सर्वांत मोठा शाप?
संस्कृती लोकांची समग्र जीवनपद्धती. २१ वया शतकात भारतीय लोकांच्या जीवन पध्दतीत जे आमूलाग्र बदल परिवर्तन घडून नवीन जीवन शैली उदयास आली. १९९० चया दशकात भारताने जागतिकीकरणाच्या स्वीकार केला. आणि त्यानंतर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला शहरी भागातील सुशिक्षित मध्यमवर्गीय त्याचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. उपभोग वादी/ चंगळवादी संस्कृतीचा प्रसार झाला. महिला व पुरुष समतेचे मूल्य प्रस्थापित होत असतानाच पारंपारिक नैतिक मूल्यांचा र्हास ही चिंताजनक बाब आहे. संगणक आणि इंटरनेट प्रसारामुळे ज्ञानाचा प्रसार वेगाने होत आहे. तांत्रिक कौशल्य असणार्या व्यक्तिंना नोकरी व्यवसाय निमित्ताने जगभर फिरण्याची संधी प्राप्त झाली. पारंपारिक धर्म व बंधने शिथिल झाली. पालक आपल्या पाल्यांना शिक्षणाविषयी व भविष्यातील कारकिर्दी विषयी अंत्यंत नाराज आहेत शिक्षणातील वर्गवारी शिक्षणाचा अभाव.
भारतामधील बेकारीची कारणे
ग्रामिण बेकारीची कारणे
1/लोकसंख्या वाढ
2/ जिरायत शेती अधिक
3/ कृषी प्रधान अर्थ व्यवस्था
4/ शेतीमधील जुने तंत्रज्ञान
5/ हंगामी योजना
6/ शेतजमीन विभाजन व अपखंडन
7/ एकत्रित कुटुंब पद्धती
8/ वारसा हक्क कायदा
9/ भुसंधारण कायदयाचे अपयश
शहरी बेकारीची कारणे
1/ औधोगिक व सेवा क्षेत्राताचा विकास
2/ उत्पादन तंत्रात बदल
3/ मंद आर्थिक विकास
4/ तेजी मंदी चे व्यवसाय चक्र
5/ धंदेवाईक शिक्षणाचा अभाव
6/ ग्रामिण जनतेचे स्थलांतर
7/ घुसखोरी
8/ शासकीय उदासिनता
बेकारीचे दुष्यपरिणाम
आर्थिक परिणाम
1/ आर्थिक असुरक्षितता
2/ उत्पादन वितरणात विषमता
3/ दारिद्र्य वाढ
4/ मानवी संसाधन अभाव
5/ राहणीमानात तफावत
6/ अनुत्पादक लोकसंख्या वाढ
7/ आर्थिक विकासाला खिळ
सामाजिक परिणाम
1/ सामाजिक स्थैर्यासाठी धोका
2/ गुन्हेगारी वाढत
3/ सामाजिक अधिपतन
4/ निष्क्रियेत वाढ
भारतामधील बेकारी कमी करण्यासाठी उपाययोजना
भगवती समिती
/नेमणूक 1970/ अहवाल 1973
भारतीय बेकारीची बेरोजगारी अभ्यास करून त्यासंबंधी उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्र शासनाने डिसेंबर 1970 मध्ये भगवती समिती नेमली या समितीने 15/मे 1973 रोजी आपला अहवाल सादर केला
1/ भगवती समिती अहवालानुसार शिफारशीनुसार ग्रामिण बांधकाम योजना हि सुरू करण्यात आली सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून ग्रामिण भागात रोजगार निर्मिती व टिकाऊ साधनसंपत्ती निर्माण करणे हा उद्देश त्यामागे होता
2/ धडक योजना
याला तात्काळ योजना असे म्हणतात याअंतर्गत लघूसिंचन भूसंधारण रस्ते निर्माण इत्यादी कार्यक्रम आखून बेरोजगारांना वर्षातून. /10/ महिने रोजगार उपलब्ध करून दिला जातो
3/ दारिद्र्य निर्मूलन व बेकारी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत योजना अर्थशास्त्र याच घटकांत सविस्तर दिल्या आहेत
आत्ता आपणं अशा परिस्थितीत बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी सफाई कामगार महिला कामगार बेरोजगारी मुळे उपासमारीची वेळ आली आहे तरतूद लोक मरण्याच्या अगोदर नियोजन लावावे लागेल
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पकेज अंतर्गत विना रेशनकार्ड धारक व परगावाहून मजूरीसाठी आलेले मजूर यांना मोफत 5/महिने धान्य वाटप होणार होतें पण /2/ महिने वाटप झाले बाकिचे कुठे गेले माहित नाही हि आपली शासन व्यवस्था सर्व रेशनकार्ड धारकाचे धान्य वाटप चालू आहे रेग्युलर महिन्याचे धान्य मिळून मोफत सुध्दा मिळत आहे आमच्या पाहण्यात आले हाच रेशनचा माल 2/3/ रु मिळतो तो जादा दराने विकला जात आहे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे
9890825859
No comments:
Post a Comment