ब्रिटिश राजवटीविरुद्ध व मनमानी दंडेलीचे दर्शन घडविणारी एक काळी घटना म्हणजे १९१९ साली झालेले जालियनवाला बाग हत्याकांड स्मरण आपल्याला होते आपल्याला रौलट विधेयकाच्या विरोधात अखिल भारतीय पातळीवर सविनय प्रतिकाराचे आंदोलन छेडले. त्याचे प्रतिसाद पंजाबातही उमटले डॉ सत्यपाल व किशचलू यांच्या हद्दपारी निषेधार्थ अमृतसर मध्ये हरताळ पाळण्यात आला आपल्या नेत्यांची सुटका व्हावी. म्हणून अमृतसर मध्ये जमावाने आपला मोर्चा उपायुक्त माईसल आयवहिंग यांचेकडे वळविला. हा जमाव निशत्र होता. या जमावर इंग्रज लष्कराने व पोलीस यांनी गोळीबार केला व त्यात निरापराध दोन लोके मृत्युमुखी पडली ही घटना कळताच शांततेत आंदोलन करणाऱ्या जमावाने हिंसक आंदोलनचा आश्रय घेतला. सरकारने. सभा. बैठका. मिरवणुका. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज विचार स्वातंत्र्य. शिक्षण स्वातंत्र्य. समानता हक्क. यांवर आत्ता सुध्दा बंदी आहे आपण आपला विचार मग तो नेते आमदार खासदार मंत्री आणि सरकार यांच्या विरोधात मांडू शकत नाही असे कोणतेही काम तुम्हाला करता येवू नये म्हणून आज विविध बंदने घालून तुमचा विचार खुडून काढण्याचे षडयंत्र केलें जात आहे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशी फसवी कारणें दाखविली जात आहेत आणि आपण याचे पालन केले नाही तर विविध गुन्हे दाखल करण्यात येतात त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ति येईल तशी वेळ काढताना आपण बघतो.
अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्वाचे शहर होते एप्रिल. १०/१९१९ रोजी सकाळी एक घोळका अमृतसर डेप्युटी कमिशनरचया घराकडे जात होता. कारण मागणी होती त्यांच्या स्वातंत्रवीर सुटकेची होती हया घोळका यावर. ब्रिटिश सरकारच्या एका तुकडीने गोळीबार केला त्यात दोन व्यक्ती मारले गेले यामुळे जनता आपल्या अस्तित्वाची आठवण जुलमी इंग्रज सरकारला करून देण्यासाठी जमावाने इमारतींना आग लावली. टाऊनहाॅल. दोन बॅंकांच्या इमारती. तारघर. रेल्वे गोदाम यांना आग लावली. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचया एका युरोपिय रक्षकाला जमावाने जोरदार माराहान केली तीन बॅंक कर्मचारी आगीत होरपळून मृत्यू पावले. एका युरोपियन नागरिकांचा रस्त्यावर खून करण्यात आला. एका ब्रिटीश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पण काही भारतीय लोकांनी तिचे प्राण वाचविले. त्या दिवशी दिवसभरात हे थैमान चालू होते. गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धराशाही पडले. हया नंतर दोन दिवस अमृतसर शांत होते. पण इतर भागात मात्र हिंसाचार चालूच होता. ३ युरोपीय अधिकारी नागरिक मारण्यात आले. हया प्रक्षोभक दंगयामुळे अखेर १३ एप्रिल रोजी मार्शल लॉ जारी करण्यात आला जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्यावेळचे कारणं होते त्यावेळी असणार्या शासन व्यवस्थेला कंटाळून लोक रस्त्यावर उतरले त्यावेळी ब्रिटिश सरकारने जनरल डायर याचे नेतृत्त्वाखाली लष्कराला केले शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांनी कंटाळून सभाबंदी आदेश मोडला आणि जालियनवाला बाग येथे योगायोगाने असा की १३ एप्रिल रोजी पंजाबी जनतेचा प्रिय सण " बैसाखी "पण होता रिवाजानुसार हिंदू आणि शीख बांधव सण साजरा करण्यास एकत्र जमले होते निषेध सभा बोलावली त्यावेळी या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी कोणतरी नेता येणार होता लोक नेत्यांची वाट पाहत होतो जालियनवाला बागेत जमला होता पण मार्शल लॉ मुळे जमावबंदी लागू होती पाच किंवा जास्त जणांचा जमाव. एकत्र येणे बंदि होती. जालियनवाला बाग चारी बाजूंनी पूर्ण पणे बंदिस्त होती बाहेर पडण्यासाठी एकच लहान दरवाजा होता काही काही कारणांचा राग मनात घेवून भारतीय जनतेचे मानसिक मत तोडण्यासाठी जनरल डायर याचे नेतृत्त्वाखाली बेछूट गोळीबार केला त्यात शेकडो भारतीय निघृणपणे मारले गेले तर हजारों जखमी झाले बाहेर पडण्यासाठी कोठूनही जागा नसल्याने जीव वाचवण्यासाठी काही निरापराध लोकांनी विहीरीत उड्या मारल्या सर्वसाधारणपणे जालियनवाला १३ एप्रिल १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल डायर. याने अमृतसर जालियनवाला बाग येथे मुले महिला यांचाही समावेश धरला तर कमीत कमी पन्नास हजार लोक त्या निषेध सभेला उपस्थित असावेत त्यापैकी त्यावेळी निशत्र लोकांच्या सभेवर. रायफलीचया १६०० फैरी झाडल्या यात. ३७९ लोकांचा मृत्यू दाखविण्यात आले पण खरोखर मिळालेली माहिती मृतांची संख्या एक हजार दाखविण्यात आली
