निवडणुकीत उतरले परंतु त्यांचा  एकही नेता अजून बिहारमध्ये प्रचाराला पोहोचले नाहीत. याउलट एमआयएमने मात्र गेल्या महिनाभरापासून बिहार राज्यामध्ये आपले नेते प्रचाराला उतरून धमाल करत आहे. पहिल्या टप्यात पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, आता मतदानाची तारीख जवळ येत असतांना त्यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना देखील प्रचारासाठी बिहारमध्ये बोलावून घेतले आहे. कोचाधामन येथील पक्षाच्या उमेदवारासाठी इम्तियाज जलील यांनी एम आय एम ला मत देण्याचेचे विनंती केली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारक विजय मिळवत राज्यातील सर्वाधिक धक्कादायक निकालीची नोंद करण्यात एमआयएमला यश आले होते. अचानक मिळालेल्या या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील यांनी गेल्या वर्षभरात केल्याचे दिसून आले. असदुद्दीन ओवेसी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुद्देसूद मांडणी, आक्रमक शैली आणि नागरी प्रश्नांना प्राधान्य देत इम्तियाज जलील यांनी आपली चांगली प्रतिमा मतदारसंघात निर्माण केली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत शिवसेनेच्या बालेकिल्याला हादरा दिल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षची  जबाबदारी दिली. केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणे असो, की मग संसदेत त्यावर भाष्य असो, यातून इम्तियाज जलील यांनी आपली छाप पाडली. केवळ राजकीय मुद्देच नाही, तर मतदारसंघातील विकास कामांच्या मुद्यावर देखील इम्तियाज जलील संसदेत अनेकवेळा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ओवेसीने  बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एमआयएमनेे स्थानिक पक्षांशी युती करून या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला. एकटी एमआयएम वीस विधानसभा मतदारसंघातून लढत आहे. 


        बिहारची जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने एमआयएमने इथे पुर्ण क्षमतेने लढण्यासाठी कंबर कसली आहे. चार टप्प्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या प्रचाराची संपुर्ण धुराही ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर असणार आहे. ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांना बिहारमध्ये बोलावून घेत त्यांच्यावर प्रचाराची मोठी जबाबदारी सोपवली आहे. कोचाधामन विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारासाठी काॅर्नर बैठक घेतल्यानंतर आज इम्तियाज जलील यांनी सभा घेत तडाखेबंद भाषण केले. पुढील काही दिवस इम्तियाज जलील हे बिहारच्या निवडणुकीत आपल्या पक्षासाठी ओवेसींच्या खांद्याला खांदा लावून मत मागतांना दिसणार आहेत.

एमआयएमचे बिहार निवडणुकीत औरंगाबादचे नेते प्रचारात - AIMIM BIHAR ELECTION

 

बिहार निवडणुकीत औरंगाबाद एमआयएमचे  नेते प्रचारात



बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने 20 उमेदवार मैदानात उतरवले आहे. पक्षाचे सुप्रीमो खा.असदोद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार सभेला तेथे प्रचंड प्रतिसाद मिळत असुन जनतेला एम आय एमने गटबंदन आणी जनतेला दिलेला परीयाय जनता स्वीकारत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील एम आय एम नेते बिहार प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले आहे त्यात औरंगाबादेतील नेत्यांवर मोती जबाबदारी देण्यात आली आहे.  एम आय एमच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एम आय एम ने जनतेला एक मोटा पर्याय दिला असुन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील अशी खात्री व्यक्त केली जात आहे. खासगी भेटी साठी जास्तीत जास्त भर दिलेजात आहे. यावेळी औरंगाबाद येथील हाजी इसाक खान, आरेफ हुसैनी, वसीम अहेमद, निसार कादरी उमेदवारांना विजयी करण्सायासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.

ओवेसींच्या प्रचाराला प्रचंड गर्दी जमत आहे त्याच बरोबर महाराष्ट्राचे एम आय एम खासदार इम्तियाज जलील  बिहारला तळ ठोकून बसले आहेत.
एमआयएमच्या उमेदवारांची यादी….
पहीला चरण- विधानसभा मतदारसंघ- शेरघाटी, उमेदवार मसरुर खान, 

दूसरे चरण -साहेबपूर कमाल येथून गोरेलाल यादव, साहेबगंज, मोहंमद मुकीम, फुलवारी शरीफ येथून कुमारी प्रतिभा. 

तिसरे चरण- कोचाधामन येथून इजहार असफी, बहादुरगंज अन्जार नईमी, किशनगंज, कमरुल हौदा, बायसी रुकुनोद्दीन अहमद, अमौर, अख्तरुल इमान, नरपतगंज, हदीस साहाब, कस्बा, डॉ. शाबाज, परानपूर, खाजा हसन महमूदी, जोकीहाट, मो.शाहनवाज आलम, बरारी राकेश यादव, मनिहारी, गौरेती मुर्मू सहादूर, अररिया मो.रशीद अलवर, सिकता रिजवानुल्लाह शेर शाहयादी, ठाकूरगंज हाफीज महबूब आलम, रानीगंज रोशनी देवी, छातापूर येथून आलम हे उमेदवार निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत तिसरा परियाय या गटबंधांच्या माद्यमातून उभा राहत असल्याचे चित्र दिसत आहे.

वाचा -

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या