जालियनवाला बाग हत्याकांडाचा आपल्या भारतीय मनांवर व मानसिकतेवर एक खोल परिणाम झाल्याचे आपण अजून असा विषय जरी काढला तरी अंगावर काटा येतो काय त्या जीवांचे गोळी घालताना झालेलीच तरफड काय असेल. त्या समृतीसरशी साम्राज्य वादाच्या निघृणतेचे स्मरण होते या हत्याकांड ज्या हिंदू - मुस्लिम व शीख बांधवांचा बळी गेला. त्यांच्या आठवणींने आपण व आपला जीव व्याकूळ होतो ही व्याकुळता आपल्या राष्ट्रीय बंधूभावाचे धोतक आहे या जालियनवाला बाग हत्याकांडामधये आपल्या जीवाचा त्याग करणार्या मुळे आपण प्रेरीत होतों ब्रिटिश राजवटीविरुद्ध उघड धिक्कार करणाऱ्या त्यांच्या धाडसापासून आपण आत्मनिर्भरतेचा संदेश घेतो यातून आपली भारतीय अस्मिता दृढ होत जाते म्हणूनच आपली समान राष्ट्रीय ओळख पटविण्याचा संदर्भात जालियनवाला बाग हत्याकांडासारखया आपण आजही निर्देश करतो
समान भारतीय अस्मितेचा परिपोष करणार्या अशा कीतीतरी घटना आत्ता सुध्दा होतात आपणास बोध घेण्याची गरज आहे स्वराज्य चळवळ. असहकार चळवळ. दांडी यात्रा. सशत्र क्रांतिकारी चळवळ. चलेजाव चळवळ. वंगभग चळवळ. आशा कितीतरी घटनांचा निर्देश या संदर्भात करता येईल तात्पर्य काही प्रेरक ऐतिहासिक घटना या आपली समान राष्ट्रीय मानसिकता घडवित असतात
*जालियनवाला बाग हत्याकांड महत्वाचे मुद्दे *
(१) २० जुलै १९०५ रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला आणि ठिणगी पडली
(२)सरकारचा दावा असा होतो की प्रशासकीय विचारातून हा निर्णय घेतला आहे पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते
(३) १६ आक्टेबर रोजी कलकत्ता सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले
(४) कलकत्त्याच्या रस्त्यावर व मिरवणूका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली तिला ५०'००० लोक हजर होते
(५) बंगालच्या खेड्यापाड्यातून न शहराशहरामधून सभा. मिरवणुका. व निदर्शने यांचें पडसाद उमटले
(६)! परकीय मालावर बहिष्कार आणि स्वदेशी वस्तूंचा वापर हे एकमेव सुत्र होते
(७) अनेक ठिकाणी परदेशी बनावटीच्या वस्तूंची होळी करण्यात आली
(८) शाळा कॉलेज न्यायालये सरकारी नोकरी बहिष्कार
(९)! त्याचाच एक भाग म्हणून डिसेंबर १९०६ मधील काॅग्रेस आंदोलन अध्यक्ष दादा भाई नौरोजी म्हणले. "स्वराज्य हवे "
(१०) खेड्यातील व शहरातील जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा
(११) विशेषतः विद्यार्थी. महिला आणि शहरी सहभागी स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर राज्यात पसरल्या
(१२) समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांचा वापर व्हावा व देश एकत्र होऊ लागला
(१३) सरकारने दडपशाही मार्गाने या आंदोलनास उत्तर दिले सभावर बंदी घातली
(१४) वृत्तपत्र आवाज दडपण्याचा कट रचला राजकीय संबोधन प्रबोधन मार्गदर्शन करणारे यांना तुरूंगात डांबले विद्यार्थ्यांना मारझोड करण्यात आली
(१५) जनता जागृत झाली. पण तीला अशा संघटनेत बांधण्यास व लढ्याला योग्य दिशा नवे नेतृत्व अभाव
(१६) अखेर लोकमान्य टिळक यांना अटक झाली व काळयापाणयाची शिक्षा झाली
(१७) बिपिनचंद्र पाल. अरविंद घोष. यांनी राजकारण सोडले. लाला लजपतराय राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपण्यात यश आले
(१८) मोठ्या जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्कारणीय अधिकार्यांची हत्या करणे हिच त्यांच्या राजकीय कार्याची बनली अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दहशतवादी गट होते
(१९) या जालियनवाला बाग चळवळीला जनतेचा पाठिंबा नव्हता त्यामुळे ही चळवळ फार काळ टिकू शकली नाही
(२०) इ स १९०९ पासून १९२६ पर्यंत राष्ट्रवादी चळवळ शांत होती"इंडियन होमरूल लीग " सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरू झाले
(२१) युद्धकाळात प्रदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते त्यात अमेरिका कॅनडा स्थापन झालेल्या पूर्व व आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उल्लेख केला पाहिजे
(२२) त्यानेच भारतात सशत्र क्रांति घडवून आणण्याच्या प्रयत्न केला
(२३) गुरु रविंद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांनी दिलेली"सर " ही पदवी मागे दिली
(२४) शहिद उदयसिंग ( जे स्वता या हत्याकांडात जखमी झाले ) त्यांनी १३ मार्च १९४० रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाचे उत्तर म्हणून जनरल डायर यांचा गोळ्या घालून वध केला
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९